आला परत दोन ओळीचा धागा.......
>>तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?
चांगलेच होतील की....प्रदुषण कमी होईल..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?
ह विनोद आवडला.
बाकी समुद्रात,एव्हरेस्टवर,अॅमेझॉनच्या जंगलात मंत्रीमंडळाच्या बैठकी घेण्याने काय साध्य होणार असा प्रश्न विचारला असता तर विचार करावा लागला असता.
वेताळ
प्रतिक्रिया
आला परत
हॅहॅहॅहॅहॅ
"कर्ब