निष्काळजी टंकण्यामुळे बेरंग झाला. एक तर कविता न कळणा-यांना ती समजणे अगोदरच कठीण जाते. दहादा वाचावी लागते तेव्हा मडक्यात शिरते. वाचायलाच अडथळा आला तर ........
असो. नीटनेटकेपणा कोणत्याहि गोष्टीचे सौंदर्य वाढवतो हे खरेच. काही कवि तर अक्षरे तेखील रंगात टंकतात. ती सुबक अक्षरे पाहूनच मन तृप्त होते. म्हणून तर कोणतेहि प्रॉडक्ट सुंदर पॅकिंगमध्येच विकतात. हाच नीटनेटकेपणा, चोखंदळपणा, नंतर शब्दयोजनेतहि उतरेल. आणि कविता जास्त सुंदर आकर्षक होईल.
अनाहूत कडू सल्ल्याबद्दल क्षमस्व.
पुढील कवितेसाठी. शुभेच्छा.
चांगली कविता ........ पण ........
सुंदर..