अतृप्त आत्मा -९
आप्पाला चाळीपाशी सोडुन नानाच्या गाडीने यु टर्न घेतला आणी ती प्रेसकडे पळु लागली.उद्या दोन तीन डिलीव्हरीज द्यायच्या असल्याने आणी आमदारपुत्राच्या लग्नपत्रीका प्रिंट करायच्या असल्याने नानाने रात्रपाळी चालु ठेवलेली.दिवाळीच्या काळात ही धावपळ नेहमीचीच होती.
मागच्या सिटवरुन आम्ही नानुच्या शेजारी स्थानपन्न झालो.आणी आमचं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी आम्ही एकच क्षण नानाच्या खांद्यावर हात टाकला.
दचकलेल्या नानाने एकदम डावीकडे बघीतले .आमच्या अर्धाच सेकंदाच्या दर्शनाने नाना नखशिखांत हादरला होता.आणी ब्रेक सोडुन त्याने एक्सेलवर पाय दाबला .कंट्रोल सुटुन गाडी बाजुच्या गटारात आदळुन कलती झाली.लघुशंकेला उभ्या असलेल
मिसळपाव
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!