++दुर्दैवानं त्यांच्यातल्या काही जणांना या युद्धात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आपल्या पराक्रमी, देदीप्यमान कारकिर्दीमुळं आणि देशासाठी दिलेल्या बलिदानामुळं ते स्वर्गात आले आहेत. आता इथल्या गुन्हेगारांचा समाचार घ्यायला ते समर्थ आहेत! त्यामुळं कुणीही दहशतवादाची काळजी करण्याचं कारण नाही!'
= अरेरे ! अभिजित दादा, म्हणजे वरती सुद्धा बिचार्यांच्या नशिबात स्वस्थपणा नाहि कि रे. आधि राजकारण्यांनी हवे तसे खेळवले, आता देव वापरुन घेणार. :(
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
प्रतिक्रिया
अरेरे !