हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान समजावा काय ?
आदर्श परिस्थितीमध्ये जनता कधीच सरकारला मोफत धान्य मागत नाही. केवळ ते धान्य गोदामामध्ये सडवान्यापेक्षा गरीबांमध्ये मोफत वाटप करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी अशी प्रतिक्रिया दिली.
गरिबांना मोफत धान्य देणे अशक्य - पंतप्रधान
हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान समजावा काय ?
आम्ही धान्य मोफत वाटू शकत नाही, पण ते सडवून देऊ शकतो असेच पंतप्रधानांना म्हणायचे आहे काय ?
इथून पुढे धान्याचा एकही कण सडला जाणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली नाही.
>>देशात धान्य सडत असताना लोकांच्या गरजांकडे लक्ष दिले पाहिजे, ही न्यायालयाची भावना आपण जाणतो,' असेही डॉ. मनमोहनसिंग म्हणाले.
भावना जाणणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे ह्यातील फरक डॉ. मनमोहनसिंग यांना कोण समजून सांगेल ?
"वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड परायी जाने रे" असे अभिमानाने गुनगुनायाचे, पण प्रत्यक्ष काही करण्याच्या बाबतीत ठणाणा.
इथून पुढे धान्य गोदामात सडले जाणार नाही. ह्याची काय शाश्वती ?
गोदामांमध्ये ठेवण्यासाठी जागा नसल्याने धान्य सडविण्याऐवजी गरीब व भुकेल्यांना मोफत वाटण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑगस्ट रोजी दिले होते. मोफत धान्य वाटणे शक्य नसल्याचे सांगून कृषी मंत्री शरद पवार यांनी हा आदेश फेटाळून लावला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा दणका दिल्यानंतर केंद्र सरकार याविषयी निर्णय घेण्यास बाध्य झाले.
प्रतिक्रिया
ही लोकशाही आहे. लोकांनी
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान
सहमत
+१
गोदामे
हे बघा
डॉ.मनमोहन सिंग यांचे वक्तव्य
मस्त ...
ऑर्डर
बरोबर
न्यायालयाचा
कृती
थत्तेंशी सहमत
मला एकूणच या प्रकाराबद्दल
मनमोहन सिंग हे पंतप्रधान आहेत
मला तर अस वाटतय कि सरकार
फुकट देऊ नये
काही
परा आता होलसेल मधे तू-नळीचे
हा हा हा हा मस्त रे ! आता कसा
माझे म्हणणे....!
स्पष्टीकरण
नैय्या...!
इंद्रा बरोबर व चोता दानशी सहमत.
वेताळ यांच्या शब्दा शब्दाशी
चर्चा योग्य दिशेने झाली असे मानीत आहे.
सरकारवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही?
सरकारवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही?
संसदेवर नियंत्रण जनतेचे आहे
शेर चांगला आहे
एक अब्ज बालकांचा अन्नासाठी आक्रोश
१ अब्ज लोक याचे १ अब्ज बालके
तिथे रिकामटेकडे साहेबांनी मुल