Skip to main content

व्यर्थ न हो बलिदान...

लेखक अभिजा यांनी गुरुवार, 26/11/2009 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
व्यर्थ न हो बलिदान... २६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1713
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

ह्या वेदनारहीत सरकार कडुन काहीही होणार नाही.पोकळ आशा काय कामाची जागल्या

>>त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना! असा प्रार्थना करुन न्याय मिळत नसतो तो भांडूनच मिळवायला लागतो. इथे न्यायासाठी ज्यांच्याशी भांडायच ते नाकर्ते सरकार आपलेच. आपल्याच नाकर्तेपणाने निवडून आलेले.