बुद्धी प्रामाण्य वाद
बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?....प्रत्यक्ष प्रमाण वाद व बुद्धी प्रामाण्य वाद यात नेमका फरक आहे काय ...जेंव्हा आधुनिक विज्ञान नव्हत तेंव्हा माणुस बुद्धीप्रामाण्यवादी नव्हता का? .. बुद्धीप्रामाण्यवाद हा वैज्ञानिक कसोट्यांवर अवलंबून असतो का? ..बुद्धिप्रामाण्य म्हणजे 'केवळ स्व बुद्धीचा वापर आणि स्व बुद्धीच प्रमाण' असे असते का ?
बुद्धीप्रामाण्यवाद सांगतो..विश्वाची व्याप्ती ही ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अव्लंबून असते. विश्वाची निर्मिती देवाने केली हे बुद्धीप्रामाण्यवादास नामंजूर आहे.. देवाची निर्मिती मानवी मेंदूने केली आहे असं बु.प्रा. मानतो....एक मत....
' स्वरूपज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही , त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्यांच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही , अर्जुना , त्याचे नाव ज्ञान होय. .श्री अभ्यंकर..आणखि एक मत..
अनेक मते..मग..बुद्धी प्रामाण्य वाद म्हणजे नेमके काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
???????
+१०० % सहमत ...
होय
स्व बुद्धी
स्वतःच्या
श्री अभ्यंकर..आणखि एक मत.. हे
त्यान्ला भौतेक विद्यावाचस्पती
ती कॉपी-पेस्ट च्या सुयोग्य
>>>बुद्धी प्रामाण्य वाद
ZZzzzzz
प्रकाशराव...अवलिया..धन्यवाद