या वाक्यांचा अर्थ काय?
जालावर फिरतांना अचानक काही संस्कृत वाक्ये दिसली. त्यांचा अर्थ काय असावा हा प्रश्न मनात आला तरी जाणकारांनी आपापल्या परिने (विजुभाऊंची नव्हे) उत्तरे द्यावी ही णम्र इनंती
न लेखनं न व्यनीं तदपि च न जाने खरडमहो।
न प्रतिसादं सहमतम् तदपि च न जाने च्योपपेस्तम् ।
न जाने धोरणम् तदपि च न जाने डुआयडीम्।
परं जाने मालकानुसरणं क्लेशहरणम्।।
संकेतस्थळे सदस्यास्ते बहव: सन्ति सरला:।
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव मित्रम्।
मदीयोऽयं त्याग: समुचितमिदं नो तव आर्य।
कुसदस्य जायेत क्वचिदपि कुसंपादक न भवति।।
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा
प्रतिक्रिया
मदीयोऽयं त्याग: समुचितमिदं नो
जबरा रे नान्या.... तुझ्याकडे
अर्थ ... आम्हाला कळालेला.
झकास