लोकप्रतिनीधींची निवृत्ती आणि नवे नियम
In reply to त्या साठी राज्य घटनेत बदल करावा लागेल का? by Rajesh188
In reply to मग पक्षांतर बंदी हे ही तसेच by विजुभाऊ
In reply to त्या साठी राज्य घटनेत बदल करावा लागेल का? by Rajesh188
निवडणूक पूर्व केलेली युती बंधनकारक राहील ही अट लोकशाही ल मारक आहेकसे काय ब्वा.?? वाईच इस्कटून सांगा आम्हा अडाणी लोकांस
In reply to निवडणूक पूर्व केलेली युती by बाप्पू
In reply to हे माझे मत आहे बाकी लोकांना चुकीचं वाटू शकतं by Rajesh188
सेना ही भूमिपुत्र च्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे तर भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे तो भूमिपुत्र ही संकल्पना स्वीकारू शकत नाही.हे तत्वज्ञान कुठून आले? याला काही आधार आहे का? भूमिपुत्र म्हणजे नेमके कोण? आणि राष्ट्रीय पक्ष भूमिपुत्रांना का स्वीकारू शकत नाही?? इतके वर्ष खांग्रेस ( राष्ट्रीय पक्ष ) महाराष्ट्राच्या सत्तेत होता तो कसे काय भूमिपुत्रांना स्वीकारत होता?? तेव्हा तो भूमिपुत्रांवर अन्याय नव्हता का?? आता येऊ युती तोडण्याबाबत समजा या निवडणुकीत मला BJP ला मतदान करायचे होते पण युती असल्याने मला शिवसेने ला मत द्यावे लागले आणि ते मी दिले कारण दोघेही मिळून लढले आणि नंतर दोघेही मिळून सरकार चालवतील असे असे आश्वासन दोघांनीही दिले होते. पण नंतर त्यांचे फिस्कटले आणि शिवसेनेने अश्या लोकांशी मिळून सत्ता स्थापन केली ज्यांना मला अजिबात मत द्यायचे नव्हते. तर एका अर्थाने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला असे नाही का?? माझे मत वाया गेले असे नाही का?? जर मला NCP आणि काँग्रेस सरकार मध्ये येणार असे माहिती असते तर मी शिवसेने ऐवजी NOTA किंवा इतर पर्यायाचा विचार केला असता. शिवसेने ला मत दिलेच नसते. हेच लॉजिक BJP + NCP ला देखील लागू आहे. BJP ने पहाटे उरकलेला तो शपथविधी देखील मतदारांचा (आणि माझा ) विश्वासघात च होता.
In reply to सेना ही भूमिपुत्र च्या by बाप्पू
In reply to मान्य by Rajesh188
काँग्रेस मुक्त भारत झाला पाहिजे अशी घोषणा देवून काँग्रेसी नेत्यांना च पक्षात घेवून त्यांना BJP नी निवडून आणणे हा विश्वास घात नाही का?काही अंशी सहमत कारण बऱ्याचदा असे फक्त येन केन प्रकारे सत्तेत राहण्यासाठी केलेले प्रकार असतात. उदा. विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून BJP मध्ये जाणे किंवा आता Bjp मधून बरेचसे लोकं शिवसेनेत प्रवेश करतायेत.. अश्या लोकांचा उद्देश फक्त सत्तेत राहणे हाच आहे. पण मनुष्य हा काही काही मशीन नाहीये की जन्माला आल्यापासून त्याचे मत किंवा विचार बदलणार नाहीत. मनुष्यामध्ये विचार करण्याची ताकद आहे. त्यामुळे त्याची मते कालांतराने बदलू शकतात. उदा. द्यायचे झाले तर आरिफ मोहम्मद. सध्याचे केरळ चे गव्हर्नर. एकेकाळी काँग्रेस समर्थक असणारे आरिफ मोहम्मद यांनी काँग्रेस चा राजीनामा देऊन BJP मध्ये प्रवेश केला (बऱ्याच वर्षांपूर्वी ). त्यांची मते आणि विचार ऐकल्यावर त्यांनी असे का केले ते आपल्याला लगेच समजते. त्यामुळे विचारसरणी न पटल्याने पक्ष बदल केलेले लोकं देखील समाजात आहेत. पण अश्या लोकांची सख्या फार कमी..
In reply to हे माझे मत आहे बाकी लोकांना चुकीचं वाटू शकतं by Rajesh188
सेना ही भूमिपुत्र च्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे
हसून हसून पोट दुखलं.
In reply to मतदान सोडून लोकप्रतिनिधी निवड by NiluMP
In reply to जसे की?? by बाप्पू
In reply to जसे की?? by बाप्पू
In reply to तुम्हाला जे वाटते by उपयोजक
In reply to विषय कट कशाला. by विजुभाऊ
In reply to मांजराच्या गळ्यांत घंटा कोण by साहना
In reply to मांजराच्या गळ्यांत घंटा कोण by साहना
In reply to @साहना by उपयोजक
In reply to खयाली पुलावांत काहीही मसाले by साहना
In reply to व्यवहारीक काही तरी बोला by Rajesh188
In reply to तुम्हाला मदतीची गरज आहे ! by साहना
In reply to तुम्हाला मदतीची गरज आहे ! by साहना
In reply to नोकरशाही जागेवर आणायची असेल तर by Rajesh188
In reply to थोडक्यात सांगायचे तर तुकाराम by पिनाक
सर्व मुद्दे पट्ले, पण जर