Skip to main content

कोल्हापूरकर आहेत का कुणी?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 31/10/2016 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मिरचीच्या लागवडीच्या निमित्ताने, येत्या २-३ दिवसांत, कोल्हापूरला जाण्याचा विचार आहे. ह्या वेळी आमची सौ. पण आमच्या बरोबर असेलच. ह्या निमित्ताने कोल्हापूरकरांना भेटता येईल म्हणून हा धागा प्रपंच. कळावे, लोभ आहेच, तो वाढेल ही खात्री पण आहे. आपलाच, मुवि.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1815
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

aamhi aahot. avashya bhet dya.