नमस्ते
नुकताच दिनकर रायकर यांचा लोकांमधील लेख वाचण्यात आला ,ह्यातील खालील माहिती वर जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी ,
http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=4219
1)
१९७७ साली लोकसभा निवडणुकीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पानिपत झाले. त्यावेळी जनता पार्टीची विशाल विजय सभा शिवाजी पार्कवर झाली होती. त्या काळी सभेला माणसे भाड्याने आणावी लागायची नाहीत. उत्स्फूर्तपणे त्या सभेला आलेले लोक पायी परत जाताना त्यांच्यावर शिवसेना भवनातून दगड आणि सोडावॉटरच्या बाटल्यांचा पाऊस पडला. बिथरलेल्या लोकांनीही रस्त्यावरचे दगड शिवसेना भवनावर भिरकावले. ते दृश्य अनेकांच्या आजही स्मरणात आहे.
2)
कामगार नेते कृष्णा देसाईंच्या निर्घृण खुनानंतर शिवसेनेवर टीकेचे मोहोळ उठले. याच शिवसेनेचे वामनराव महाडिक विधिमंडळात दाखल होतील, याची व्यवस्था काँग्रेसमधून केली गेली. शिवसेनेचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकरवी झालेला वापर उघड होता. परिणामी शिवसेनेला ‘वसंतसेना’ हे राजकीय संबोधनही चिकटले
3)
वाचन संख्या
4427
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
409 वाचने आणि प्रतिसाद एक पण
कसं करायचं आता? गुंडाळायचा का
In reply to 409 वाचने आणि प्रतिसाद एक पण by एकुलता एक डॉन
काही वाचन्खुना
एक इथलाच लेख.
पण दगड फेक खरंच झाली होती ?
आता पण शिव सेना चोन्ग्रेस्स
शिवसेना उड्या मारण्यासाठी