मला कळलेला "अद्वैत सिद्धांत - ओळख "
एक होता नाडा
एकदा काय झालं; नाड्याची गाठ सुटेना. तशी सुटणं अवघड नव्हतं. कुठलही एक टोक मागं सरलं तर गाठ सुटण्यासारखी होती.
पण कुठल्याच टोकाला मागं जाणं मंजुर नव्हतं. त्यापेक्षा,मोकळं होण्यासाठी एक्मेकाला ते खेचु लागले. पण झालं उलटच. ताण वाढला. गाठ आणखी पक्की झाली.
खेचुन काहिच होत नाही म्हाल्यावर ते एकमेकाला ढकलु लागले.
त्यानं गाठीचा पीळ आणखीनच वाढला. आता तर गाठ सुटायची काहिच चिन्ह दिसेनात.
सुटका करुन घेण्यासाठी त्या दोन्ही टोकांनी आता जोर वाढवला. प्रचंड ओढाताण सुरु झाली. आणि यातच...
यातच एक टोक तुटलं. गाठ एकदाची तुटली.
मिसळपाव
त्यावर आपल्या आवडीचे सरबत(रोज,काला खट्टा इ.)घालावे.
त्यावर बर्फाच्या चुरा एकत्र म्हणजे गोळा करून ठेवावा.त्यावर पुन्हा सरबत घालावे.आपल्याकडील बर्फाच्या गोळ्यासारखीच चव पण शेंगदाणे,बीन्स इ.मुळे अधिक चविष्ट लागतो.