✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आनंदोत्सव

ज
जयवी यांनी
Sun, 09/28/2008 - 14:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2218 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 09/28/2008 - 15:21 नवीन

छान अनुभव

छान अनुभव !!! आपल्यासोबत घडणा-या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला आपण फ़क्त चांगल्या बाजूनेच बघितलं तर किती सोपं होईल जगणं. हेच तर सगळ्यांना जमत नाही व त्यामुळेच अडचणी येतात नेहमी ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 09/28/2008 - 17:55 नवीन

सुंदर लेख.

जयवी ताई, लेख वाचुन मन प्रसन्न झाले. :) >>>>>>>एकदा शांतपणे बसून नक्की विचार करायला हवा. इतकं छोटंसं आयुष्य आहे आपलं. एकमेकांचा राग, द्वेष करण्यात घालवायचं.....की सगळीकडे आनंद पसरवून त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करायचं...... सगळं आपल्याच हातात असतं.... फ़क्त आपल्याच हातात असतं. १०१% खरे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 09/28/2008 - 18:04 नवीन

तर या

तर या दीपोत्सवापासून करुया का सुरवात आपल्या आनंदोत्सवाची ...... !! नक्कीच ~~~~~~~ ताजा टव टवीत लेख आवडला.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2008 - 22:44 नवीन

सहमत..

तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे. आपली काहीही चूक नसताना.....आपल्यालाच जबाबदार ठरवण्यात येतं.... आपल्यावर अन्याय होतो. मनाला दु:ख देणा-या गोष्टी तर घडणारच. पण त्यामुळे आपला मूड किती खराब करायचा आणि आजूबाजूला किती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची हे तर नक्कीच आपण ठरवू शकतो. एवढं बाकी पटलं नाही. निगेटीव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाही, तसेच अन्यायही सहन करून घ्यायचा नाही. शांत डोक्याने चर्चा करावी. जे आपल्याला आवडले नाही, अन्याय्य वाटले ते समोरच्या माणसाला जरूर समजावून सांगावे. मुड खराब करून न घेताही हे करता येते. तसेच, समोरच्यालाही आपल्या भावनांचा आदर करण्याची सवय लागते. समजा, निगेटिव्ह व्हायब्रेशन्सच्या भीती पोटी आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविल्याच नाहीत तर, कदाचित, त्यालाही आपल्याला गृहीत धरण्याची सवय लागू शकते. त्यातून आपल्यावर वारंवार दु:खाचे, अपमानाचे प्रसंग येऊ शकतात, ज्याला आपण स्वतःच जबाबदार असतो. असो.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/28/2008 - 22:45 नवीन

वा! जयूताई..

अगं साध्या साध्या गोष्टीतून मस्त आनंद मिळतो. पोळ्या करताना पोळी टम्म फुगली की मनही फुगतं. गझल नाही जमणार असा विचार करता ती हळू हळू जमते आहे.. त्यामुळे मी आनंदी आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 09/29/2008 - 19:07 नवीन

धन्यवाद !!

जैनांचं कार्ट, शितल, अनिल, प्रभाकर, प्राजु......मनापासून धन्यवाद :) प्रभाकर...... आपल्यावर होणा-या अन्यायाला प्रतिकार करायचा नाही असं नव्हतं म्हणायचं मला. तो करायलाच हवा आणि तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे शांत डोक्यानेच करावा. पण आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपणही दुसर्‍यांवर चिडचिड करुन निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाहीत. प्राजु...क्या बात है...... !! तु़झी गझल मलाही खूप आवडली.....तिकडे प्रतिक्रिया दिली आहेच :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा