>>>>तो स्रुष्टिकर्ता सुध्दा हाताची ५ बोट तोंडात घालुन बसत असेल आश्चर्यानी.
=))
मी शांती (ते पण ती होती म्हणून) सोडलं तर कुठेही धारावाहीक पाहिले नाही त्यामुळे तुमच्या दुखःची माहीत नाही आहे.... ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
लय भारी रे राजकुमारा! फक्त एवढी फटकेबाजी केल्यावर तू परिकथेतला नाही रे शोभत, एकदम खरा माणूस वाटतोस.
एक तरी नायिका सुखरूप आणी आजुबाजुला सासु, नवरा काळजी घ्यायला खंबीर असताना बाळंत झालेली दाखवली तर टि. आर. पी. कमी होतो का ?
=)) ...
जाऊ दे, किती वाक्य उचलून काढणार, सगळंच भारी.
नशिब...केकता कपुर च्या मालिका नाही बघितल्या.. नाहि तर TV set च फोडला असता..
अरे पाहिजे कशाला हे सबसे बडे डॉक्टर आणी त्यांचे महाग इलाज ? मेला हार्ट एटॅक नी माणुन कि न्या हिला तिकडे आणी लावा आपटायला हात छाताडावर ! अरे हाय काय आन न्हाय काय !!
नशीब तिच्याला ती बा मेलि आणी तुलसी विराणी गेलि
पन साला आता नविन मालिका नशीबी आलि
काय नाव साला बहुतेक ते पण क च्या बाराखडी च असणार साला
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
हा ही लेख जबरदस्त लिहला आहेस. अभिनंदन =))
ह्या मालिकेवर खरे तर बंदी घालायला हवी. ह्याच्या आईला..इथे लग्न करुन जीव नकोसा होतो आणि हे साले प्रत्येक आठवड्याला बाजार असल्यासारखे लग्ने करित असतात.फक्त पंराजपे दांपत्य म्हातारे दाखवले आहे म्हणुन. नाहीतर त्याना पण दोन तीनदा मांडवात उभे केले असते.त्यात भरिसभर भगवान श्रीकृष्ण त्या कुंटुबाला पावला आहे आणि तो पण कशा ना कशावर निरर्थक गोष्टीवर चर्चा करत असतो
वेताळ
काल वाचयला नाही मिळालं कामांमुळे. आज निवांत वाचलं.
मस्त लिहिलं आहे. शिरीष कणेकर यांच्या फिल्लमबाजी ची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
=; =; =; =; =; =;
"टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो "
बरोबर आहे हे . "घरोघरी मातीच्या चुली."
घरातील स्त्रियाना अशा मालिका बघायला खूप आवडतात. घराच्या काळजीपेक्षा मालिकेत पुढे काय होणार आहे याची त्या॑ना खूप काळजी वाटते.
आणि परिकथेतील राजकुमारा तुम्ही ऐवढे लिहिले आहे त्यामुळे असे वाटते तुम्ही सह दिग्दर्शकाची भूमिका चा॑गली निभावसाल. सगळ्या दिग्दर्शकाना मागे पाडसाल. आणि न॑बर वनचा पुरस्कार मिळवसाल.
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
प्रतिक्रिया
>>>>तो
लय भारी रे
सायन्स
(विषय दिलेला नाही)
आणि
नशिब...एकता
नशिब...केकता कपुर च्या
लाजिरवाणे घर आणि किस्ना
रिक्षा
अग्गायायायाया.....
मस्त लिहिलं आहे.
मस्तच..
टेलर
आपण तर बा
मालिका कधि
मालिका