प्रत्येकानेच नको असलेली शेपटं कधीतरी टाकुन द्यायला हवीत.
पाल हे आपल्याकडे लक्क्षुमीचे प्रतीक मानतात.
बालाजीच्या देवळातल्या पालीच लोक आवर्जुन दर्चन घेतात. स्पर्श करुन घेतात
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
लेख छान.
एक शेपूट टाकले की पालीला कालांतराने दुसरे फुटते. आपल्याबाबतीत सुद्धा असेच होत असावे. रिटायरमेंटनंतर नोकरीचे शेपूट गळले तरी नातवंडे, त्यांच्या परिक्षा आणि इतर अनेक शेपट्या फुटतच असतात.
-- (सात शेपट्यांचा)लिखाळ.
प्रतिक्रिया
नको असलेली शेपटं
नवी शेपटं