जबरदस्त अनुभव.
प्रतिसाद काय द्यावा तेच कळत नाही.
एवढी सुंदर लेखमाला असताना वाचक प्रतिसाद अगदीच मोजके किंवा नाहितच असे का व्हावे?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
पहील्यांदा म्हटलं प्रतिक्रिया वाचू.
हा लेख आत्मकथन आहे का? वाचून तर असच वाटतं.
खूपच ओघवत्या शैलीमध्ये वर्णन केलेलं आहे. शेवटचा "अपघात घडवून आणण्याचा" अनुभव चित्तथरारक आहे.
पहीलं संवेदनशीलतेचं कथन छान आहे आणि रानडे आपण खरोखर एक अभ्यासक या दृष्टीने "विथ रॅशनल माइंड" पाहीलेलं आहे
बाकी मला कंटाळवाणं वाटलेलं म्हणजे- तान्त्रिक माहीती "वीप्रतचे तीन प्रकारआहेत, पॅल, एन्टीएस्सी व सेकॅम ........"
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
मी माझा अनुभवलेला भुतकाळ शब्द बध्द करावा असे माझ्या मोठ्या मुलाला वाटले. मूळ इंग्रजीतून सुरुवात केली होती. मराठी चार शब्द लिहिण्याचा मला सराव नव्हता हे, सगळे ऑगस्ट २००९ पासून प्रयत्न केला आणि सुरु झाले. मी एवढे करू शकतो ह्याचाच मला आनंद आहे. त्यात तुमचे प्रतिसाद वाचून जास्त आनंद मिळतो.
प्रत्येक व्यक्ती जन्माने संवेदनक्षम असते त्याची पातळी व दर्जा कमी करणारे प्रामुख्याने पालकच असतात, त्यानंतर एक एक मंडळी आपापल्या परीने हातभार लावतात.
हम्म. खरे आहे असेच म्हणावे लागते.
प्रतिक्रिया
जबरदस्त
पहील्यांदा म्हटलं
आभारी आहे
लिहीत रहा!
+१
आवडले.
चांगले
हा भाग ही