Skip to main content

विमान उपलाब्ध नव्हते म्हणुन कमांडोंना यायला उशीर झाला ?

लेखक अप्पासाहेब यांनी सोमवार, 01/12/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या विमानतळावर कोणत्याही क्षणी पाहीले तर किमान पाच तरी विमाने उड्डाणाच्या तयारीत दिसतील, त्याही वेळी असतील, त्यातलेच एक ताब्यात घेता आले नसते का? देशाच्या सुरक्षे पुढे काही प्रवाश्यांची गैरसोय किरकोळ आहे, इंडियन, जेट, किंगफिशर सर्व विमान कंपन्यांनी हे सह्कार्य नक्की दिले असते. दिल्लीतील एकालाही हे सुचु नये याचे आश्चर्य वाटते. मुंबई, बेंगलुरु, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद सारख्या मह्त्वाच्या शहरांत सुसज्ज कमांडो पथके नसावीत ह्या पेक्षा मोठी बौध्दिक दिवाळखोरी कोणती?

वाचने 1360
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया