फलज्योतिष हा विषय जनसामान्याच्या जिव्हाळ्याचा आहे. सध्या फक्त विवाह आणि फलज्योतिष हा विषय घेतला आहे. कारण बहुतेकांचा या विषयाशी संबंध विवाहाच्याच कारणाने येतो.
परंतु मी हे गृहीतक खरे आहे असे "तात्पुरते" मान्य करीत आहे.
हे मान्य करुन मग विषयाशी संवाद करणे सोयीचे जाते. या बाबत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचे प्रो. जयंत नारळीकरांनी 13 एप्रिल २००३ मध्ये लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत लिहिलेले परिक्षण अधिक माहिती साठी पहाता येईल.
प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
धन्यवाद