मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ईशान्य भारत-प्रवास

विश्वास कल्याणकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
२९ मे ते १४ आगष्ट या काळात मी इशान्य भारतात भटकत होतो. यावेळी नविन ठिकाण म्हणजे आसाम मधील, सिल्चर, लखीमपुर , तेजपुर तर अरुणाचलातील रोइंग, चांगलांग तेजु व परशुराम कुंड . या प्रदेशाचे वर्णन अवर्णनीय असेच करता येईल. या प्रवासात लागलेले गालबोट म्हणजे येथे खळखळत असलेल्या असंतोषाला मिळालेली वाट व त्यामुळे माजलेला हिंसाचार. सरकारने आतातरी जागे होउन येथील मुळ कारण म्हणजे येथे बांगला देशातुन रोज होणारी घुसखोरी. मग मनात विचार येतो येथील सृष्टी ही शापीत आहे काय. असो. येथील निसर्ग सौंदर्याअचे वर्णन करण्याच्या भानगडीत न पडता येथील निसर्ग सौंदर्य येथे देत आहे.:

वाचने 4471 वाचनखूण प्रतिक्रिया 5

मी_आहे_ना 23/08/2012 - 15:51
फोटो आवडले, येऊ द्या अजून. तसंच "मग मनात विचार येतो येथील सृष्टी ही शापीत आहे काय." ह्याबद्दल सविस्तर लिहाल काय?

In reply to by मी_आहे_ना

विश्वास कल्याणकर 24/08/2012 - 17:34
शापित या करीता की येथे कायम काही ना काही खुरापत सुरु असते. अतिरेकी संघटना अनेक असुन त्यांच्या ही कारवाया सुरु असतात. याबाबत सविस्तर लिखाण येथेच दिलेले आहे.

कपिलमुनी 23/08/2012 - 16:13
अहो फक्त लेग पीस खाउन कसा चालेल ? मसाला , रस्सा पायजे की बरोबर !!

पैसा 23/08/2012 - 20:27
पण समाधान नाही झालं. फोटो अजून येऊ द्या आणि तिथल्या परिस्थितीबद्दल लेखसुद्धा.

In reply to by पैसा

विकास 24/08/2012 - 01:33
फोटोंबद्दल अधिक माहिती तसेच तुम्हाला जर स्थानिकांशी बोलताना काही जाणवले असले तर ते देखील येथे अवश्य लिहावेत ही विनंती.