नाचरी गाय - (आधारित)
मिसळपाववरच्या लोकांसाठी याआधीही मी कवितेसारखे काही तरी लिहीणे नवीन नाही! त्यातलाच हा एक प्रकार आहे तो समजून घ्यावा.
ही कविता (किंवा जे काही आहे ते) लिहीण्यामागे माझी जरा मजबुरी आहे. दातात पेरूची बी अडकल्याप्रमाणे झाले आहे, त्यामुळे ती काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही!
काव्यरस
अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन
सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय....
अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली.
एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं....
नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी!
निश्चयाचा महामेरु - शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने
आज हनुमान जयंती. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थानच नाही तर भक्तीस्थान असलेले आपले शिवाजी महाराज.
आपल्या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक हे त्यांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील प्रमुख नाट्यपूर्ण प्रसंग. पण महाराजांचे मोठेपण ह्या नाट्यमय प्रसंगांपेक्षाही दिसते ते ह्या गोष्टीमुळे की सतत साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत राहून मनाने गुलाम बनलेल्या महाराष्ट्राला त्यांनी जाग्रुत केले. त्यांच्या मनात अस्मिता जागी केली.
लाभले दुर्भाग्य आम्हास...
"माझ्या आयुष्यातील 68 वर्षांपैकी 41 वर्षे मी महाराष्ट्रात घालविली आहेत. मी स्वतःला महाराष्ट्राचेच एक अंग मानतो आणि त्याबद्दल मला अभिमान आहे.''
...गेली चार दशके केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर तमाम भारतीयांचे हृदयही व्यापून उरणारा महानायक अमिताभ बच्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे गौरवाने सांगत होता....हिंदी भाषेतून!
वेळात वेळ काढून मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहून अमिताभ यांनी मनाचा मोठेपणा दाखविला; पण त्यांचा "महाराष्ट्राभिमान' फुलून आला, तो भाषणाच्या सुरवातीला मराठी उच्चारशैलीतील "नमस्कार', सुरेश भट आणि गडकरी (फक्त "गडकरी'च!
बीजगणीत आणि भुमितिचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग आहे का?
दहावीला पुष्क्ळ जणाना बीजगणित आणि भुमितिचा पेपर कठिण जातो.तुम्हाला काय वाट्ते, हे विषय आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडते का?(ता.क. कॄपया इन्जिनियर, वैज्ञानीक्,गणितज्ञ यानी प्रतिक्रिया देउ नये, हि चर्चा सामान्य वाचकासाठी आहे, याची दखल घ्यावी)
मिसळपाव
