मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैवाहिक सहजीवन

प्रकाश घाटपांडे ·

कंजूस Sat, 12/30/2023 - 19:06
लग्नाच्या वेळीच घटस्फोटाच्या तारखा (वर्ष) नक्की करावीत. तीन/सहा/नऊ/बारा/पंधरा वगैरे. तेव्हा लग्न जीवनाचे परीक्षण करून घटस्फोट करावा. ज्योतिषाच्या भाषेत बोलायचं तर अठ्ठावीस महिन्यांनी शनी ग्रह रास बदलतो आणि अचानक विवाहित तरुणांत बेबनाव सुरू होतो. "लग्न करून बघतो, नाही जमल्यास अमुक वर्षांनी फेरविचार करणार" हे अगोदरच सांगावे. तसेच लीव इन वगैरे भानगडींपासून मुक्तता होईल. समुपदेशन वगैरे पैसे बरबाद करणाऱ्या गोष्टी हव्यातच कशाला. तयारी म्हणून बँक खाते, पैसे व्यवहार, इमेल किंवा सोशल मिडिया पासवर्ड देणे टाळावे. घर खरेदी वगैरे कर्जाबाबत स्वच्छ समजूती ठेवाव्यात. शेवटी काय तर काही कागदोपत्री स्पष्टपणा ठेवणे हेच बरे. त्याची तरतूद करावी.

In reply to by कंजूस

या गोश्टी आता फार लांब नाहीत. आताची मुले मूळात लग्नच का करायचे? असा प्रश्न विचारतात. फक्त लैगिक भुकेची सोय म्हणून करायचे का? ते तर तसेही उपलब्ध होते. सहजीवनाची आस ही आता कमी होत चालली आहे. उतार वयातील घटस्फोटांची संख्या आता वाढत चालली आहे

In reply to by कंजूस

तुमच्या प्रतिक्रियेवरुन एक आठवले .वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान ज्योतिष विषयी चर्चेच्या हेतुने गेलो होतो. वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले). आजच्या काळात घटस्फोटाचा योग ही काही दुर्मिळ गोष्ट नव्हे जी कुंडलीत शोधावी. वि.म.दांडेकर आज असते तर त्यांनी हा उद्योग केला नसता.

कर्नलतपस्वी Sat, 12/30/2023 - 20:28
प्रत्येक वाक्य विचारपूर्वक लिहीले आहे. लेखामधे दोन पिढ्यांचा विचार मांडलाय. परंतू सहजीवनातून पुढे येणाऱ्या तिसऱ्या पिढीचाही विचार मागील दोन पिढ्यांनी करावयास हवा. असे मला वाटते. एक विचार असाही रूजत चाललाय, की संतान नको. अर्थात मी कशालाही चुक अथवा बरोबर म्हणत नाही. जेष्ठांच्या सहजीवनात दिसणारी अस्वस्थता ही सेल्फ इनफ्लीकटेड आहे व जेष्ठांनीच त्यावर मार्ग काढायला हवा. इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतीहास या त्यांच्या पुस्तकात सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे की, "उत्क्रमिष्णु जगतात सर्वच वस्तूंना जंगमत्य असल्यामुळे, नीती ही वस्तुदेखील उत्क्रमिष्णु आहे स्वयंभू, स्वाणु किंवा स्थिर नाही त्या त्या काळी ती ती चाल नीतिमतेची समजली जाते व वाटल्ये इतकेच तो काळ पालटला च समाजात अंतर्धर्षणाने किंवा बाह्य प्रेरणेने बदल झाले म्हणजे ती जुनी व वहिवाटेतून गेलेली किंया जात असलेली चाल तौतिबाह्य व चम्तकारिक भासून तिची गणना गर्दा वस्तूंत होते. गर्दा म्हणजे समाजाला अमान्य एवढाच अर्थ मुळात असती हे विसरता कामा नये". तद्वतच, सद्यपरिस्थितीत असलेली विवाहसंस्था मोडकळीस अथवा अमुलाग्र बदलली तर त्यात नवल ते काय?

कंजूस Sat, 12/30/2023 - 22:49
लग्न न करता स्त्री पुरूष एकत्र राहायचे म्हटले तर स्वतःच्या घरात राहू शकतात. पण अशा युगुलांना भाड्याचे घर जसे परदेशांत मिळू शकते तसेच भारतात नाही मिळणार. लग्नसंस्था मोडकळीस आली असे म्हटले तरी एक वेगळे पर्याय निर्माण होण्यात अडचणी येतील त्यातली ही एक वरील बाजू. लेखाच्या विषयाकडे वळून - आणि वरच्या घाटपांडे सरांच्या प्रतिसादावर काही जोडपी केवळ कागदोपत्री आणि रूढ अर्थाने नवरा बायको उरली आहेत हे मान्य. विभक्त होण्याने अडचणी सुटत नाहीत आणि तेवढा उत्साहही राहिलेला नसतो. समाज काही उत्तर सादर करत नाही आणि त्यांचे तेही उकल काढू शकत नाहीत. आदिवासी जमातींत पंच बसतात आणि निर्णय करतात. जे काही करतात ते झटपट तरी होते. पण तसं काही इतरांचे होत नाही. वाढते वय ही एक मोठी अडचण.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा Tue, 01/02/2024 - 22:41
लग्न न करता स्त्री पुरूष एकत्र राहायचे म्हटले तर स्वतःच्या घरात राहू शकतात. पण अशा युगुलांना भाड्याचे घर जसे परदेशांत मिळू शकते तसेच भारतात नाही मिळणार.
बदलत्या काळात हा ही बदल स्वीकारला जाईल याची खात्री वाटते ... अश्या युगुलांना भाड्याने घर देणे मुंबईत अल्पप्रमाणात सुरु झाले (अर्थात उच्चभ्रू वर्गात) असे ऐकण्यात येते हे लोण खालच्या स्तरात पसरून समाजमान्य होईल पण यांस किती दशके लागतील हे आताच सांगता येणार नाही !

कानाला धरुन वधु-वराला बोहल्यावर उभे करावेत. लिव्ह-इन्,घटस्फोट हे अमेरिकन चाळे भारतातही येणार हे इंटरनेट उदयास आले त्यावेळेसच कल्पना आली होती.जुळवून घ्यायची तयारी नसणे,व्यक्ती-स्वातंत्र्याबाबतचे मोठे गैरसमज्,त्याला खतपाणी घालणारी मीडिया,चित्रपट्,लायकीपेक्षा अधिक पैसा हातात असणे..ह्यामुळे ही वेळ आली आहे. वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल.
वा वा! क्या बात है। माई साहेब हे मनोनाट्य वाचलत का? नसेल वाचलत तर वाचा!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

रंगीला रतन Tue, 01/02/2024 - 16:53
वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल. +१

सुबोध खरे Tue, 01/02/2024 - 20:17
लिव्ह इन हि गाजराची पुंगी फार दिवस वाजतच नाही. आणि सडून गेल्यावर ती मोडून खाणे शक्यही होत नाही. कोणत्याही नात्यात स्त्रियांची भावनिक गुंतवणूक कितीतरी जास्त असते यामुळे हे नाते ज्यावेळेस तुटते तेंव्हा जास्त नुकसान त्या स्त्रीचे होते. अर्थात ज्या स्त्रिया या नात्यातून "फायदा" कसा होईल या एकमेव विचाराने आलेल्या असतात त्यांची गोष्ट वेगळी. हा फायदा एका पुरुषाकडून रक्षण, लैंगिक सुख आणि आर्थिक लाभ असे तिहेरी असू शकते. बहुसंख्य पुरुष फारशी भावनिक गुंतवणूक नसल्यामुळे "रात गयी बात गयी" म्हणून पुढे वाटचाल करताना आढळतात तितके सहज स्त्रीचे होत नाही. समुपदेशकांशी मोडकळीस आलेल्या लिव्ह इन नात्याबद्दल चौकशी केल्या हि बाब सहज लक्षात येईल.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण Wed, 01/03/2024 - 20:23
अर्थात ज्या स्त्रिया या नात्यातून "फायदा" कसा होईल या एकमेव विचाराने आलेल्या असतात त्यांची गोष्ट वेगळी. हा फायदा एका पुरुषाकडून रक्षण, लैंगिक सुख आणि आर्थिक लाभ असे तिहेरी असू शकते.
बहुतांश स्रिया केवळ आणि केवळ एवढाच विचार करतात. लिव्ह इन काय हल्ली लग्न हिच स्त्रियांसाठी गाजराची पुंगी आहे. पटकन श्रीमंत होण्याचा राजमार्ग.

नठ्यारा गुरुवार, 01/04/2024 - 03:29
प्रकाश घाटपांडे, लेख पटला. फक्त तुमच्या या विधानाशी पार असहमत आहे :
आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणुन लिव्ह इन रिलेशनशिप उदयास आली आहे.
लिव्हिन रीलेशनशिप ही पर्यायी व्यवस्था नाही व होऊही शकंत नाही. ज्या अर्थाने विवाह ही संज्ञा भारतीय संदर्भाने आकळली जाते त्या अर्थाने पाहू जाता विवाहास पर्याय नाही. लिव्हिन हे ग्राहक व वेश्येने एकमेकांशी एकनिष्ठ राहणे आहे. इथे वेश्या म्हणजे हलक्या दर्जाची स्वैरिणी वा सर्वगमनी स्त्री असे समजता कामा नये. ती एक व्यवसाय करणारी प्रतिष्ठित व्यावसायिका धरण्यात यावी. किंबहुना लिव्हिन मुळे वेश्या या संज्ञेस नेहमीपेक्षा वेगळा अर्थ प्राप्त होऊ शकतो. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कर्नलतपस्वी गुरुवार, 01/04/2024 - 07:06
लिव्ह ईन रिलेशनशीप म्हणजे पुरातन काळातील बार्टर सिस्टीमची सुधारीत आवृत्ती म्हणता येईल का? विवाह संस्कार न रहाता एक इव्हेंट झालायं का? विवाह एक contract,conditions, aggriment म्हणून breach of contract असे असेल तर कायद्यानुसार घेतलेला घटस्फोट सामाज सहजा सहजी स्विकारत का नाही? अर्थशास्त्रा मधील लाॅ ऑफ सॅटीऐटी चा काही प्रमाणात सहभाग आहे का? विवाहामधे ब्रेक इव्हन पाॅईंट असू शकतो का? माझे मराठी चांगले नाही म्हणून मधे मधे आंग्ल भाषेतील शब्द वापरले आहेत. माझ्यामते विवाहसंस्था मधे ही जी आंदोलने चालली आहेत ती समाज बदलाची नांदी आहे. आताशी सुरवात आहे. त्यामुळेच कोण बरोबर कोण चुक हे ठरवणे अवघड वाटते. पण विवाह किवां लिव्ह ईन ची परिणीती जर संतान्नोप्ती मधे झाली तर मात्र पुढील पिढीचा विचार व्हायला हवा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा गुरुवार, 01/04/2024 - 17:42
लिव्ह ईन ची परिणीती जर संतान्नोप्ती मधे झाली तर मात्र पुढील पिढीचा विचार व्हायला हवा.
होईल... यावर सुद्धा ती जोडपी आणि समाज उत्तर शोधेल. फक्त फॉरमॅट वेगळा असेल, संततीची आस ही स्त्री आणि पुरूष अस्सणे ही नैसर्गिक उर्मी आहे. ठराविक अपवाद सोडले तर चित्र आशादायक असेल !

In reply to by नठ्यारा

विवाहांतर्गात सहजीवनाला पर्यायी सहजीवन या अर्थाने लिव्ह इन रिलेशनशीप हा मुद्दा. तुमचा दुसरा मुद्दा लैंगिक भुकेची गरज या संदर्भातील आहे. पुढे तो मुद्दा लैंगिक वैविध्याची गरज वा उर्मी या विषयाकडे ही जातो. तो ही महत्वाचा आहे. कारण विवाहाकडे सुद्धा केवळ लैंगिक भुकेची सोय या अर्थाने पहाता कामा नये.

सौन्दर्य Fri, 01/12/2024 - 04:14
मी काही तरुण मुलांशी 'लिव्ह इन रिलेशनशिप' बद्दल बोललो. बहुतेक मुलांना व काही अंशी मुलींना ते मान्य आहे असे दिसते. मात्र भारतीय पुरुष हा थोडासा वेगळा विचार करतो असे मला आढळले. मी मुलांना एक प्रश्न विचारला - एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल व पुढे काही कारणांनी त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले, तर अश्या मुलींशी तुम्ही विवाह कराल का ? शंभर टक्के मुलांनी स्पष्ट "नाही" म्हणून उत्तर दिले. मुलींचे अशावेळी काय मत असेल हे अजून तपासले नाही. लिव्ह इन हे जर अमेरिकेतील किंवा पाश्चात्य देशातील खूळ आहे असे मानले तर निदान अमेरिकेत तरी त्याकडे वेगळ्याच नजरेने पहिले जाते. अर्थात हे मी आपल्या भारतीय वंशाच्या मुलांविषयी बोलत नाही, तर अमेरिकन मुलांविषयी बोलतोय. येथे एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर ती आधी किती मुलांबरोबर राहिली वगैरेच्या फंदात न पडता त्यांची मैत्री सुरु होते, ते एकत्र राहतात, वाटलं तर पुन्हा वेगळे होतात. समजा जर अशा संबंधातून त्यांना मुले झाली, तर कायद्याने त्या पुरुषाला ते मूल सज्ञान होईपर्यंत, मुलाच्या संवर्धनासाठी, त्या मुलाच्या आईला प्रत्येक पे चेकला बऱ्यापैकी पैसे द्यावे लागतात. आपली भारतीय वंशाची मुले इतका मुक्त विचार नाही करू शकत असे माझे निरीक्षण आहे.

In reply to by सौन्दर्य

मध्यंतरी मटा गोल्ड वर प्रत्यक्ष लिव्ह इन राहणार्‍या तरुण तरुणींच्या मुलाखती आल्या होत्या. तिथे सामंजस्य फार लागते. कुणा एकाला ते लिव्ह इन जाचक वाटू लागले तरी बाहेर पडण्याचा मार्ग सहज उपलब्ध असल्याने दुसरयावर दबाव असतो

कंजूस Fri, 01/12/2024 - 08:34
वय गेले की लिवइनजत्रा संपते. तंबू गुंडाळतात. लग्न झालेल्या जोडप्यांचं बिथरले की काय टोकाचं वर्तन होतं मुलांच्या बाबतीत हे माहीत आहे. आताचं नवीन उदाहरण म्हणजे बंगलोरच्या महिलेने घटस्फोट आणि मुलाचा ताबा यावरून बिनसलं आणि त्या मुलाचा खून केला गोव्यात.

कंजूस Sat, 12/30/2023 - 19:06
लग्नाच्या वेळीच घटस्फोटाच्या तारखा (वर्ष) नक्की करावीत. तीन/सहा/नऊ/बारा/पंधरा वगैरे. तेव्हा लग्न जीवनाचे परीक्षण करून घटस्फोट करावा. ज्योतिषाच्या भाषेत बोलायचं तर अठ्ठावीस महिन्यांनी शनी ग्रह रास बदलतो आणि अचानक विवाहित तरुणांत बेबनाव सुरू होतो. "लग्न करून बघतो, नाही जमल्यास अमुक वर्षांनी फेरविचार करणार" हे अगोदरच सांगावे. तसेच लीव इन वगैरे भानगडींपासून मुक्तता होईल. समुपदेशन वगैरे पैसे बरबाद करणाऱ्या गोष्टी हव्यातच कशाला. तयारी म्हणून बँक खाते, पैसे व्यवहार, इमेल किंवा सोशल मिडिया पासवर्ड देणे टाळावे. घर खरेदी वगैरे कर्जाबाबत स्वच्छ समजूती ठेवाव्यात. शेवटी काय तर काही कागदोपत्री स्पष्टपणा ठेवणे हेच बरे. त्याची तरतूद करावी.

In reply to by कंजूस

या गोश्टी आता फार लांब नाहीत. आताची मुले मूळात लग्नच का करायचे? असा प्रश्न विचारतात. फक्त लैगिक भुकेची सोय म्हणून करायचे का? ते तर तसेही उपलब्ध होते. सहजीवनाची आस ही आता कमी होत चालली आहे. उतार वयातील घटस्फोटांची संख्या आता वाढत चालली आहे

In reply to by कंजूस

तुमच्या प्रतिक्रियेवरुन एक आठवले .वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान ज्योतिष विषयी चर्चेच्या हेतुने गेलो होतो. वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले). आजच्या काळात घटस्फोटाचा योग ही काही दुर्मिळ गोष्ट नव्हे जी कुंडलीत शोधावी. वि.म.दांडेकर आज असते तर त्यांनी हा उद्योग केला नसता.

कर्नलतपस्वी Sat, 12/30/2023 - 20:28
प्रत्येक वाक्य विचारपूर्वक लिहीले आहे. लेखामधे दोन पिढ्यांचा विचार मांडलाय. परंतू सहजीवनातून पुढे येणाऱ्या तिसऱ्या पिढीचाही विचार मागील दोन पिढ्यांनी करावयास हवा. असे मला वाटते. एक विचार असाही रूजत चाललाय, की संतान नको. अर्थात मी कशालाही चुक अथवा बरोबर म्हणत नाही. जेष्ठांच्या सहजीवनात दिसणारी अस्वस्थता ही सेल्फ इनफ्लीकटेड आहे व जेष्ठांनीच त्यावर मार्ग काढायला हवा. इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतीहास या त्यांच्या पुस्तकात सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे की, "उत्क्रमिष्णु जगतात सर्वच वस्तूंना जंगमत्य असल्यामुळे, नीती ही वस्तुदेखील उत्क्रमिष्णु आहे स्वयंभू, स्वाणु किंवा स्थिर नाही त्या त्या काळी ती ती चाल नीतिमतेची समजली जाते व वाटल्ये इतकेच तो काळ पालटला च समाजात अंतर्धर्षणाने किंवा बाह्य प्रेरणेने बदल झाले म्हणजे ती जुनी व वहिवाटेतून गेलेली किंया जात असलेली चाल तौतिबाह्य व चम्तकारिक भासून तिची गणना गर्दा वस्तूंत होते. गर्दा म्हणजे समाजाला अमान्य एवढाच अर्थ मुळात असती हे विसरता कामा नये". तद्वतच, सद्यपरिस्थितीत असलेली विवाहसंस्था मोडकळीस अथवा अमुलाग्र बदलली तर त्यात नवल ते काय?

कंजूस Sat, 12/30/2023 - 22:49
लग्न न करता स्त्री पुरूष एकत्र राहायचे म्हटले तर स्वतःच्या घरात राहू शकतात. पण अशा युगुलांना भाड्याचे घर जसे परदेशांत मिळू शकते तसेच भारतात नाही मिळणार. लग्नसंस्था मोडकळीस आली असे म्हटले तरी एक वेगळे पर्याय निर्माण होण्यात अडचणी येतील त्यातली ही एक वरील बाजू. लेखाच्या विषयाकडे वळून - आणि वरच्या घाटपांडे सरांच्या प्रतिसादावर काही जोडपी केवळ कागदोपत्री आणि रूढ अर्थाने नवरा बायको उरली आहेत हे मान्य. विभक्त होण्याने अडचणी सुटत नाहीत आणि तेवढा उत्साहही राहिलेला नसतो. समाज काही उत्तर सादर करत नाही आणि त्यांचे तेही उकल काढू शकत नाहीत. आदिवासी जमातींत पंच बसतात आणि निर्णय करतात. जे काही करतात ते झटपट तरी होते. पण तसं काही इतरांचे होत नाही. वाढते वय ही एक मोठी अडचण.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा Tue, 01/02/2024 - 22:41
लग्न न करता स्त्री पुरूष एकत्र राहायचे म्हटले तर स्वतःच्या घरात राहू शकतात. पण अशा युगुलांना भाड्याचे घर जसे परदेशांत मिळू शकते तसेच भारतात नाही मिळणार.
बदलत्या काळात हा ही बदल स्वीकारला जाईल याची खात्री वाटते ... अश्या युगुलांना भाड्याने घर देणे मुंबईत अल्पप्रमाणात सुरु झाले (अर्थात उच्चभ्रू वर्गात) असे ऐकण्यात येते हे लोण खालच्या स्तरात पसरून समाजमान्य होईल पण यांस किती दशके लागतील हे आताच सांगता येणार नाही !

कानाला धरुन वधु-वराला बोहल्यावर उभे करावेत. लिव्ह-इन्,घटस्फोट हे अमेरिकन चाळे भारतातही येणार हे इंटरनेट उदयास आले त्यावेळेसच कल्पना आली होती.जुळवून घ्यायची तयारी नसणे,व्यक्ती-स्वातंत्र्याबाबतचे मोठे गैरसमज्,त्याला खतपाणी घालणारी मीडिया,चित्रपट्,लायकीपेक्षा अधिक पैसा हातात असणे..ह्यामुळे ही वेळ आली आहे. वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल.
वा वा! क्या बात है। माई साहेब हे मनोनाट्य वाचलत का? नसेल वाचलत तर वाचा!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

रंगीला रतन Tue, 01/02/2024 - 16:53
वकील्,मानसोपचार तज्ञांना मात्र बरे दिवस आले आहेत हे मान्य करावे लागेल. +१

सुबोध खरे Tue, 01/02/2024 - 20:17
लिव्ह इन हि गाजराची पुंगी फार दिवस वाजतच नाही. आणि सडून गेल्यावर ती मोडून खाणे शक्यही होत नाही. कोणत्याही नात्यात स्त्रियांची भावनिक गुंतवणूक कितीतरी जास्त असते यामुळे हे नाते ज्यावेळेस तुटते तेंव्हा जास्त नुकसान त्या स्त्रीचे होते. अर्थात ज्या स्त्रिया या नात्यातून "फायदा" कसा होईल या एकमेव विचाराने आलेल्या असतात त्यांची गोष्ट वेगळी. हा फायदा एका पुरुषाकडून रक्षण, लैंगिक सुख आणि आर्थिक लाभ असे तिहेरी असू शकते. बहुसंख्य पुरुष फारशी भावनिक गुंतवणूक नसल्यामुळे "रात गयी बात गयी" म्हणून पुढे वाटचाल करताना आढळतात तितके सहज स्त्रीचे होत नाही. समुपदेशकांशी मोडकळीस आलेल्या लिव्ह इन नात्याबद्दल चौकशी केल्या हि बाब सहज लक्षात येईल.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण Wed, 01/03/2024 - 20:23
अर्थात ज्या स्त्रिया या नात्यातून "फायदा" कसा होईल या एकमेव विचाराने आलेल्या असतात त्यांची गोष्ट वेगळी. हा फायदा एका पुरुषाकडून रक्षण, लैंगिक सुख आणि आर्थिक लाभ असे तिहेरी असू शकते.
बहुतांश स्रिया केवळ आणि केवळ एवढाच विचार करतात. लिव्ह इन काय हल्ली लग्न हिच स्त्रियांसाठी गाजराची पुंगी आहे. पटकन श्रीमंत होण्याचा राजमार्ग.

नठ्यारा गुरुवार, 01/04/2024 - 03:29
प्रकाश घाटपांडे, लेख पटला. फक्त तुमच्या या विधानाशी पार असहमत आहे :
आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणुन लिव्ह इन रिलेशनशिप उदयास आली आहे.
लिव्हिन रीलेशनशिप ही पर्यायी व्यवस्था नाही व होऊही शकंत नाही. ज्या अर्थाने विवाह ही संज्ञा भारतीय संदर्भाने आकळली जाते त्या अर्थाने पाहू जाता विवाहास पर्याय नाही. लिव्हिन हे ग्राहक व वेश्येने एकमेकांशी एकनिष्ठ राहणे आहे. इथे वेश्या म्हणजे हलक्या दर्जाची स्वैरिणी वा सर्वगमनी स्त्री असे समजता कामा नये. ती एक व्यवसाय करणारी प्रतिष्ठित व्यावसायिका धरण्यात यावी. किंबहुना लिव्हिन मुळे वेश्या या संज्ञेस नेहमीपेक्षा वेगळा अर्थ प्राप्त होऊ शकतो. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

कर्नलतपस्वी गुरुवार, 01/04/2024 - 07:06
लिव्ह ईन रिलेशनशीप म्हणजे पुरातन काळातील बार्टर सिस्टीमची सुधारीत आवृत्ती म्हणता येईल का? विवाह संस्कार न रहाता एक इव्हेंट झालायं का? विवाह एक contract,conditions, aggriment म्हणून breach of contract असे असेल तर कायद्यानुसार घेतलेला घटस्फोट सामाज सहजा सहजी स्विकारत का नाही? अर्थशास्त्रा मधील लाॅ ऑफ सॅटीऐटी चा काही प्रमाणात सहभाग आहे का? विवाहामधे ब्रेक इव्हन पाॅईंट असू शकतो का? माझे मराठी चांगले नाही म्हणून मधे मधे आंग्ल भाषेतील शब्द वापरले आहेत. माझ्यामते विवाहसंस्था मधे ही जी आंदोलने चालली आहेत ती समाज बदलाची नांदी आहे. आताशी सुरवात आहे. त्यामुळेच कोण बरोबर कोण चुक हे ठरवणे अवघड वाटते. पण विवाह किवां लिव्ह ईन ची परिणीती जर संतान्नोप्ती मधे झाली तर मात्र पुढील पिढीचा विचार व्हायला हवा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा गुरुवार, 01/04/2024 - 17:42
लिव्ह ईन ची परिणीती जर संतान्नोप्ती मधे झाली तर मात्र पुढील पिढीचा विचार व्हायला हवा.
होईल... यावर सुद्धा ती जोडपी आणि समाज उत्तर शोधेल. फक्त फॉरमॅट वेगळा असेल, संततीची आस ही स्त्री आणि पुरूष अस्सणे ही नैसर्गिक उर्मी आहे. ठराविक अपवाद सोडले तर चित्र आशादायक असेल !

In reply to by नठ्यारा

विवाहांतर्गात सहजीवनाला पर्यायी सहजीवन या अर्थाने लिव्ह इन रिलेशनशीप हा मुद्दा. तुमचा दुसरा मुद्दा लैंगिक भुकेची गरज या संदर्भातील आहे. पुढे तो मुद्दा लैंगिक वैविध्याची गरज वा उर्मी या विषयाकडे ही जातो. तो ही महत्वाचा आहे. कारण विवाहाकडे सुद्धा केवळ लैंगिक भुकेची सोय या अर्थाने पहाता कामा नये.

सौन्दर्य Fri, 01/12/2024 - 04:14
मी काही तरुण मुलांशी 'लिव्ह इन रिलेशनशिप' बद्दल बोललो. बहुतेक मुलांना व काही अंशी मुलींना ते मान्य आहे असे दिसते. मात्र भारतीय पुरुष हा थोडासा वेगळा विचार करतो असे मला आढळले. मी मुलांना एक प्रश्न विचारला - एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल व पुढे काही कारणांनी त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले, तर अश्या मुलींशी तुम्ही विवाह कराल का ? शंभर टक्के मुलांनी स्पष्ट "नाही" म्हणून उत्तर दिले. मुलींचे अशावेळी काय मत असेल हे अजून तपासले नाही. लिव्ह इन हे जर अमेरिकेतील किंवा पाश्चात्य देशातील खूळ आहे असे मानले तर निदान अमेरिकेत तरी त्याकडे वेगळ्याच नजरेने पहिले जाते. अर्थात हे मी आपल्या भारतीय वंशाच्या मुलांविषयी बोलत नाही, तर अमेरिकन मुलांविषयी बोलतोय. येथे एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर ती आधी किती मुलांबरोबर राहिली वगैरेच्या फंदात न पडता त्यांची मैत्री सुरु होते, ते एकत्र राहतात, वाटलं तर पुन्हा वेगळे होतात. समजा जर अशा संबंधातून त्यांना मुले झाली, तर कायद्याने त्या पुरुषाला ते मूल सज्ञान होईपर्यंत, मुलाच्या संवर्धनासाठी, त्या मुलाच्या आईला प्रत्येक पे चेकला बऱ्यापैकी पैसे द्यावे लागतात. आपली भारतीय वंशाची मुले इतका मुक्त विचार नाही करू शकत असे माझे निरीक्षण आहे.

In reply to by सौन्दर्य

मध्यंतरी मटा गोल्ड वर प्रत्यक्ष लिव्ह इन राहणार्‍या तरुण तरुणींच्या मुलाखती आल्या होत्या. तिथे सामंजस्य फार लागते. कुणा एकाला ते लिव्ह इन जाचक वाटू लागले तरी बाहेर पडण्याचा मार्ग सहज उपलब्ध असल्याने दुसरयावर दबाव असतो

कंजूस Fri, 01/12/2024 - 08:34
वय गेले की लिवइनजत्रा संपते. तंबू गुंडाळतात. लग्न झालेल्या जोडप्यांचं बिथरले की काय टोकाचं वर्तन होतं मुलांच्या बाबतीत हे माहीत आहे. आताचं नवीन उदाहरण म्हणजे बंगलोरच्या महिलेने घटस्फोट आणि मुलाचा ताबा यावरून बिनसलं आणि त्या मुलाचा खून केला गोव्यात.
पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल.

आंतरधर्मीय विवाह करताना : स्त्री दृष्टिकोन

साहना ·

In reply to by अर्धवटराव

साहना Tue, 10/27/2020 - 05:25
इथे कसलाही रोख, छुपा मुद्दा वगैरे काही नाही. इथे काही रोख वगैरे असण्यापेक्षा रायगडावर कुठेतरी गनीम लपून असण्याची शक्यता जास्त आहे !

Gk Tue, 10/27/2020 - 08:38
असाच लेख हिंदू विवाह कायदा आणि पुरुष ह्यावर लिहिता येईल

बाप्पू Tue, 10/27/2020 - 09:28
छान लेख. कोणतेही दडपण किंवा फुरोगामी पणा डोक्यात न ठेवता फॅक्टस वर फोकस होऊन लिहिलेला लेख. ज्यामुळे कुठेही ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न नाही. इथे वर काही लोकांनी डिमांड केल्या प्रमाणे हिंदू मॅरेज बद्दल अशीच माहिती दिली तर बरे होईल. काही जनांचे डोळे उघडतील आणि फोरूगामी पणाचे ढोंग देखील गळून पडेल ( पण त्यानंतरही ते आपला फेक्युलर पणा बदलणार नाहीत हे वे सां न ला )

In reply to by कंजूस

साहना Tue, 10/27/2020 - 23:35
ट्रेड ऑफ म्हणजे पर्याया मधील विरोधाभास (नक्की मराठी शब्द ठाऊक नाही). उदाहरणार्थ तुम्हाला चविष्ट मसालेदार खायचे असेल तर ते कदाचित आरोग्यदायी असणार नाही आणि आरोग्यदायी पोषक आहार हवा असेल तर तो मचमचीत असणार नाही. इथे आरोग्य आणि चव हा `ट्रेड ऑफ` आहे.

भीमराव Tue, 10/27/2020 - 15:44
अनुष्का आणि झायेद यांचा निकाह बिना इस्लाम कबूल करता झाला तर तो दोघांच्या जीवाशी खेळ ठरेल. इस्लाम च्या पायाभूत पुस्तकाच्या आदेशानुसार कुराण न माननाऱ्या स्त्री पेक्षा गुलाम स्त्री शी निकाह करणे वैध आहे. एक वेळ ख्रीस्ती वा यहुदी सुद्धा चालतील पण बुतपरस्त चालनार नाहीत. निकाह करण्याआधी इस्लाम कबूल करुन घेने झायेद जीवंत राहण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. कारण जो इस्लाम माननारा नंतर पायभूत पुस्तकाच्या शिकवणी विरूद्ध वर्तन करेल त्याला त्याच क्षणी गळा चिरून मारून टाकण्याचा आदेश पायाभूत पुस्तकात दिला आहे.

In reply to by Gk

सुबोध खरे गुरुवार, 10/29/2020 - 09:20
सैराट मध्ये कोण मुसलमान होतं ? आरची ? का परश्या ? नेहमीप्रमाणे सामाजिक विचारसरणी आणि कायदा यात गल्लत करता आहात. भारतीय कायद्याच्या दृष्टीने सर्व समान असतात. मागासलेल्या व्यक्ती अशा नसतात. त्यांची बुरसटलेली विचारसरणी म्हणजे कायदा नव्हे आणि विषय कायद्याचा चालू आहे. पचपच करण्याच्या आधी नीट विचार करत जा.

In reply to by Gk

चौकस२१२ Fri, 10/30/2020 - 05:53
"नेहमीप्रमाणे सामाजिक विचारसरणी आणि कायदा यात गल्लत करता आहात." बरोबर बोललात जिके ़..हिंदू हिंदूंवर अन्याय करीत नाहीत असा कोणी दावा केलाय का? उगाच काहीतरी हिंदू पूर्वगामी असून सुद्धा त्यांच्यात भरपूर प्रश्न आहेत हे १००% मान्य असले तरी म्हणून मुसलमानांवर बोलायचे नाही मुसलमान कायद्यणवर बोलायचे नाही हे काय? हलाला नावाचाच मराठी चित्रपट जरूर बघावा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील https://en.wikipedia.org/wiki/Halal_(film)

सुनील Tue, 10/27/2020 - 17:24
कट्टर सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधाला न जुमानता नेहरू-आंबेडकर द्वयींनी पुरोगामी असे हिंदु कोड बिल संसदेत पारीत करून घेतले त्यावेळी वर्तमानपत्रात आलेली काही व्यंगचित्रे. H

In reply to by सुनील

बाप्पू Tue, 10/27/2020 - 18:26
विरोध तर होणारच.. काहीतरी नवीन आणायचे म्हणल्यास जुन्या गोष्टी सोडाव्या लागतील.. तर विरोध तर होणारच.. पण एक हिंदू म्हणून डॉ बाबासाहेब यांचे आभार मानतो कि कालसुसंगत निर्णय घेऊन हिंदू कोड बिल अस्तित्वात आणले.. असाच विरोध जोतिबा फुले यांना देखील झाला. पण ते ते शेवटपर्यंत जिवंत राहिले त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचवले आणि त्यांनी कालांतराने लोकांनी देखील ते एक्सेप्ट केले.. त्यांना महात्मा, महामानव अश्या उपाध्या मिळाल्या. पृथ्वी वर अजूनही अश्या काही जमाती आहेत जे परिवर्तन तर सोडाच.. पण परिवर्तन हा शब्द जरी एखाद्याने उच्चरला तरी चाकू गळ्यावरून फिरवतात.. मग त्यात शिकलेले, अडाणी, अर्धशिक्षित, उचभ्रु, गरीब, मध्यमवर्गीय असा काहीही भेदभाव नाही.. सगळे एका माळेचे मणी. असो.

In reply to by बाप्पू

मदनबाण Tue, 10/27/2020 - 22:52
वाचकांनी खालील लिंक उघडण्याचे कष्ट घ्यावेत :- https://hindi.opindia.com/topics/love-jihad/ अवांतर :- काही लोकांना एका ठराविक जमातीनेच अत्याच्यार केले आहे किंवा तेच लाभार्थी होते असा मोठा भ्रम असतो, अश्या लोकांसाठी २००७ ची एक लिंक देउन ठेवतो :- Are Brahmins today’s Dalits in India?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today

In reply to by सुनील

सुनील Wed, 10/28/2020 - 08:08
कळीचा मुद्दा हा आहे की, आज हिंदू कायदे जे बहुतांशी प्रागतिक दिसतात त्याचे श्रेय हे समाजातील पुरोगामी आणि त्यांना यथायोग्य साथ देणारे राजकारणी याच्यामुळेच आहे. सनातन्यांचे ऐकले असते तर हिंदू कायदे असे प्रागतिक झाले नसते.

In reply to by सुनील

साहना Wed, 10/28/2020 - 08:33
सॉरी ! ह्याला काडीचाही आधार नाही. हा काही तरी न्यूनगंड बोलत आहे. कुठलाही समाज फक्त सनातन्यांचा बनलेला असत नाही तर सनातनी तसेच प्रागतिक मंडळींचा बनलेला असतो. सनातनी त्याला खोलवर मूळे देतात तर प्रागतिक लोक त्याला वाढण्याचा स्कोप. सनातन धर्माने इतकी वर्षे समाज चांगला सांभाळला होता (इतर समाजांच्या तुलनेत).

In reply to by सुनील

अर्धवटराव Wed, 10/28/2020 - 20:14
नक्कीच सांभाळला असेल. ज्या सनातन धर्म व्यवस्थेला समाजसुधारकांनी विरोध केला ति व्यवस्था काहि कालबाह्य, अप्रवाही, प्रसंगी हिडीस म्हणाव्या अशा नियमांनी वरपांगी दगडासारखी कठोर झालेली दिसत असली तरी ति बर्‍याच मंथनातुन गुजरली होती. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्यामध्ये म्युटेशन्स होत गेले, जे त्या त्या वेळी आधुनीकच भासले असणार. ति म्युटेशनची पद्धत काहि कारणाने मंदावली, व आधुनीक युगाला आवष्यक ते बदल घडवण्याचे, पचवण्याचे कौशल्य गमावुन बसल्यामुळे त्या व्यवस्थेला कायद्याने हादरे द्यावे लागले. हे असं कुठल्याही प्राचीन व्यवस्थेत होत असतं.

In reply to by साहना

सुनील Wed, 10/28/2020 - 09:50
कुठलाही समाज फक्त सनातन्यांचा बनलेला असत नाही तर सनातनी तसेच प्रागतिक मंडळींचा बनलेला असतो
बरोबर. पण समाज सामाजिकदृष्ट्या प्रगती कडे जातो आहे की अधोगतीकडे हे राज्यकर्ते कुणाला बळ देतात यावर अवलंबून असते.

धर्मराजमुटके Tue, 10/27/2020 - 17:25
लेख वाचनिय आहे. मात्र आंतरजातीय / आंतरधर्मिय विवाह करताना "माझे त्याच्यावर लव आहे" हाच विचार जास्त प्रबळ असतो त्यामुळे कायदेशीर बाजू कितपत विचारात घेतल्या जातात त्याबद्धल शंकाच आहे. कायद्याचा कीस लग्न अडचणीत आल्यावरच केला जातो मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. एवढे कायदे विचारात घेऊन लग्न करायचे तर "दाखवून/बघून" केलेले अरेंज्ड मॅरेजचा व्यवहार काय वाईट ?

In reply to by धर्मराजमुटके

आनन्दा Tue, 10/27/2020 - 17:37
मुटके साहेब, मुलीला आंतरधर्मीय विवाहाला विरोध करण्यपेक्षा तो विवाह कोणत्याही धार्मिक कायद्याच्या कक्षेत न राहता एखाद्या निष्पक्ष कायद्याच्या कक्षेत राहुन विवाह व्हावा अशी इच्छा ठेवणे केव्हाही चांगले. जो माणूस धर्मापलिकडे जाऊन खरेच प्रेम करत असेल, त्याच्यासाठी रजिस्टर विवाह करणे सहज शक्य असले पाहिजे, आणि जो माणूस समानता नाकारून लग्न करण्याचा प्रयत्न करतोय त्याचे हेतू शुद्ध नाहीत ही भूमिका सामंजस्यवादी आणि पोलिटिकली करेक्ट आहे. या भूमिकेने समुपदेशन करणे नक्कीच सोपे जाईल. किमान असे विवाह झालेच तरी ते ते निष्पक्ष कायद्याच्या परिघात असल्यामुळे वेळोवेळी कायदेशीर मदत घेणे सोपे जाईल असे वाटते.

In reply to by आनन्दा

आनन्दा Tue, 10/27/2020 - 17:37
अवांतर, माझ्य ओळखीतील एका मुलीने याच वर्षी एका ख्रिश्चन मुलाबरोबर लग्न केले, त्यांनी देखील रजिस्टर विवाहच केला आहे असे नमूद करू इच्छितो.

In reply to by आनन्दा

धर्मराजमुटके Tue, 10/27/2020 - 17:47
आपला काहीतरी गैरसमज होतोय ! माझा कोणत्याही प्रकारच्या विवाहाला विरोध नाहिच. मात्र मी केवळ वस्तूस्थिती सांगीतली. प्रेम विवाह दोन प्रकारे होतात. एक प्रेमात ठार आंधळे होऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे समोरच्याच्या सगळ्या बाजू आपल्याला अनुकूल आहेत असे पाहून ठरवून प्रेमात पडणे. तिसरा प्रकार आपल्या बघण्यात असेल तर नक्की सांगा. मी नेहमीच माझे चुकीचे विचार बदलायला तयार असतो.

In reply to by धर्मराजमुटके

मराठी_माणूस Wed, 10/28/2020 - 08:48
एक प्रेमात ठार आंधळे होऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे समोरच्याच्या सगळ्या बाजू आपल्याला अनुकूल आहेत असे पाहून ठरवून प्रेमात पडणे.
अतिशय व्हॅलिड मुद्दा. दुसरा प्रकार गंभीरपणे घेतल्यास बर्‍याच समस्या आधीच निकालात निघतील.

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा गुरुवार, 10/29/2020 - 11:37
आंधळ्या प्रेमाला आंधळा विरोध केला तर ते बहिरे पण होते.. तेव्हा डोळस विरोध करणे आणि politically correct असणे केव्हाही महत्वाचे.. त्यामुळे हा लेख खूपच उपयुक्त आहे असे मला वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

साहना Tue, 10/27/2020 - 23:48
कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब" चविष्ट आहेत हो म्हणून खायला जात नाही. एकदा चव पहिली तरी त्याच्या नादाला पुन्हा जात नाही. गाय हे धन ह्या दृष्टिकोनातून आजकाल पूर्ण निरुपयोगी असले तरी सुद्धा सामान्य आणि अगदी "पुरोगामी" हिंदू मंडळी सुद्धा बीफ शक्यतो खायला जात नाही. ह्यासाठी हिंदू समाजाचे "मेंटल कंडिशनिंग" कारणीभूत आहे. तुम्ही कुठेही गेलात, श्रीमंत, गरीब, घरातील आई वडील, शेजारी, शिक्षक सर्वच मंडळी बीफ ह्या प्रकाराकडे किळसवाण्या नजरेने बघतात त्यामुळे लहान मुलांची मानसिकता सुद्धा त्याप्रमाणे बनते. अर्थांत इथे कुणी मोठा होऊन बीफ खायला लागलाच तर त्याचे व्यैयक्तिक जीवन असल्याने त्यांत करण्याचा आम्हाला अधिकार नाहीच, पण आपल्या मुलांनी मोठे होऊन गोमांस खाऊ नये असे वाटत असेल तर लहानपणापासूनच मुलांवर तसे संस्कार करणे आपल्या हातांत आहे. आपण गोमांस खातो म्हणून कुणी ढोल बडवायला लागलाच तर त्याला राजकीय आणि दृष्टिकोनातून फक्त नुकसान सहन करावे लागते. मी तीच तीच गोष्ट पुन्हा सांगते असे कुणाला वाटेल पण (फक्त) हिंदू समाजाने आपली मंदिरे आणि विद्यालये सरकारी कोठीत बटीक म्हणून बांधली आहेत. आज ह्या दोन्ही गोष्टीवर सरकारी बाबुंचा ताबा आहे. हे बाबू आणि शाळेची संपूर्ण पाईपलाईन ह्यावर "पुरोगामी" लोकांचा ताबा आहे त्यामुळे आपल्या मुलांना कोणते संस्कार द्यावेत हे त्यांच्या हातांत आहे. हीच मुले मोठी होऊन हिंदू समाजाची एक एक वीट खेचून काढतील.

In reply to by साहना

Gk Wed, 10/28/2020 - 09:33
कंगना बीफ खाते , तिला आवडते बीफ गोव्यात बीफ पोटभर मिळेल असे तिथले एक भाजपा मंत्री बोलले होते ( आणि 1 वर्षात पोटाचा विकार जडला, गोमातेचा शाप असेल का ?)

In reply to by साहना

टवाळ कार्टा Sun, 11/01/2020 - 21:22
कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब" चविष्ट आहेत हो म्हणून खायला जात नाही.
परदेशात गेलेले हजारो हिन्दू बीफ खातात

In reply to by मराठी_माणूस

टवाळ कार्टा Mon, 11/02/2020 - 13:44
काय खावे हा वैयक्तीक प्रश्न आहे.....मी फक्त वीगन्/शाकाहारी/मांसाहारी खातो म्हणून मी जास्त चांगला हा शुद्ध मूर्खपणा आहे

In reply to by टवाळ कार्टा

सुबोध खरे Tue, 11/03/2020 - 12:01
कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मांसाहारी लोक शाकाहारी पदार्थांचा जेंव्हा तेंव्हा "घासफूस" म्हणून जो पाणउतारा करतात तो चूक आहे. कोणताही मांसाहारी पदार्थ हा चांगलाच असतो अशी काही तरी विचित्र धारणा केलेले लोक डोक्यात जातात. अशा लोकांना बँकॉक च्या रस्त्यावर कीटक खाण्यासाठी विकले जातात किंवा ओडिशा मध्ये लोक उंदीर खातात ते पाहून काय वाटेल. मिझोराम मध्ये कुत्र्याला पोटभर भात खायला घातला जातो त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी मारले जाते आणि हाच भात त्याच कुत्र्याच्या माणसाबरोबर शिजवून मेजवानी म्हणून दिला जातो. तेही दाखवले पाहिजे.

In reply to by धर्मराजमुटके

साहना Wed, 10/28/2020 - 01:04
> माझे त्याच्यावर लव आहे कायदेशीर बाबींची माहिती म्हणूनच ह्या स्टेज आधीच व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच आहे. अनुष्का वकीलसाहेबांकडे गेली तरी प्राचू आणि गौरी जातील असे नाहीच उलट ९९% मुली ह्या भानगडीत पडणार नाहीत. पण किमान आई वडील तरी मुलीला घराबाहेर काढण्याआधी हा फरक समजावून सांगतील अशी अपेक्षा. इस्लामिक कायद्यातील विवाह आणि हिंदू विवाह पद्धती ह्यातील फरक आमच्या मुलांना वय ८ पासून समजावून सांगितला, आमच्या कथा आणि ललित लेखनातून तो दिसला, आणि संध्याकाळी एकत्र जेवताना अमुक माणसाच्या मुलीने कसा इस्लामिक कायद्याअंतर्गत विवाह केला आणि पुढे तिचे काय झाले हे डिस्कशन झाले कि आपोआप आमच्या मुली मोटारसायकलवरून फर्स्ट कॉपी रेबेन घालून येणाऱ्या आतिफ आणि याकूब वर फिदा होणे बंद करतील. हिंदू मुलांना सुद्धा इथे आत्मविश्वास निर्माण करून देणे महत्वाचे आहे. आपल्या सर्कल मधील कुठल्याही मुलीवर शांतिदूत लाईन मारायला लागले कि त्यांना स्पर्धा म्हणून पाहणे आणि वाट्टेल ते मार्ग वापरून हि स्पर्धा कमी करणे हे काम हिंदू मुलांचे आहे. हा खेळ नैसर्गिक असून कायद्याचे इथे जास्त काम नाही पण प्रौढ पिढीची जबाबदारी आहे कि ह्यांना योग्य ती माहिती सतत उपलब्ध करून देणे. हिंदू समाजाच्या पारंपरिक संस्था हि विद्यालये आणि मंदिरे होती. ह्यावर सध्या सरकारी आणि ख्रिस्ती प्रेरित घुबडांचे राज्य आहे त्यामुळे आम्हाला नवीन संस्था उभाराव्या लागणार आहेत. माझ्या मते ह्या गोष्टी सध्या होतच आहेत. त्यामुळेच टिंडर वगैरेवर अनेक अस्लम "अभय" आणि याकूब "यशवंत" म्हणून दिसत आहेत. इथे मामला फ्रॉड चा असल्याने मुलीचे मत परिवर्तन करणे खूप सोपे जाते. पण ह्या विषयावर स्त्री दृष्टिकोनातून लेखन जास्त नाही त्यामुळे मी ह्या विषयावर विस्तृत पणे पुढे लिहिणार आहे. आधुनिक प्रणयक्रिडेत (डेटिंग) आधुनिक स्त्रीने 'पुरोगामी' सद्गुणविकृतीला बळी न पडता किंवा अगदीच कालबाह्य न होता कश्या प्रकारे आपला फायदा आणि हक्क पाहावा ह्या विषयावर मी लिहिणार आहे.

Gk Tue, 10/27/2020 - 18:10
ह्याला लव्ह व्हिसा म्हणायचे की लव्ह कृसेड ? ... लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, त्यामुळेच मी बेनेडिक्टशी लग्न केलं, असा अजब खुलासा अभिनेत्री राधिका आपटेनं केला. त्याचप्रमाणे लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिने सांगितलं. अभिनेता विक्रांत मेस्सीने राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत विक्रांत व राधिकाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनमध्येच असून कामापासूनच तिने वर्षभर ब्रेक घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘रात अकेली है’ या चित्रपटात झळकली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिने स्क्रिन शेअर केला होता. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. https://www.loksatta.com/manoranjan-news/radhika-apte-on-why-she-get-married-watch-video-ssv-92-2310600/ ---- आपटे आहे म्हणजे बुद्धीवर व्हिसा मिळतो ना ? की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नाही ? .... मला अजून एक शंका आहे बाकी लोक आपले क्वालिफिकेशन दाखवतात व व्हिसा मिळवून ते त्याच फिल्ड मध्ये नोकरी करतात , उदा डॉकटर , आयटी कर्मचारी आता हे शीनिमावाले कसले सर्टिफिकेट दाखवतात व तिकडे व्हिसा मिळवून काय काम करतात ?

अनिंद्य Tue, 10/27/2020 - 18:51
लेख आवडला. उत्तरार्ध (असल्यास) वाचायला उत्सुक आहे. दोन प्रकारचे विवाह एकाच घरात झाल्याचे उदा. - मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर (तिने धर्म बदलला) - सैफ अली खान आणि करीना कपूर (SMA)

बाप्पू Tue, 10/27/2020 - 20:00
SMA या प्रकारामध्ये लग्नानंतर होणाऱ्या मुलांचा धर्म कोणता? पुढे त्यांची लग्ने होताना कोणता कायदा लागू होणार? दुर्दैवाने आई किंवा वडील यांच्यापैकी एकाच जर आकस्मिक मृत्यू झाला तर त्यांना मिळणाऱ्या प्रॉपर्टी चे निकष कोणत्या कायद्यानुसार लावले जातील?

In reply to by बाप्पू

Gk Tue, 10/27/2020 - 21:38
Succession to the property of person married under this Act or customary marriage registered under this Act and that of their children, are governed by Indian Succession Act.[10][11] However, if the parties to the marriage are Hindu, Buddhist, Sikh or Jain religion, the succession to their property will be governed by Hindu succession Act.[12] The Supreme Court of India, in 2006, made it required to enroll all relational unions. In India, a marriage can either be enlisted under the Hindu Marriage Act, 1955 or under the Special Marriage Act, 1954. The Hindu Marriage Act is pertinent to Hindus, though the Special Marriage Act is appropriate to all residents of India regardless of their religion applicable at Court marriage.

गामा पैलवान गुरुवार, 10/29/2020 - 02:32
सुनील,
समाज सामाजिकदृष्ट्या प्रगती कडे जातो आहे की अधोगतीकडे हे राज्यकर्ते कुणाला बळ देतात यावर अवलंबून असते.
राजा कालस्य कारणं हे अत्यंत समर्पक विधान तुम्ही सांगितलंय. गेल्या सुमारे हजारेक वर्षांपासून एतद्देशीय हिंदू म्हणता येईल असे फार थोडे राजे झालेत. परकीय आक्रमकांच्या राजवटीत हिंदूंमध्ये ज्या विकृती शिरल्या त्यांचा दोष सनातन धर्मास देणं माझ्या मते योग्य नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Gk गुरुवार, 10/29/2020 - 05:28
फार थोडे ? आणि मग 1947 ला जनतेच्या उरावर बसून पेन्शन खाणारे 400 संस्थानिक कोण होते ? इंग्रज आणि मोघलांच्या ताब्यात 50 % सुद्धा राज्य नव्हते , जिथे इंग्रज मोघल होते तिथेही एतद्देशीय राजे त्यांचे हस्तक होते देश स्वतंत्र झाल्यावर पेन्शन घेऊन वर आज ते राजकारणातही आहेत अगदी इक्ष्वाकु पासून गल्लीबोळातून असलेल्या अनेक संस्थानिकांची घराणी जिवन्त आहेत.

In reply to by Gk

सुबोध खरे गुरुवार, 10/29/2020 - 09:52
400 संस्थानिक ४०१ वे संस्थांनिक यांनी आपल्या अति हुशार पणतवाची सुद्धा जहागीरी चालू राहील अशा घटना दुरुस्त्या केल्या होत्या. काँग्रेस अध्यक्षाने पंतप्रधान मदत निधी मधील विश्वस्त असावे हे याचे उत्तम उदाहरण आहे.

In reply to by सुबोध खरे

Gk गुरुवार, 10/29/2020 - 14:02
अध्यक्ष असले तर काय होते ? पगार भत्ता मिळतो का ? असले तरी ते ऑडिट , आर टी आय च्या अंडर आहे मोदी केअर फ़ंड तर ऑडिट आणि आर टी आय के दायरे के बाहर है तुम्ही फक्त चौकीदारकी करायची

In reply to by Gk

सुबोध खरे Fri, 10/30/2020 - 12:42
अध्यक्ष असले तर काय होते ? पगार भत्ता मिळतो का ? दाबून पैसे खाता येतात. विचारणारा कोणी नाही. नुसता हलकट पणाचा बाजार Interestingly, the PMNRF is far less transparent than the PM CARES since after PMNRF was deemed a trust, it has functioned without a trust deed. Essentially, giving unbridled power to the Prime Minister with zero accountability. Till date, nobody knows what the guidelines that govern the PMNRF are. The lack of transparency in the employment of funds under PMNRF is now apparent with information coming to light about how its funds were misappropriated and transferred to Rajiv Gandhi Foundation by Sonia Gandhi. https://www.opindia.com/2020/06/rajiv-gandhi-foundation-donation-from-pmnrf-not-once-but-thrice-here-are-the-details/ PM Relief Fund 'Diverted' Money To Rajiv Gandhi Foundation During UPA Years https://www.thehindu.com/news/national/rajiv-gandhi-foundation-got-funds-from-pmnrf-during-upa-regime-says-bjp-chief-nadda/article31921071.ece

In reply to by सुबोध खरे

Gk Fri, 10/30/2020 - 12:46
PM fund आहे म्हणजे पी एम स्वतः जाऊन काम करत नाही , कोणत्या ना कोणत्या यंत्रणा , एन जी ओ ह्यांना मदत देऊन त्यांच्याकडून काम करवले जाते, विविध आपत्तीतही मदत केली जाते, एखादी एन जी ओ घरचीही असेल, म्हणून काय सगळे तेच खात नाहीत आता तुमच्या मोदी केअर चा हिशोब द्या बघू , तुम्हाला आर टी आय घालायचीही कदाचित मुभा देणार नाहीत

In reply to by Gk

Gk Fri, 10/30/2020 - 14:01
https://en.m.wikipedia.org/wiki/PM_CARES_Fund Modi care fund चा उजेड निकृष्ट व्हेंटिलेतर घेतले

In reply to by Gk

Gk Fri, 10/30/2020 - 14:10
Pm relief fund , हा आमच्या नेहरूचा फ़ंड https://pmnrf.gov.in/en/ किती सुंदर वेबसाईट आहे , आकडे इतके सुंदर आणि त्याच्या शेजारी चक्क मोदींजींचा फोटो ! सख्या गटणे आणि पुलं आठवले !! नेहरू रिलीफ फंडाशी प्रामाणिक रहा आणि मोदी केअरशीही !!

साहना गुरुवार, 10/29/2020 - 05:26
तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, कर्वे, आंबेडकर, सावरकर, आगरकर, आमटे (मी फक्त सध्या मराठी माणसांची नावे घेतेय पण संपूर्ण भारतांत अशी अनेक व्यक्तिमत्वे आहेत) असे अनेक बंडखोर, समाजाच्या विरुद्ध जाणारे सुधारक देशांत झाले त्यातील काही लोक सनातनी सुद्धा होते. इतर समाजांत ह्या लोकांना भर चौकांत जाळले गेले असते किंवा पूणर्पणे वाळीत सुद्धा टाकले गेले असते. पण अश्या प्रकारचे सुधारक वारंवार निर्माण करण्याची क्षमता भारतीय समाजाने दाखवली आहे हे सुद्धा भारतीय समाजाचे एक वैशीष्ट्य आहे. अनेक प्रागतिक लोकांनी समाजाचे भले ह्या पेक्षा सनातनी लोकांना त्रास हे ध्येय ठेवले आहे त्यामुळे वारंवार हि मंडळी माती खातात !

In reply to by साहना

Gk गुरुवार, 10/29/2020 - 05:31
इतर समाजांत ह्या लोकांना भर चौकांत जाळले गेले असते किंवा पूणर्पणे वाळीत सुद्धा टाकले गेले असते हे लिहून पहिलीच दोन नावे तुकाराम आणि ज्ञानेश्वर लिहिलेत वाचून हसू आले

साहना गुरुवार, 10/29/2020 - 06:08
तुमच्या शारीरिक प्रतिक्रियांपेक्षा बौद्धिक प्रतिक्रिया दिल्या तर जास्त चांगले ठरेल. कोथिबिरीच्या वड्या च्या रेसिपीवर "वाचून ढेकर" आला किंवा राजमा ची रिसिपि वाचून गॅस झाला वगैरे प्रतिक्रिया कदाचित शोभत असतील पण सगळीकडेच हा प्रकार तर्कसंगत वाटत नाही.

In reply to by साहना

Gk गुरुवार, 10/29/2020 - 07:11
आमची कोथिंबीर आणि राजमा आमच्या पैशाने येतो, इथे आम्ही लिहायला तुम्ही आम्हाला 40 पैसे स्पॉन्सर नाही करत

सुबोध खरे गुरुवार, 10/29/2020 - 09:53
40 पैसे ४० पैशात राजमा आणि कोथिंबीर येते? अजून ३० वर्षे मागासलेलेच आहात वाटतं १५ लाख आले ना खात्यात? ते वापरा कि

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/29/2020 - 12:27
लेखावर प्रतिसादांची राळ उडणे अपेक्षितच होते, पण काही गोष्टी जवळुन पाहिल्या ऐकल्या असल्याने, लिहितोय लग्न हा मुळातच गुंतागुंतीचा मामला आहे. करणे सोपे पण टिकवणे अवघड. मग तो प्रेम विवाह असो की पत्रिका,नाडी वगैरे जुळवुन ठरवलेले लग्न असो. नैसर्गिक भावनांना समाजमान्य कोंदण देउन वाट काढुन देणे हा त्याचा मूळ उद्देश. पण परंपरा, रितीभाती,कुलाचार, नात्यांचा लिप्ताळा, शेजार्‍यापाजार्‍यांचा गोतावळा,आर्थिक विवंचना,आजारपणे,जोडीदाराशी प्रतारणा यांनी बर्‍याच वेळा लग्न मूळ उद्देशापासुन भरकटते आणि आपण लग्न का केले किवा याच्याशी/हिच्याशी लग्न का केले? ईथपर्यंत मजल जाउ शकते. जरी कायदेशीर पर्याय उपलब्ध असले तरी वेळेचा / पैशाचा अपव्यय, मनावर आघात आणि सगळ्यात वाईट म्हणजे संतती असेल तर त्याच्या/तिच्यावर होणारे परीणाम टळत नाहीत. त्यामुळे आता ही तारेवरची कसरत करायची ठरवले तर त्यात जातीधर्माचे गुंते आणावेत का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आयुष्यात आपल्याला लग्न सोडुन भरपुर काही करायचे असते. त्यामुळे या एका गोष्टीवर आपण किती गुंतवणुक करावी किवा आपल्या उर्जेचा किती टक्के भाग खर्च करावा हा खरा मुद्दा आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मराठी_माणूस गुरुवार, 10/29/2020 - 13:53
त्यामुळे आता ही तारेवरची कसरत करायची ठरवले तर त्यात जातीधर्माचे गुंते आणावेत का?
You said it

माहितगार गुरुवार, 10/29/2020 - 18:40
एका ऊपयूक्त विषयावरील लेखाचा अनुवाद लेखिकेने उपलब्ध केला हे कौतुकास्पद आहे. याच विषयाच्या ईतर काही पैलुंची मी माझ्या तीनेक दीर्घ लेखातून चर्चा केली आहे: , ,

गामा पैलवान गुरुवार, 10/29/2020 - 18:48
Gk,
आणि मग 1947 ला जनतेच्या उरावर बसून पेन्शन खाणारे 400 संस्थानिक कोण होते ?
कृपया नीट माहिती घ्या. सर्व राजे जनतेच्या उरावर बसून खाणारे नव्हते. बडोद्याचे महाराज सयाजीरावांनी व्यवस्थित प्रजापालन केलं होतं. आजच्या घडीला गुजरात राज्यात सर्वात विस्तृत रेल्वे जाळं आहे. आंबेडकरांना बडोद्याचे सयाजीमहाराज, कोल्हापूरचे शाहूमहाराज अशा प्रागतिक विचारांच्या राजांनी मदत केली होती. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ Fri, 10/30/2020 - 05:37
आपण "कायम राहण्याचं वीसा बद्दल बोलताय हे गृहीत धरतो ... नमूद केलेल्या व्यावसायिकांना जसा बरेचद शिक्षण + अनुभव यावर पाश्चिमात्य देशात वीसाआ बऱ्यापकी सुलभतेने मिळू शकतो .. नुसते कलाकार या व्यासावर मिळणे तसे अवघड आहे हे खरे , कानडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांची व्हिसा पद्धती साधरण पणे सारखी आहे त्यावरून म्हणतो ... पण यात कलाकारानं दोन प्रकारे वीसा मिळू शकत असणार १) निर्मात्याने देऊ केलेले पैसे/ एक प्रकारची नोकरी येवढया मोठ्या स्तरावरची असेल तर खास क्षेत्रातील / आपल्या क्षेत्रातील उच्चतम दर्जाची व्यक्ती असे काहीसे दाखवून व्हिसा मिलू शकतो ( पै इरफान खान ) २) जर यात पैसे / स्थानिक नोकऱ्या उपलब्ध होणे शक्य असेल तर सरकार स्वतःहून याला पाठिंबा देते उदाहरणार्थ लॉर्ड ऑफ द रिंग चे बहुतेक काम न्यूझीलंड मध्ये झाले आणि पायरत ऑफ कॅरिबियन चे बरेच काम ऑस्ट्रेलियात झाले .. तेवहा लाखो डॉलर देशात आले मग VISAA मिळणे अवघड नाही परंतु यातील बरेच कलाकार तात्पुरत्या व्हिसा वर येतात ..(पण काम कायाला परवानगी असलेल्या , नुसत्या "प्रवासी व्हिसा " वर नव्हे ) उदाहरण म्हणून अर्थात हे खरे कि साधारण तंत्रन्याला जेव्हा सहजपणे असा व्हिसा मिळेल तेवढा उदाहरण म्हणून माताही हिंदी नाटक कलाकाराला मिळणार नाही तेवढेच काय अगदी मुंबईतील इंग्लिश भाषिक रंगकर्मीला सुद्धा मिळणार नाही .. ३) स्थानिक नागरिकांशी लग्न करून कायमचा व्हिसा मिळेल याचा आपण कोणत्या व्यसायातील आहेत याचा काह्ही संबंध नाही

Rajesh188 Fri, 10/30/2020 - 15:43
इथे स्त्री चा दृष्टिकोन पुरुषाचा दृष्टिकोन समाजाचा दृष्टिकोन असे वेगळे दृष्टिकोन नसतात. अंतर धर्मीय विवाह करणारे सामाजिक ,आर्थिक,मनगट शाही मध्ये किती समर्थ आहेत ह्या वर सर्व स्थरतील लोकांचा दृष्टिकोन बदलतो. बाकी काही नाही. तुम्ही बलवान असाल तर कोणत्या ही धर्माच्या जातीच्या मुली शी विवाह करा तो समाजमान्य असतो. दुर्बल व्यक्ती च्या स्वजातीय विवाह पण समाजात मान्य होत नाही.

In reply to by माहितगार

Rajesh188 Mon, 11/02/2020 - 15:35
करीना कपूर नी मुस्लिम व्यक्ती शी लग्न केलं शाहरुख नी हिंदू स्त्री शी लग्न केले सलमान खान ची आई मराठी आहे. रेणुका शहाणे पासून किती तरी अभिनेत्री नी गैर मराठी लोकांशी लग्न केले.. खूप उदाहरणे आहेत. सक्षम लोकांनी केलेल्या अंतर जातीय ,अंतर धर्मीय,अंतर राष्ट्रीय विवाह ला कोणताच विरोध धार्मिक किंवा सामान्य लोकांकडून होत नाही. उलट अशा विवाहाचे गौरिवी कारण होते.

तेजस आठवले Fri, 10/30/2020 - 21:29
साधनाजी, अतिशय चांगला आणि माहितीपर लेख. +१ गजानन कागलकर नामक मनुष्य हजारोंनी आयडी घेतो आणि प्रत्येक धाग्यावर येऊन वातावरण नासवतो. मिपा व्यवस्थापकांची निष्क्रियता हे त्याला दिलेले अभय आहे. एकेकाळी चांगले लेख आणि चर्चा होत असणारे संस्थळ हळूहळू मरणपंथाला लागते आहे हे बघणे आता उरले आहे. अर्थात ह्या गोष्टींचा एक फायदा झाला तो म्हणजे मिपा सोडून गेलेले उत्तम लिहिणारे आयडी तेव्हा मिपावर जाणारा वेळ आता सत्कारणी लावत आहेत. तसेच सततचा मोदीविरोध आणि हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रतिसाद ह्यामुळे मोदींच्या बाजूने नसणारेआणि कुंपणावरचे पण आता मोदींच्या बाजूने जात आहेत.

In reply to by तेजस आठवले

बाप्पू Sat, 10/31/2020 - 00:46
तसेच सततचा मोदीविरोध आणि हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रतिसाद ह्यामुळे मोदींच्या बाजूने नसणारेआणि कुंपणावरचे पण आता मोदींच्या बाजूने जात आहेत.
अगदी बरोबर. धागा कोणताही असो.. प्रत्येक धाग्यावर येऊन मोदी, गुजरात, शाह, आणि हिंदुत्वाची चेष्टा एवढेच काय ते गजानन कागलकर यांचे कर्तृत्व.. मी मोदीसमर्थक किंवा BJPwala नाही तरीही गजानन कागलकर यांनीं मला तसे होण्यासाठी भाग पाडले आहे. ( फक्त प्रतिसाद देण्याच्या बाबतीत. )

In reply to by तेजस आठवले

Gk Sat, 10/31/2020 - 06:35
हजारो आयडी होते , हे स्वतःच लिहिताय , म्हणजे काही अनुचित लिहिले तर आयडी डिलीट होतात , आयडी जिवन्त आहे , म्हणजे कदाचित काही आक्षेपार्ह लिहिलेले नाही. असे अनेकांचे आयडी डिलीट झाले आहेत आणि पुन्हा पुन्हा येत आहेत

In reply to by Gk

सुबोध खरे Sat, 10/31/2020 - 19:10
तुमचा खोटारडेपणा लोचटपणा लुब्रेपणा आणि पचपच करण्याची वृत्ती (लोलुप) तुम्ही सोडणार नाहीच. इतक्यावेळेस तुमचे आय डी उडाले तरी तुम्हाला लाज वाटत नाही. खोटारडेपणा उघड केला तरी लुब्रेपणा सोडत नाही. कोणत्याही धाग्यावर पचपच करणे सोडत नाही. तुमच्याइतका निगरगट्ट, निर्लज्ज, स्वाभिमान नसलेला आणि खोटारडा माणूस मी जालावर आजतागायत पाहिलेला नाही

धर्मराजमुटके Sat, 10/31/2020 - 17:58
धर्मांतरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयानं शुक्रवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. ही बातमी

In reply to by एस

आनन्दा Mon, 11/02/2020 - 13:28
तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.. म्हणजे काहीवेळा एखाद्या माणसाबद्दल आपला काही पूर्वग्रह असतो, तो दूर झाला तर बरे वाटते, तसे काहीसे झाले. असो.

In reply to by आनन्दा

गामा पैलवान Mon, 11/02/2020 - 18:18
आनन्दा, दिखाऊ आस्तिकापेक्षा प्रामाणिक नास्तिक केव्हाही अधिक स्वीकारार्ह असतो, असं विवेकानंद म्हणून गेलेत. आ.न., -गा.पै.

निपा Tue, 11/03/2020 - 19:26
शाकाहारि पन तसेच - "तुम लाश खा रहे हो" - चिकेन असेल तर सोबत बसु नको - माझ्या मुलाला एग alergy आहे. मग शालेत कुनालच egg allowed नाहि

पिनाक Wed, 11/04/2020 - 20:18
उपयुक्त माहिती: Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case. I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing. 1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste. 2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started. 3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'. 4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress. Videos of their physical relationship is made secretly. 5. Most parents are unaware till it is too late. 6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge. 7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl. 8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped. 9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place. 10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl. 11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely. 12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage. 13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile. 14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband. 15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs! 16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late. *Share this with all non-Muslim parents.* *Attention all non-Muslim parents:* Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case. I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing. 1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste. 2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started. 3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'. 4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress. Videos of their physical relationship is made secretly. 5. Most parents are unaware till it is too late. 6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge. 7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl. 8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped. 9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place. 10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl. 11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely. 12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage. 13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile. 14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband. 15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs! 16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late.

गणेशा गुरुवार, 11/05/2020 - 15:05
उपयुक्त लेख.. खुप दिवसांनी मिपावर आलो आणि हा लेख वाचुन छान वाटले.. वाचन खूण साठवली आहे

In reply to by अर्धवटराव

साहना Tue, 10/27/2020 - 05:25
इथे कसलाही रोख, छुपा मुद्दा वगैरे काही नाही. इथे काही रोख वगैरे असण्यापेक्षा रायगडावर कुठेतरी गनीम लपून असण्याची शक्यता जास्त आहे !

Gk Tue, 10/27/2020 - 08:38
असाच लेख हिंदू विवाह कायदा आणि पुरुष ह्यावर लिहिता येईल

बाप्पू Tue, 10/27/2020 - 09:28
छान लेख. कोणतेही दडपण किंवा फुरोगामी पणा डोक्यात न ठेवता फॅक्टस वर फोकस होऊन लिहिलेला लेख. ज्यामुळे कुठेही ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्न नाही. इथे वर काही लोकांनी डिमांड केल्या प्रमाणे हिंदू मॅरेज बद्दल अशीच माहिती दिली तर बरे होईल. काही जनांचे डोळे उघडतील आणि फोरूगामी पणाचे ढोंग देखील गळून पडेल ( पण त्यानंतरही ते आपला फेक्युलर पणा बदलणार नाहीत हे वे सां न ला )

In reply to by कंजूस

साहना Tue, 10/27/2020 - 23:35
ट्रेड ऑफ म्हणजे पर्याया मधील विरोधाभास (नक्की मराठी शब्द ठाऊक नाही). उदाहरणार्थ तुम्हाला चविष्ट मसालेदार खायचे असेल तर ते कदाचित आरोग्यदायी असणार नाही आणि आरोग्यदायी पोषक आहार हवा असेल तर तो मचमचीत असणार नाही. इथे आरोग्य आणि चव हा `ट्रेड ऑफ` आहे.

भीमराव Tue, 10/27/2020 - 15:44
अनुष्का आणि झायेद यांचा निकाह बिना इस्लाम कबूल करता झाला तर तो दोघांच्या जीवाशी खेळ ठरेल. इस्लाम च्या पायाभूत पुस्तकाच्या आदेशानुसार कुराण न माननाऱ्या स्त्री पेक्षा गुलाम स्त्री शी निकाह करणे वैध आहे. एक वेळ ख्रीस्ती वा यहुदी सुद्धा चालतील पण बुतपरस्त चालनार नाहीत. निकाह करण्याआधी इस्लाम कबूल करुन घेने झायेद जीवंत राहण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. कारण जो इस्लाम माननारा नंतर पायभूत पुस्तकाच्या शिकवणी विरूद्ध वर्तन करेल त्याला त्याच क्षणी गळा चिरून मारून टाकण्याचा आदेश पायाभूत पुस्तकात दिला आहे.

In reply to by Gk

सुबोध खरे गुरुवार, 10/29/2020 - 09:20
सैराट मध्ये कोण मुसलमान होतं ? आरची ? का परश्या ? नेहमीप्रमाणे सामाजिक विचारसरणी आणि कायदा यात गल्लत करता आहात. भारतीय कायद्याच्या दृष्टीने सर्व समान असतात. मागासलेल्या व्यक्ती अशा नसतात. त्यांची बुरसटलेली विचारसरणी म्हणजे कायदा नव्हे आणि विषय कायद्याचा चालू आहे. पचपच करण्याच्या आधी नीट विचार करत जा.

In reply to by Gk

चौकस२१२ Fri, 10/30/2020 - 05:53
"नेहमीप्रमाणे सामाजिक विचारसरणी आणि कायदा यात गल्लत करता आहात." बरोबर बोललात जिके ़..हिंदू हिंदूंवर अन्याय करीत नाहीत असा कोणी दावा केलाय का? उगाच काहीतरी हिंदू पूर्वगामी असून सुद्धा त्यांच्यात भरपूर प्रश्न आहेत हे १००% मान्य असले तरी म्हणून मुसलमानांवर बोलायचे नाही मुसलमान कायद्यणवर बोलायचे नाही हे काय? हलाला नावाचाच मराठी चित्रपट जरूर बघावा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील https://en.wikipedia.org/wiki/Halal_(film)

सुनील Tue, 10/27/2020 - 17:24
कट्टर सनातनी मंडळींच्या प्रखर विरोधाला न जुमानता नेहरू-आंबेडकर द्वयींनी पुरोगामी असे हिंदु कोड बिल संसदेत पारीत करून घेतले त्यावेळी वर्तमानपत्रात आलेली काही व्यंगचित्रे. H

In reply to by सुनील

बाप्पू Tue, 10/27/2020 - 18:26
विरोध तर होणारच.. काहीतरी नवीन आणायचे म्हणल्यास जुन्या गोष्टी सोडाव्या लागतील.. तर विरोध तर होणारच.. पण एक हिंदू म्हणून डॉ बाबासाहेब यांचे आभार मानतो कि कालसुसंगत निर्णय घेऊन हिंदू कोड बिल अस्तित्वात आणले.. असाच विरोध जोतिबा फुले यांना देखील झाला. पण ते ते शेवटपर्यंत जिवंत राहिले त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचवले आणि त्यांनी कालांतराने लोकांनी देखील ते एक्सेप्ट केले.. त्यांना महात्मा, महामानव अश्या उपाध्या मिळाल्या. पृथ्वी वर अजूनही अश्या काही जमाती आहेत जे परिवर्तन तर सोडाच.. पण परिवर्तन हा शब्द जरी एखाद्याने उच्चरला तरी चाकू गळ्यावरून फिरवतात.. मग त्यात शिकलेले, अडाणी, अर्धशिक्षित, उचभ्रु, गरीब, मध्यमवर्गीय असा काहीही भेदभाव नाही.. सगळे एका माळेचे मणी. असो.

In reply to by बाप्पू

मदनबाण Tue, 10/27/2020 - 22:52
वाचकांनी खालील लिंक उघडण्याचे कष्ट घ्यावेत :- https://hindi.opindia.com/topics/love-jihad/ अवांतर :- काही लोकांना एका ठराविक जमातीनेच अत्याच्यार केले आहे किंवा तेच लाभार्थी होते असा मोठा भ्रम असतो, अश्या लोकांसाठी २००७ ची एक लिंक देउन ठेवतो :- Are Brahmins today’s Dalits in India?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today

In reply to by सुनील

सुनील Wed, 10/28/2020 - 08:08
कळीचा मुद्दा हा आहे की, आज हिंदू कायदे जे बहुतांशी प्रागतिक दिसतात त्याचे श्रेय हे समाजातील पुरोगामी आणि त्यांना यथायोग्य साथ देणारे राजकारणी याच्यामुळेच आहे. सनातन्यांचे ऐकले असते तर हिंदू कायदे असे प्रागतिक झाले नसते.

In reply to by सुनील

साहना Wed, 10/28/2020 - 08:33
सॉरी ! ह्याला काडीचाही आधार नाही. हा काही तरी न्यूनगंड बोलत आहे. कुठलाही समाज फक्त सनातन्यांचा बनलेला असत नाही तर सनातनी तसेच प्रागतिक मंडळींचा बनलेला असतो. सनातनी त्याला खोलवर मूळे देतात तर प्रागतिक लोक त्याला वाढण्याचा स्कोप. सनातन धर्माने इतकी वर्षे समाज चांगला सांभाळला होता (इतर समाजांच्या तुलनेत).

In reply to by सुनील

अर्धवटराव Wed, 10/28/2020 - 20:14
नक्कीच सांभाळला असेल. ज्या सनातन धर्म व्यवस्थेला समाजसुधारकांनी विरोध केला ति व्यवस्था काहि कालबाह्य, अप्रवाही, प्रसंगी हिडीस म्हणाव्या अशा नियमांनी वरपांगी दगडासारखी कठोर झालेली दिसत असली तरी ति बर्‍याच मंथनातुन गुजरली होती. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्यामध्ये म्युटेशन्स होत गेले, जे त्या त्या वेळी आधुनीकच भासले असणार. ति म्युटेशनची पद्धत काहि कारणाने मंदावली, व आधुनीक युगाला आवष्यक ते बदल घडवण्याचे, पचवण्याचे कौशल्य गमावुन बसल्यामुळे त्या व्यवस्थेला कायद्याने हादरे द्यावे लागले. हे असं कुठल्याही प्राचीन व्यवस्थेत होत असतं.

In reply to by साहना

सुनील Wed, 10/28/2020 - 09:50
कुठलाही समाज फक्त सनातन्यांचा बनलेला असत नाही तर सनातनी तसेच प्रागतिक मंडळींचा बनलेला असतो
बरोबर. पण समाज सामाजिकदृष्ट्या प्रगती कडे जातो आहे की अधोगतीकडे हे राज्यकर्ते कुणाला बळ देतात यावर अवलंबून असते.

धर्मराजमुटके Tue, 10/27/2020 - 17:25
लेख वाचनिय आहे. मात्र आंतरजातीय / आंतरधर्मिय विवाह करताना "माझे त्याच्यावर लव आहे" हाच विचार जास्त प्रबळ असतो त्यामुळे कायदेशीर बाजू कितपत विचारात घेतल्या जातात त्याबद्धल शंकाच आहे. कायद्याचा कीस लग्न अडचणीत आल्यावरच केला जातो मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. एवढे कायदे विचारात घेऊन लग्न करायचे तर "दाखवून/बघून" केलेले अरेंज्ड मॅरेजचा व्यवहार काय वाईट ?

In reply to by धर्मराजमुटके

आनन्दा Tue, 10/27/2020 - 17:37
मुटके साहेब, मुलीला आंतरधर्मीय विवाहाला विरोध करण्यपेक्षा तो विवाह कोणत्याही धार्मिक कायद्याच्या कक्षेत न राहता एखाद्या निष्पक्ष कायद्याच्या कक्षेत राहुन विवाह व्हावा अशी इच्छा ठेवणे केव्हाही चांगले. जो माणूस धर्मापलिकडे जाऊन खरेच प्रेम करत असेल, त्याच्यासाठी रजिस्टर विवाह करणे सहज शक्य असले पाहिजे, आणि जो माणूस समानता नाकारून लग्न करण्याचा प्रयत्न करतोय त्याचे हेतू शुद्ध नाहीत ही भूमिका सामंजस्यवादी आणि पोलिटिकली करेक्ट आहे. या भूमिकेने समुपदेशन करणे नक्कीच सोपे जाईल. किमान असे विवाह झालेच तरी ते ते निष्पक्ष कायद्याच्या परिघात असल्यामुळे वेळोवेळी कायदेशीर मदत घेणे सोपे जाईल असे वाटते.

In reply to by आनन्दा

आनन्दा Tue, 10/27/2020 - 17:37
अवांतर, माझ्य ओळखीतील एका मुलीने याच वर्षी एका ख्रिश्चन मुलाबरोबर लग्न केले, त्यांनी देखील रजिस्टर विवाहच केला आहे असे नमूद करू इच्छितो.

In reply to by आनन्दा

धर्मराजमुटके Tue, 10/27/2020 - 17:47
आपला काहीतरी गैरसमज होतोय ! माझा कोणत्याही प्रकारच्या विवाहाला विरोध नाहिच. मात्र मी केवळ वस्तूस्थिती सांगीतली. प्रेम विवाह दोन प्रकारे होतात. एक प्रेमात ठार आंधळे होऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे समोरच्याच्या सगळ्या बाजू आपल्याला अनुकूल आहेत असे पाहून ठरवून प्रेमात पडणे. तिसरा प्रकार आपल्या बघण्यात असेल तर नक्की सांगा. मी नेहमीच माझे चुकीचे विचार बदलायला तयार असतो.

In reply to by धर्मराजमुटके

मराठी_माणूस Wed, 10/28/2020 - 08:48
एक प्रेमात ठार आंधळे होऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे समोरच्याच्या सगळ्या बाजू आपल्याला अनुकूल आहेत असे पाहून ठरवून प्रेमात पडणे.
अतिशय व्हॅलिड मुद्दा. दुसरा प्रकार गंभीरपणे घेतल्यास बर्‍याच समस्या आधीच निकालात निघतील.

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा गुरुवार, 10/29/2020 - 11:37
आंधळ्या प्रेमाला आंधळा विरोध केला तर ते बहिरे पण होते.. तेव्हा डोळस विरोध करणे आणि politically correct असणे केव्हाही महत्वाचे.. त्यामुळे हा लेख खूपच उपयुक्त आहे असे मला वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

साहना Tue, 10/27/2020 - 23:48
कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब" चविष्ट आहेत हो म्हणून खायला जात नाही. एकदा चव पहिली तरी त्याच्या नादाला पुन्हा जात नाही. गाय हे धन ह्या दृष्टिकोनातून आजकाल पूर्ण निरुपयोगी असले तरी सुद्धा सामान्य आणि अगदी "पुरोगामी" हिंदू मंडळी सुद्धा बीफ शक्यतो खायला जात नाही. ह्यासाठी हिंदू समाजाचे "मेंटल कंडिशनिंग" कारणीभूत आहे. तुम्ही कुठेही गेलात, श्रीमंत, गरीब, घरातील आई वडील, शेजारी, शिक्षक सर्वच मंडळी बीफ ह्या प्रकाराकडे किळसवाण्या नजरेने बघतात त्यामुळे लहान मुलांची मानसिकता सुद्धा त्याप्रमाणे बनते. अर्थांत इथे कुणी मोठा होऊन बीफ खायला लागलाच तर त्याचे व्यैयक्तिक जीवन असल्याने त्यांत करण्याचा आम्हाला अधिकार नाहीच, पण आपल्या मुलांनी मोठे होऊन गोमांस खाऊ नये असे वाटत असेल तर लहानपणापासूनच मुलांवर तसे संस्कार करणे आपल्या हातांत आहे. आपण गोमांस खातो म्हणून कुणी ढोल बडवायला लागलाच तर त्याला राजकीय आणि दृष्टिकोनातून फक्त नुकसान सहन करावे लागते. मी तीच तीच गोष्ट पुन्हा सांगते असे कुणाला वाटेल पण (फक्त) हिंदू समाजाने आपली मंदिरे आणि विद्यालये सरकारी कोठीत बटीक म्हणून बांधली आहेत. आज ह्या दोन्ही गोष्टीवर सरकारी बाबुंचा ताबा आहे. हे बाबू आणि शाळेची संपूर्ण पाईपलाईन ह्यावर "पुरोगामी" लोकांचा ताबा आहे त्यामुळे आपल्या मुलांना कोणते संस्कार द्यावेत हे त्यांच्या हातांत आहे. हीच मुले मोठी होऊन हिंदू समाजाची एक एक वीट खेचून काढतील.

In reply to by साहना

Gk Wed, 10/28/2020 - 09:33
कंगना बीफ खाते , तिला आवडते बीफ गोव्यात बीफ पोटभर मिळेल असे तिथले एक भाजपा मंत्री बोलले होते ( आणि 1 वर्षात पोटाचा विकार जडला, गोमातेचा शाप असेल का ?)

In reply to by साहना

टवाळ कार्टा Sun, 11/01/2020 - 21:22
कुठलाही हिंदू माणूस "बीफ कबाब" चविष्ट आहेत हो म्हणून खायला जात नाही.
परदेशात गेलेले हजारो हिन्दू बीफ खातात

In reply to by मराठी_माणूस

टवाळ कार्टा Mon, 11/02/2020 - 13:44
काय खावे हा वैयक्तीक प्रश्न आहे.....मी फक्त वीगन्/शाकाहारी/मांसाहारी खातो म्हणून मी जास्त चांगला हा शुद्ध मूर्खपणा आहे

In reply to by टवाळ कार्टा

सुबोध खरे Tue, 11/03/2020 - 12:01
कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मांसाहारी लोक शाकाहारी पदार्थांचा जेंव्हा तेंव्हा "घासफूस" म्हणून जो पाणउतारा करतात तो चूक आहे. कोणताही मांसाहारी पदार्थ हा चांगलाच असतो अशी काही तरी विचित्र धारणा केलेले लोक डोक्यात जातात. अशा लोकांना बँकॉक च्या रस्त्यावर कीटक खाण्यासाठी विकले जातात किंवा ओडिशा मध्ये लोक उंदीर खातात ते पाहून काय वाटेल. मिझोराम मध्ये कुत्र्याला पोटभर भात खायला घातला जातो त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी मारले जाते आणि हाच भात त्याच कुत्र्याच्या माणसाबरोबर शिजवून मेजवानी म्हणून दिला जातो. तेही दाखवले पाहिजे.

In reply to by धर्मराजमुटके

साहना Wed, 10/28/2020 - 01:04
> माझे त्याच्यावर लव आहे कायदेशीर बाबींची माहिती म्हणूनच ह्या स्टेज आधीच व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच आहे. अनुष्का वकीलसाहेबांकडे गेली तरी प्राचू आणि गौरी जातील असे नाहीच उलट ९९% मुली ह्या भानगडीत पडणार नाहीत. पण किमान आई वडील तरी मुलीला घराबाहेर काढण्याआधी हा फरक समजावून सांगतील अशी अपेक्षा. इस्लामिक कायद्यातील विवाह आणि हिंदू विवाह पद्धती ह्यातील फरक आमच्या मुलांना वय ८ पासून समजावून सांगितला, आमच्या कथा आणि ललित लेखनातून तो दिसला, आणि संध्याकाळी एकत्र जेवताना अमुक माणसाच्या मुलीने कसा इस्लामिक कायद्याअंतर्गत विवाह केला आणि पुढे तिचे काय झाले हे डिस्कशन झाले कि आपोआप आमच्या मुली मोटारसायकलवरून फर्स्ट कॉपी रेबेन घालून येणाऱ्या आतिफ आणि याकूब वर फिदा होणे बंद करतील. हिंदू मुलांना सुद्धा इथे आत्मविश्वास निर्माण करून देणे महत्वाचे आहे. आपल्या सर्कल मधील कुठल्याही मुलीवर शांतिदूत लाईन मारायला लागले कि त्यांना स्पर्धा म्हणून पाहणे आणि वाट्टेल ते मार्ग वापरून हि स्पर्धा कमी करणे हे काम हिंदू मुलांचे आहे. हा खेळ नैसर्गिक असून कायद्याचे इथे जास्त काम नाही पण प्रौढ पिढीची जबाबदारी आहे कि ह्यांना योग्य ती माहिती सतत उपलब्ध करून देणे. हिंदू समाजाच्या पारंपरिक संस्था हि विद्यालये आणि मंदिरे होती. ह्यावर सध्या सरकारी आणि ख्रिस्ती प्रेरित घुबडांचे राज्य आहे त्यामुळे आम्हाला नवीन संस्था उभाराव्या लागणार आहेत. माझ्या मते ह्या गोष्टी सध्या होतच आहेत. त्यामुळेच टिंडर वगैरेवर अनेक अस्लम "अभय" आणि याकूब "यशवंत" म्हणून दिसत आहेत. इथे मामला फ्रॉड चा असल्याने मुलीचे मत परिवर्तन करणे खूप सोपे जाते. पण ह्या विषयावर स्त्री दृष्टिकोनातून लेखन जास्त नाही त्यामुळे मी ह्या विषयावर विस्तृत पणे पुढे लिहिणार आहे. आधुनिक प्रणयक्रिडेत (डेटिंग) आधुनिक स्त्रीने 'पुरोगामी' सद्गुणविकृतीला बळी न पडता किंवा अगदीच कालबाह्य न होता कश्या प्रकारे आपला फायदा आणि हक्क पाहावा ह्या विषयावर मी लिहिणार आहे.

Gk Tue, 10/27/2020 - 18:10
ह्याला लव्ह व्हिसा म्हणायचे की लव्ह कृसेड ? ... लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, त्यामुळेच मी बेनेडिक्टशी लग्न केलं, असा अजब खुलासा अभिनेत्री राधिका आपटेनं केला. त्याचप्रमाणे लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याचंही तिने सांगितलं. अभिनेता विक्रांत मेस्सीने राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत विक्रांत व राधिकाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. सध्या ती लंडनमध्येच असून कामापासूनच तिने वर्षभर ब्रेक घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘रात अकेली है’ या चित्रपटात झळकली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिने स्क्रिन शेअर केला होता. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. https://www.loksatta.com/manoranjan-news/radhika-apte-on-why-she-get-married-watch-video-ssv-92-2310600/ ---- आपटे आहे म्हणजे बुद्धीवर व्हिसा मिळतो ना ? की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नाही ? .... मला अजून एक शंका आहे बाकी लोक आपले क्वालिफिकेशन दाखवतात व व्हिसा मिळवून ते त्याच फिल्ड मध्ये नोकरी करतात , उदा डॉकटर , आयटी कर्मचारी आता हे शीनिमावाले कसले सर्टिफिकेट दाखवतात व तिकडे व्हिसा मिळवून काय काम करतात ?

अनिंद्य Tue, 10/27/2020 - 18:51
लेख आवडला. उत्तरार्ध (असल्यास) वाचायला उत्सुक आहे. दोन प्रकारचे विवाह एकाच घरात झाल्याचे उदा. - मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर (तिने धर्म बदलला) - सैफ अली खान आणि करीना कपूर (SMA)

बाप्पू Tue, 10/27/2020 - 20:00
SMA या प्रकारामध्ये लग्नानंतर होणाऱ्या मुलांचा धर्म कोणता? पुढे त्यांची लग्ने होताना कोणता कायदा लागू होणार? दुर्दैवाने आई किंवा वडील यांच्यापैकी एकाच जर आकस्मिक मृत्यू झाला तर त्यांना मिळणाऱ्या प्रॉपर्टी चे निकष कोणत्या कायद्यानुसार लावले जातील?

In reply to by बाप्पू

Gk Tue, 10/27/2020 - 21:38
Succession to the property of person married under this Act or customary marriage registered under this Act and that of their children, are governed by Indian Succession Act.[10][11] However, if the parties to the marriage are Hindu, Buddhist, Sikh or Jain religion, the succession to their property will be governed by Hindu succession Act.[12] The Supreme Court of India, in 2006, made it required to enroll all relational unions. In India, a marriage can either be enlisted under the Hindu Marriage Act, 1955 or under the Special Marriage Act, 1954. The Hindu Marriage Act is pertinent to Hindus, though the Special Marriage Act is appropriate to all residents of India regardless of their religion applicable at Court marriage.

गामा पैलवान गुरुवार, 10/29/2020 - 02:32
सुनील,
समाज सामाजिकदृष्ट्या प्रगती कडे जातो आहे की अधोगतीकडे हे राज्यकर्ते कुणाला बळ देतात यावर अवलंबून असते.
राजा कालस्य कारणं हे अत्यंत समर्पक विधान तुम्ही सांगितलंय. गेल्या सुमारे हजारेक वर्षांपासून एतद्देशीय हिंदू म्हणता येईल असे फार थोडे राजे झालेत. परकीय आक्रमकांच्या राजवटीत हिंदूंमध्ये ज्या विकृती शिरल्या त्यांचा दोष सनातन धर्मास देणं माझ्या मते योग्य नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Gk गुरुवार, 10/29/2020 - 05:28
फार थोडे ? आणि मग 1947 ला जनतेच्या उरावर बसून पेन्शन खाणारे 400 संस्थानिक कोण होते ? इंग्रज आणि मोघलांच्या ताब्यात 50 % सुद्धा राज्य नव्हते , जिथे इंग्रज मोघल होते तिथेही एतद्देशीय राजे त्यांचे हस्तक होते देश स्वतंत्र झाल्यावर पेन्शन घेऊन वर आज ते राजकारणातही आहेत अगदी इक्ष्वाकु पासून गल्लीबोळातून असलेल्या अनेक संस्थानिकांची घराणी जिवन्त आहेत.

In reply to by Gk

सुबोध खरे गुरुवार, 10/29/2020 - 09:52
400 संस्थानिक ४०१ वे संस्थांनिक यांनी आपल्या अति हुशार पणतवाची सुद्धा जहागीरी चालू राहील अशा घटना दुरुस्त्या केल्या होत्या. काँग्रेस अध्यक्षाने पंतप्रधान मदत निधी मधील विश्वस्त असावे हे याचे उत्तम उदाहरण आहे.

In reply to by सुबोध खरे

Gk गुरुवार, 10/29/2020 - 14:02
अध्यक्ष असले तर काय होते ? पगार भत्ता मिळतो का ? असले तरी ते ऑडिट , आर टी आय च्या अंडर आहे मोदी केअर फ़ंड तर ऑडिट आणि आर टी आय के दायरे के बाहर है तुम्ही फक्त चौकीदारकी करायची

In reply to by Gk

सुबोध खरे Fri, 10/30/2020 - 12:42
अध्यक्ष असले तर काय होते ? पगार भत्ता मिळतो का ? दाबून पैसे खाता येतात. विचारणारा कोणी नाही. नुसता हलकट पणाचा बाजार Interestingly, the PMNRF is far less transparent than the PM CARES since after PMNRF was deemed a trust, it has functioned without a trust deed. Essentially, giving unbridled power to the Prime Minister with zero accountability. Till date, nobody knows what the guidelines that govern the PMNRF are. The lack of transparency in the employment of funds under PMNRF is now apparent with information coming to light about how its funds were misappropriated and transferred to Rajiv Gandhi Foundation by Sonia Gandhi. https://www.opindia.com/2020/06/rajiv-gandhi-foundation-donation-from-pmnrf-not-once-but-thrice-here-are-the-details/ PM Relief Fund 'Diverted' Money To Rajiv Gandhi Foundation During UPA Years https://www.thehindu.com/news/national/rajiv-gandhi-foundation-got-funds-from-pmnrf-during-upa-regime-says-bjp-chief-nadda/article31921071.ece

In reply to by सुबोध खरे

Gk Fri, 10/30/2020 - 12:46
PM fund आहे म्हणजे पी एम स्वतः जाऊन काम करत नाही , कोणत्या ना कोणत्या यंत्रणा , एन जी ओ ह्यांना मदत देऊन त्यांच्याकडून काम करवले जाते, विविध आपत्तीतही मदत केली जाते, एखादी एन जी ओ घरचीही असेल, म्हणून काय सगळे तेच खात नाहीत आता तुमच्या मोदी केअर चा हिशोब द्या बघू , तुम्हाला आर टी आय घालायचीही कदाचित मुभा देणार नाहीत

In reply to by Gk

Gk Fri, 10/30/2020 - 14:01
https://en.m.wikipedia.org/wiki/PM_CARES_Fund Modi care fund चा उजेड निकृष्ट व्हेंटिलेतर घेतले

In reply to by Gk

Gk Fri, 10/30/2020 - 14:10
Pm relief fund , हा आमच्या नेहरूचा फ़ंड https://pmnrf.gov.in/en/ किती सुंदर वेबसाईट आहे , आकडे इतके सुंदर आणि त्याच्या शेजारी चक्क मोदींजींचा फोटो ! सख्या गटणे आणि पुलं आठवले !! नेहरू रिलीफ फंडाशी प्रामाणिक रहा आणि मोदी केअरशीही !!

साहना गुरुवार, 10/29/2020 - 05:26
तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, कर्वे, आंबेडकर, सावरकर, आगरकर, आमटे (मी फक्त सध्या मराठी माणसांची नावे घेतेय पण संपूर्ण भारतांत अशी अनेक व्यक्तिमत्वे आहेत) असे अनेक बंडखोर, समाजाच्या विरुद्ध जाणारे सुधारक देशांत झाले त्यातील काही लोक सनातनी सुद्धा होते. इतर समाजांत ह्या लोकांना भर चौकांत जाळले गेले असते किंवा पूणर्पणे वाळीत सुद्धा टाकले गेले असते. पण अश्या प्रकारचे सुधारक वारंवार निर्माण करण्याची क्षमता भारतीय समाजाने दाखवली आहे हे सुद्धा भारतीय समाजाचे एक वैशीष्ट्य आहे. अनेक प्रागतिक लोकांनी समाजाचे भले ह्या पेक्षा सनातनी लोकांना त्रास हे ध्येय ठेवले आहे त्यामुळे वारंवार हि मंडळी माती खातात !

In reply to by साहना

Gk गुरुवार, 10/29/2020 - 05:31
इतर समाजांत ह्या लोकांना भर चौकांत जाळले गेले असते किंवा पूणर्पणे वाळीत सुद्धा टाकले गेले असते हे लिहून पहिलीच दोन नावे तुकाराम आणि ज्ञानेश्वर लिहिलेत वाचून हसू आले

साहना गुरुवार, 10/29/2020 - 06:08
तुमच्या शारीरिक प्रतिक्रियांपेक्षा बौद्धिक प्रतिक्रिया दिल्या तर जास्त चांगले ठरेल. कोथिबिरीच्या वड्या च्या रेसिपीवर "वाचून ढेकर" आला किंवा राजमा ची रिसिपि वाचून गॅस झाला वगैरे प्रतिक्रिया कदाचित शोभत असतील पण सगळीकडेच हा प्रकार तर्कसंगत वाटत नाही.

In reply to by साहना

Gk गुरुवार, 10/29/2020 - 07:11
आमची कोथिंबीर आणि राजमा आमच्या पैशाने येतो, इथे आम्ही लिहायला तुम्ही आम्हाला 40 पैसे स्पॉन्सर नाही करत

सुबोध खरे गुरुवार, 10/29/2020 - 09:53
40 पैसे ४० पैशात राजमा आणि कोथिंबीर येते? अजून ३० वर्षे मागासलेलेच आहात वाटतं १५ लाख आले ना खात्यात? ते वापरा कि

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/29/2020 - 12:27
लेखावर प्रतिसादांची राळ उडणे अपेक्षितच होते, पण काही गोष्टी जवळुन पाहिल्या ऐकल्या असल्याने, लिहितोय लग्न हा मुळातच गुंतागुंतीचा मामला आहे. करणे सोपे पण टिकवणे अवघड. मग तो प्रेम विवाह असो की पत्रिका,नाडी वगैरे जुळवुन ठरवलेले लग्न असो. नैसर्गिक भावनांना समाजमान्य कोंदण देउन वाट काढुन देणे हा त्याचा मूळ उद्देश. पण परंपरा, रितीभाती,कुलाचार, नात्यांचा लिप्ताळा, शेजार्‍यापाजार्‍यांचा गोतावळा,आर्थिक विवंचना,आजारपणे,जोडीदाराशी प्रतारणा यांनी बर्‍याच वेळा लग्न मूळ उद्देशापासुन भरकटते आणि आपण लग्न का केले किवा याच्याशी/हिच्याशी लग्न का केले? ईथपर्यंत मजल जाउ शकते. जरी कायदेशीर पर्याय उपलब्ध असले तरी वेळेचा / पैशाचा अपव्यय, मनावर आघात आणि सगळ्यात वाईट म्हणजे संतती असेल तर त्याच्या/तिच्यावर होणारे परीणाम टळत नाहीत. त्यामुळे आता ही तारेवरची कसरत करायची ठरवले तर त्यात जातीधर्माचे गुंते आणावेत का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आयुष्यात आपल्याला लग्न सोडुन भरपुर काही करायचे असते. त्यामुळे या एका गोष्टीवर आपण किती गुंतवणुक करावी किवा आपल्या उर्जेचा किती टक्के भाग खर्च करावा हा खरा मुद्दा आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मराठी_माणूस गुरुवार, 10/29/2020 - 13:53
त्यामुळे आता ही तारेवरची कसरत करायची ठरवले तर त्यात जातीधर्माचे गुंते आणावेत का?
You said it

माहितगार गुरुवार, 10/29/2020 - 18:40
एका ऊपयूक्त विषयावरील लेखाचा अनुवाद लेखिकेने उपलब्ध केला हे कौतुकास्पद आहे. याच विषयाच्या ईतर काही पैलुंची मी माझ्या तीनेक दीर्घ लेखातून चर्चा केली आहे: , ,

गामा पैलवान गुरुवार, 10/29/2020 - 18:48
Gk,
आणि मग 1947 ला जनतेच्या उरावर बसून पेन्शन खाणारे 400 संस्थानिक कोण होते ?
कृपया नीट माहिती घ्या. सर्व राजे जनतेच्या उरावर बसून खाणारे नव्हते. बडोद्याचे महाराज सयाजीरावांनी व्यवस्थित प्रजापालन केलं होतं. आजच्या घडीला गुजरात राज्यात सर्वात विस्तृत रेल्वे जाळं आहे. आंबेडकरांना बडोद्याचे सयाजीमहाराज, कोल्हापूरचे शाहूमहाराज अशा प्रागतिक विचारांच्या राजांनी मदत केली होती. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ Fri, 10/30/2020 - 05:37
आपण "कायम राहण्याचं वीसा बद्दल बोलताय हे गृहीत धरतो ... नमूद केलेल्या व्यावसायिकांना जसा बरेचद शिक्षण + अनुभव यावर पाश्चिमात्य देशात वीसाआ बऱ्यापकी सुलभतेने मिळू शकतो .. नुसते कलाकार या व्यासावर मिळणे तसे अवघड आहे हे खरे , कानडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांची व्हिसा पद्धती साधरण पणे सारखी आहे त्यावरून म्हणतो ... पण यात कलाकारानं दोन प्रकारे वीसा मिळू शकत असणार १) निर्मात्याने देऊ केलेले पैसे/ एक प्रकारची नोकरी येवढया मोठ्या स्तरावरची असेल तर खास क्षेत्रातील / आपल्या क्षेत्रातील उच्चतम दर्जाची व्यक्ती असे काहीसे दाखवून व्हिसा मिलू शकतो ( पै इरफान खान ) २) जर यात पैसे / स्थानिक नोकऱ्या उपलब्ध होणे शक्य असेल तर सरकार स्वतःहून याला पाठिंबा देते उदाहरणार्थ लॉर्ड ऑफ द रिंग चे बहुतेक काम न्यूझीलंड मध्ये झाले आणि पायरत ऑफ कॅरिबियन चे बरेच काम ऑस्ट्रेलियात झाले .. तेवहा लाखो डॉलर देशात आले मग VISAA मिळणे अवघड नाही परंतु यातील बरेच कलाकार तात्पुरत्या व्हिसा वर येतात ..(पण काम कायाला परवानगी असलेल्या , नुसत्या "प्रवासी व्हिसा " वर नव्हे ) उदाहरण म्हणून अर्थात हे खरे कि साधारण तंत्रन्याला जेव्हा सहजपणे असा व्हिसा मिळेल तेवढा उदाहरण म्हणून माताही हिंदी नाटक कलाकाराला मिळणार नाही तेवढेच काय अगदी मुंबईतील इंग्लिश भाषिक रंगकर्मीला सुद्धा मिळणार नाही .. ३) स्थानिक नागरिकांशी लग्न करून कायमचा व्हिसा मिळेल याचा आपण कोणत्या व्यसायातील आहेत याचा काह्ही संबंध नाही

Rajesh188 Fri, 10/30/2020 - 15:43
इथे स्त्री चा दृष्टिकोन पुरुषाचा दृष्टिकोन समाजाचा दृष्टिकोन असे वेगळे दृष्टिकोन नसतात. अंतर धर्मीय विवाह करणारे सामाजिक ,आर्थिक,मनगट शाही मध्ये किती समर्थ आहेत ह्या वर सर्व स्थरतील लोकांचा दृष्टिकोन बदलतो. बाकी काही नाही. तुम्ही बलवान असाल तर कोणत्या ही धर्माच्या जातीच्या मुली शी विवाह करा तो समाजमान्य असतो. दुर्बल व्यक्ती च्या स्वजातीय विवाह पण समाजात मान्य होत नाही.

In reply to by माहितगार

Rajesh188 Mon, 11/02/2020 - 15:35
करीना कपूर नी मुस्लिम व्यक्ती शी लग्न केलं शाहरुख नी हिंदू स्त्री शी लग्न केले सलमान खान ची आई मराठी आहे. रेणुका शहाणे पासून किती तरी अभिनेत्री नी गैर मराठी लोकांशी लग्न केले.. खूप उदाहरणे आहेत. सक्षम लोकांनी केलेल्या अंतर जातीय ,अंतर धर्मीय,अंतर राष्ट्रीय विवाह ला कोणताच विरोध धार्मिक किंवा सामान्य लोकांकडून होत नाही. उलट अशा विवाहाचे गौरिवी कारण होते.

तेजस आठवले Fri, 10/30/2020 - 21:29
साधनाजी, अतिशय चांगला आणि माहितीपर लेख. +१ गजानन कागलकर नामक मनुष्य हजारोंनी आयडी घेतो आणि प्रत्येक धाग्यावर येऊन वातावरण नासवतो. मिपा व्यवस्थापकांची निष्क्रियता हे त्याला दिलेले अभय आहे. एकेकाळी चांगले लेख आणि चर्चा होत असणारे संस्थळ हळूहळू मरणपंथाला लागते आहे हे बघणे आता उरले आहे. अर्थात ह्या गोष्टींचा एक फायदा झाला तो म्हणजे मिपा सोडून गेलेले उत्तम लिहिणारे आयडी तेव्हा मिपावर जाणारा वेळ आता सत्कारणी लावत आहेत. तसेच सततचा मोदीविरोध आणि हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रतिसाद ह्यामुळे मोदींच्या बाजूने नसणारेआणि कुंपणावरचे पण आता मोदींच्या बाजूने जात आहेत.

In reply to by तेजस आठवले

बाप्पू Sat, 10/31/2020 - 00:46
तसेच सततचा मोदीविरोध आणि हिंदुत्वाला शिव्या देणारे प्रतिसाद ह्यामुळे मोदींच्या बाजूने नसणारेआणि कुंपणावरचे पण आता मोदींच्या बाजूने जात आहेत.
अगदी बरोबर. धागा कोणताही असो.. प्रत्येक धाग्यावर येऊन मोदी, गुजरात, शाह, आणि हिंदुत्वाची चेष्टा एवढेच काय ते गजानन कागलकर यांचे कर्तृत्व.. मी मोदीसमर्थक किंवा BJPwala नाही तरीही गजानन कागलकर यांनीं मला तसे होण्यासाठी भाग पाडले आहे. ( फक्त प्रतिसाद देण्याच्या बाबतीत. )

In reply to by तेजस आठवले

Gk Sat, 10/31/2020 - 06:35
हजारो आयडी होते , हे स्वतःच लिहिताय , म्हणजे काही अनुचित लिहिले तर आयडी डिलीट होतात , आयडी जिवन्त आहे , म्हणजे कदाचित काही आक्षेपार्ह लिहिलेले नाही. असे अनेकांचे आयडी डिलीट झाले आहेत आणि पुन्हा पुन्हा येत आहेत

In reply to by Gk

सुबोध खरे Sat, 10/31/2020 - 19:10
तुमचा खोटारडेपणा लोचटपणा लुब्रेपणा आणि पचपच करण्याची वृत्ती (लोलुप) तुम्ही सोडणार नाहीच. इतक्यावेळेस तुमचे आय डी उडाले तरी तुम्हाला लाज वाटत नाही. खोटारडेपणा उघड केला तरी लुब्रेपणा सोडत नाही. कोणत्याही धाग्यावर पचपच करणे सोडत नाही. तुमच्याइतका निगरगट्ट, निर्लज्ज, स्वाभिमान नसलेला आणि खोटारडा माणूस मी जालावर आजतागायत पाहिलेला नाही

धर्मराजमुटके Sat, 10/31/2020 - 17:58
धर्मांतरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयानं शुक्रवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. ही बातमी

In reply to by एस

आनन्दा Mon, 11/02/2020 - 13:28
तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.. म्हणजे काहीवेळा एखाद्या माणसाबद्दल आपला काही पूर्वग्रह असतो, तो दूर झाला तर बरे वाटते, तसे काहीसे झाले. असो.

In reply to by आनन्दा

गामा पैलवान Mon, 11/02/2020 - 18:18
आनन्दा, दिखाऊ आस्तिकापेक्षा प्रामाणिक नास्तिक केव्हाही अधिक स्वीकारार्ह असतो, असं विवेकानंद म्हणून गेलेत. आ.न., -गा.पै.

निपा Tue, 11/03/2020 - 19:26
शाकाहारि पन तसेच - "तुम लाश खा रहे हो" - चिकेन असेल तर सोबत बसु नको - माझ्या मुलाला एग alergy आहे. मग शालेत कुनालच egg allowed नाहि

पिनाक Wed, 11/04/2020 - 20:18
उपयुक्त माहिती: Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case. I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing. 1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste. 2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started. 3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'. 4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress. Videos of their physical relationship is made secretly. 5. Most parents are unaware till it is too late. 6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge. 7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl. 8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped. 9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place. 10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl. 11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely. 12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage. 13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile. 14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband. 15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs! 16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late. *Share this with all non-Muslim parents.* *Attention all non-Muslim parents:* Today I was called to help in a love-jihad case. In the last three months, this is the fourth or fifth such case. I am writing this because it's very necessary to make parents aware of the risks children are facing. 1. Out of the five odd cases that have come to me, only one is what is known to be a 'lower' caste. 2. Girls are trapped at any age. One was a widow with two children. But all other girls were between 14 and 16 when the affair started. 3. In almost all cases, the boys take the girls out on bike rides. Girls are made to feel that this is 'freedom'. 4. The Muslim boys are trained to make the girls sexually aware. They then start by holding hands, giving a friendly hug, touching inappropriate places by 'mistake'. They then move on to kissing and physical relationship when the girl is in 10th or 12th and under educational stress. Videos of their physical relationship is made secretly. 5. Most parents are unaware till it is too late. 6. Once parents come to know and try to break the relationship, either the girl is pressured to run away, or the girls are blackmailed to continue relationship by blackmailing them with videos of their physical relationship. Till this point, the girl is unaware that a video was made without her knowledge. 7. If the girl insists on breaking up, the boy will get his friends to force physical relationship with the girl with threat or blackmail. All the time, he will keep saying that he will marry the girl. 8. If parents interfere, the boy will stay away temporarily. Once the girl is 18, this starts again and this time the girl is completely trapped. 9. Mostly, marriage takes place. Girl is converted. For about six months, there are no problems. Then starts the torture. Continuous pregnancies and termination of pregnancies take place. 10. After two years, the boy will get married again to some other girl while remaining married to the first girl. 11. Now the first girl will definitely resist. To keep her in the marriage, she is raped by boy's father and brothers. Other women members of the family will beat the girl routinely. 12. Police and other family members (if still on talking terms) will counsel the girl to adjust and continue in the marriage. 13. In many cases, if the girl resists, she will be jailed inside the house without a mobile. 14. If she manages to run away, she will not get custody of the children or get only one child custody. The other child(ren) will remain with husband. 15. Even if court gives monthly maintenance, husband will never pay. It is an unusual marriage because girl will be converted only after marriage, NOT BEFORE. So she cannot claim right to husband's property. But boy can claim right to girl's parent's property as per Hindu customs! 16. Please enlighten your children of this Muslim menace called love jihad before it's too late.

गणेशा गुरुवार, 11/05/2020 - 15:05
उपयुक्त लेख.. खुप दिवसांनी मिपावर आलो आणि हा लेख वाचुन छान वाटले.. वाचन खूण साठवली आहे
महत्वाची सूचना : लेखिका स्वतः वकील नाही आणि त्यामुळे खालील लेख निव्वळ मनोरंजनात्मक माहिती म्हणून वाचावा. ह्या लेखांत कायदेशीर सल्ला देण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. तुम्ही अश्या प्रकारच्या एखाद्या परिस्थितींत असाल तर तुम्ही एखाद्या योग्य वकिलाचा कायदेशीर सल्ला घ्यावा. इंग्रजी भाषेंतून एक छान लेख खऱ्या वकिलांनी लिहिला आहे तो तुम्ही वाचू शकता : https://www.esamskriti.com/e/National-Affairs/Ideas-ad-Policy/What-Every-Hindu-Girl-Marrying-A-Muslim-Should-Know,-Marriage-Laws-In-India-1.aspx गाडी कोणती घ्यावी ह्यावर लोक हजार सल्ले देतील.

आकर्षण, प्रेम आणि जवळीक

मराठी कथालेखक ·

In reply to by संदीप डांगे

हा माझा प्रॉब्लम आहे , कुणाकडे उत्तर आहे का? अशी प्रामाणिक विचारणा असेल तर सोल्यूशन मिळण्याची शक्यता जास्त . कारण मानवाचे याविषयातले सगळे प्रश्न थोडयाफार फरकानं सर्वत्र सारखेच आहेत . ते त्या अर्थानं जेनरिक आहेत. पण विचारणा जर ' असा माझा अंदाज आहे ' सगळयांनी स्वतःला सेफ ठेवून ( म्हणजे अमका असं म्हणतो, तमका तसं म्हणतो ) अशा टाईप चर्चा करणं म्हणजे रेनकोट घालून अंघोळ केल्यासारखं आहे ( ही मोदींची फ्रेज नाही. ३० वर्षांपूर्वी आमचा रंगेल ऑफिस बॉय, कंडोमविषयी असं म्हणायचा )

In reply to by संजय क्षीरसागर

मराठी कथालेखक Sat, 02/11/2017 - 13:20
मानवाचे याविषयातले सगळे प्रश्न थोडयाफार फरकानं सर्वत्र सारखेच आहेत . ते त्या अर्थानं जेनरिक आहेत.
ते जेनरिक आहेत म्हणता तर चर्चा होवूच शकते ना ? मी जनरिकलीच प्रश्न मांडला होता. पण तरी 'नेमका कुणाचा प्रॉब्लेम आहे' हा प्रश्न असेलच तर .. हा माझ्या 'क्ष' नावाच्या मित्राचा प्रॉब्लेम आहे...ओह.. हे पण थोडं जनरिकच वाटतं का ? बरं माझा एक मित्र आहे 'अ‍ॅन्थनी गोन्साल्विस' नावाचा. त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला मराठी फारसं येत नसल्याने तो मिपावर नाही आणि मिपाबद्दल त्याला माहितीही नाही, म्हणून त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये. आता होवू शकते चर्चा ? आता इतर सदस्यांनी स्वतःचे अनुभव मांडावेत, जनरल विचार मांडावेत की रेनकोट घालून आंघोळ करावी हे ज्याचं ते ठरवतीलच !!

In reply to by मराठी कथालेखक

म्हणजे व्यक्तिगत प्रश्न काही नाही मग उगीच काल्पनिक प्रश्नावर चर्चा कशाला ? त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये. इतक्या रिबाऊंड पद्धतीनं चर्चा निरस होते. आणि जनरल विचार मांडणं म्हणजेच रेनकोट घालून आंघोळ !

रागिणी९१२ Mon, 02/13/2017 - 12:36
अरे वा ! मिपाचे पुरुष (काही माननीय अपवाद सोडून) प्रगल्भ झाले वाटत. लेखकाचे अभिनंदन. अनेक धाग्यात किंबहुना प्रतिसादात स्त्रीला कामभावना नसतात. तिला कामक्रीडेत रस नसतो. ती प्रणय टाळण्यासाठी अनेक कारणे देते. तीच वय होत आलं कि ती या बाबतीत नवऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. अश्या अनेक प्रतिक्रिया वाचल्या होत्या. त्यामुळे हा धागा म्हणजे 'संस्कृती बुडवा' धागा म्हणायला हवा. चला सुरुवात तर झाली स्त्रीला पुरुषाप्रमाणे कामभावना असतात हे मानायची . तर तुमच्या मित्राला बायकोबद्दल आकर्षण उरल नाही आणि तिला प्रणय हवा आहे. बरेचदा लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घरात नवा पाहून आलेला असतो. मुलांचं करण्यातच तिची उमेदीची वर्ष निघून जातात. दिवस जितका कामात जातो तितकी रात्र पण जाते. हल्लीची मुलं लवकर झोपेतच नाहीत. साधारणपणे चाळीशीत मुलं मोठी झालेली असतात. मग थोडा निवांतपणा येतो. मग स्त्रीच्या राहिलेल्या इच्छा पुन्हा उसळी मारू लागतात. मेनोपॉज पण जवळ येऊन मानसिक अस्वस्थता वाढते. अश्यावेळी नवऱ्याने बाहेरच्या सुंदर मुलीचा विचार अजिबात मनात न आणता इतके वर्ष सुखदुःखात साथ दिलेल्या पत्नीचा विचार करावा. तिच्याशी प्रेयसींप्रमाणे वागावे. निवांतवेळी बाजूला बसून हातात हात घेऊन गप्पा माराव्या, गप्पा रोमँटिक पाहिजेत असं काही नाही. घरगुती, मुलाबाळांच्या असल्या तरी चालतील. जवळ बसून हसून खेळून बोलल्याने सहवासाची गोडी वाढते. मुलांना वेगळं झोपू द्या. मनात विचार आणा, हळूहळू ओढ वाटू लागेल. एकमेकांच्या आवडीचा विचार करा. आवडेल असं बोला. पुरुषाला स्वतःहून वाटत नसेल तर अश्यावेळी स्त्रीने पुढाकार घेणे गैर नाही. त्यासाठी एकमेकांच्यात सुसंवाद हवा. आणि तरीही काही होत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची न लाजता भेट घ्या. यासाठी अनेक पुष्पऔषधी उपलब्ध आहेत. हल्ली हा प्रॉब्लेम सार्वत्रिक होऊ लागला आहे. त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्याला सामोरी जा.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक Mon, 02/13/2017 - 13:20
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ते दोघेच घरी असतात त्यामुळे प्रायवसी वगैरेची काहीच गैरसोय नाही. पण दोघे नोकरी करतात , त्यामुळे दोघे दमतात, रात्री झोपेपर्यंत उशीर आणि थकवा या समस्या आहेत. अर्थात सुटीचे दिवस निवांत असतात. बाकी त्याने तज्ञाचा सल्ला घ्यायला हवा असं मलाहि वाटतं पण मानसोपचार तज्ञ की सेक्स या विषयातले तज्ञ ? तसं त्याने पुर्वी एक आयुर्वेदिक डॉक्टर गाठला होता. डॉक्टरांचे म्हणणे असे की त्याला इतर काही समस्या नाहीत फक्त त्याची पचनशक्ती कमी आहे , म्हणून अन्नातून म्हणावे तेवढे पोषण मिळत नाही. काही महिने त्याच्या पचनशक्तीवर केंद्रित उपचार केलेत, पण तरी (लो लिबिडोच्या) समस्येत फार फरक पडला नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले की काहीतरी मानसिक कारण दिसते, यानेही कंटाळून मग उपचार बंद केलेत. पण मग मानसिक आहे म्हणजे पत्नीबद्दलचे आकर्षण कमी झाले असे त्याचे पक्के मत बनले. "जर माझे पत्नीबद्दलचे आकर्षण कमी झाले आहे तर त्यात मी किंवा इतर कुणी तज्ञ काय करु शकणार , आकर्षण कसे निर्माण करणार?" असे त्याला वाटते. त्याचे पुढे असेही म्हणणे आहे की " मी जेव्हा एखादी अतिशय सुंदर तरुणी बघतो तेव्हा तिच्याबद्दल आकर्षण वाटते, तिच्याकडे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटते, अशा एखाद्या सुंदर तरुणीला स्पर्श करावा, तिच्याशी प्रणय करावा अशी इच्छा मनात निर्माण होते , म्हणजे मग मी 'नॉर्मल'च आहे ना ?" त्याच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसते. एरवी दोघे (म्हणजे तो व त्याची पत्नी) छान मित्र मैत्रीणी सारखे हसून खेळून राहतात, दोघांचे स्वभाव बर्‍यापैकी जुळतात (वर म्हंटले तसे त्याची तिच्याबद्दल काहीच तक्रार नाही), म्हणजेच दोघांत इतर सर्व बाबतीत 'कंपॅटिबिलिटी' असली तरी 'सेक्स्युअल कंपॅटिबिलिटी' मात्र नाही असे असू शकते का ?

संजय पाटिल Mon, 02/13/2017 - 22:31
वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे " अतिपरीचयात ... असं झालंय बाकि काय नाय. तुमच्या मित्राला त्याच्या बयको पासुन महिनाभर वेगळं रहायला सांगा, मग बघा कसं आपोआप आकर्षण वाढायला लागतं ....

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 11:47
मकले साहेब प्रथम या अनाकर्षणाचें कारण काय ते समजून घेणे आवश्यक आहे. पत्नीचे रूप त्याला आकर्षीत करीत नाही कि पत्नी त्याला गृहीत धरत आहे. बऱ्याच वेळेस स्त्रिया लग्न झाले कि स्वतःच्या शरीर, रूप आणि साज शृंगार( मेक अप) याकडे नीट लक्ष देत नाहीत. "स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत काळ ची माता आहे" या मनोवृत्तीत गेलेली स्त्री जेंव्हा चाळीशी च्या आसपास पोहोचते तेंव्हा आता आपले वय वाढत जाते आहे याची तिला जाणीव होऊ लागते आणि मग येन केन प्रकारें ती आपले तारुण्य टिकवण्याच्या मागे लागते. याच काळात तिला जाणवू लागते कि आपला नवरा आता आपल्याकडे नीट लक्ष देत नाही. याची सुरुवात तिशीलाच झालेली असते. स्त्री जेंव्हा मातेच्या भूमिकेत पूर्ण बुडून गेलेली असते तेंव्हा आपण प्रेमिका असायला हवे हे ती विसरलेली असते. दुर्दैवाने पुरुष आपल्या बायको मध्ये प्रेमिका शोधत असतो ती त्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेस स्त्रीपुरुषांचे शरीरसंबंध हे "त्यांना हवंय" म्हणून असतात. या कारणाने मग दोघांमध्ये "सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे , मीही तोच तीच तूही प्रीती" आज ती कुठे अशी परिस्थिती येते.रोज न्याहारी दुपारचे आणि रात्रीचे जेवण जसे नित्यक्रमाचे किंवा चाकोरीबद्ध होते तसेच शृंगाराचे होते. म्हणजे तिचा किंवा त्याचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस जेंव्हा नवऱ्याने गजरा, साडी, दागिना आणायचा एक दिवस माजेल घालवायचा कि दुसऱ्या दिवसापासून परत चाकोरी चालू. या स्थितीला कंटाळून पुरुष शेवटी नाईलाजाने आपल्या मित्र परिवार करियर यात बुडून जातो. जेंव्हा स्त्री चाळिशीला येते तेंव्हा तिला अचानक जाणवू लागते कि आपला सहचर आता आपल्यात रस दाखवत नाही. (पुरुषाच्या करीयरची ती ऐन उमेदीची वर्षे असतात.) दुर्दैवाने या परिस्थितीशी कसे सामोरे जायचे हे बहुसंख्य स्त्रियांना माहित नसते. त्यातून त्या दोन्ही टोकाच्या भूमिका घेतात. पहिली म्हणजे तुमचे दुसरीकडे "काही तरी" आहे. असा संशय भेटला कि पुरुष अतिशय दुखावला जातो आणि पुरुषाच्या स्वभावानुसार स्वतःला मिटून घेतो आणि बोलणे बंद करतो. मग बायका हे गप्प राहणे म्हणजे "काहीतरी नक्कीच" आहे या संशयाने अजूनच खोदून काढायला लागतात आणि मग त्या जोडप्यातील सुसंवाद बंद होतो.आपापसातील स्पर्श सुद्धा वेगळेच आयाम धारण करतात. यातून चिंता बेबनाव वाढत जातो. दुसऱ्या टोकाला स्त्रिया एकदम रंभा उर्वशी सारखे करायला लागतात. वेगवेगळी मादक अंतर्वस्त्रे आणून पुरुषाला रिझवण्यासाठी प्रयत्न करतात. सारखे पुरुषाच्या अवतीभवती नाचायला लागतात अशा परिस्थितीत पुरुष नक्की काय हवे आहे हे न समजल्याने अजूनच गोंधळून जातो. आणि इतकी वर्षे दूर असलेली मुलांची आई (बायको) आता वय व्हायला लागलं तर तरुण व्हायचा प्रयत्न करते आहे असे विचार मनात येतात. सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. (partner specific erectile dysfunction)हा एक गहन विषय आहे. पुरुषाला स्त्रीबद्दल शारीरिक आकर्षण वाटणे हे संबंध ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तरुणपणात माणसाची संप्रेरके इतकी प्रबळ असतात कि स्त्री दिसायला कशीही असली तरी संबंध ठेवणे पुरुषाला सहज शक्य होते. जसे जसे वय वाढू लागते तसे संप्रेरकांची मात्रा कमी होत जाते. शिवाय शारीरिक संबंधात नावीन्य राहत नाही.त्यामुळे संबंध ठेवण्याची वारंवारता कमी होऊ लागते आणि तेवढी गरजही वाटेनाशी होते. तारुण्यात स्त्रीने नाकारले तरी पुरुष तिच्या भोवती गोंडा घोळत असतो. जसे वय वाढते तसा पुरुषाचा "अहं" पण वाढत जातो. त्यामुळे बायकोने दुर्लक्ष केले तर पुरुष सहज परत तिच्याकडे जात नाही. मग बायको त्याच्याकडे परत आली तरी हा " अहं" आड येतो. माझ्याकडे वंध्यत्वाच्या उपचारासाठी येणाऱ्या अनेक "सुदृढ" बायका याना माझ्यात "रसच" वाटत नाही असे सांगताना आढळतात.आम्ही जेंव्हा त्यांना तीन दिवस सलग संबंध ठेवायला सांगतो तेंव्हा नवरे अवघडून म्हणतात कि डॉक्टर तुम्ही पाहता आहेत ना? तिच्याबद्दल मला आकर्षण तर वाटले पाहिजे. चार दिवस थांबून एकदा किंवा फार तर दोनदा संबंध शक्य वाटतात. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 12:35
डॉक्टर साहेब, आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद या जोडप्याला मूल नाहीये. त्यामूळे आईच्या भूमिकेत शिरुन पतीकडे दुर्लक्ष वगैरे प्रकार होण्याची शक्यता नाही. पण मला त्याने जे सांगितले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी अशा की : लग्न ठरले तेव्हाच दोघांनी तिशी ओलांडली होती ती फार सुंदर नसली तरी सुडौल , नाकी डोळी नीटशी अशी होती. पण लग्न ठरल्यानंतर आणि होण्यापुर्वी तिला टायफाईड झाला , त्याने तिच्या सौंदर्यावर काहीसा परिणाम झाला. लग्नानंतर अगदी थोड्याच काळात तिच्या माहेरी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्याचा परिणाम म्हणून ती अनेक महिने दु:खी होती. त्याचाहि परिणाम तिच्या सौंदर्यावर झाला. पण या काळात तिने संबंध नाकारले वा टाळले असं झालं नाही. अहं चा मुद्दा तितकासा लागू वाटत नाही बाकी तो स्वतःही लग्नापुर्वी काही वर्षे सततच्या अ‍ॅसिडिटीने त्रस्त होता. नंतर त्यातुन बाहेर पडला पण त्यामुळे त्याच्याही प्रकृतीवर परिणाम झाला असावा असे त्याला वाटते. पण त्याचे म्हणणे की "जर एखाद्या सुंदर तरुणीकडे बघून मी विचलीत होतो, पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघावेसे वाटते तर याचा अर्थ माझे हार्मोन्स तर नीट काम करत आहेत ना ..कदाचित फार तीव्र नसतील हार्मोन्स पण आहेत हे नक्की ". तशी त्याला विशिष्ट मैत्रीण वा प्रेयसी नाही पण त्याने एकदा बोलून दाखवलेली गोष्ट म्हणजे त्याने कधीच पत्नीशिवाय कुणाशी संबंध ठेवले नाहीत पण एकदा तरी त्याला एखाद्या अतिशय सुंदर (ठीकठाक नव्हे) स्त्रीशी संबंध ठेवायला आवडेल...नेहमीसाठी नाही , पण किमान एकदा. बाकी त्याचे प्रेम पत्नीवरच आहे, ती त्याची चांगली मैत्रीण आहे. तुम्ही "partner specific erectile dysfunction" म्हंटले तसेच काहीसे असू शकेल. पण मग त्यावर उपाय काय ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 13:32
पण एकदा तरी त्याला एखाद्या अतिशय सुंदर (ठीकठाक नव्हे) स्त्रीशी संबंध ठेवायला आवडेल...नेहमीसाठी नाही , पण किमान एकदा. अहो, सनी लियोन( किंवा तत्सम मादक आणि सुंदर) सारख्या स्त्रीशी "संबंध" ठेवायला सर्वच पुरुषांना सदा सर्वकाळ आवडेल. पण या विचार सरणीचा त्याच्या लैंगिक आयुष्यावर (जर) परिणाम होत असेल तर त्याला समुपदेशकाकडे जा असाच मी सल्ला देईन. बाकी इतर काहीच प्रश्न नसेल( त्यांना असणारे वैद्यकीय प्रश्न जुजबी किंवा किरकोळ असे वाटत आहेत) तर अतिपरिचयात अवज्ञा हि शक्यता जास्त असू शकेल. त्यांचे नाते संबंध अति परिचयामुळे "चाकोरी बद्ध" झाले असावेत. मूल नाही रोज दोघांना एकमेकांसाठी वेळ आहेच ( ALWAYS AVAILABLE) म्हणून नावीन्य कमी झालं असण्याची शक्यता आहे. मनुष्य स्वभाव हा असाच आहे. पाच पक्वान्नांचे जेवण रोज खाणाऱ्या माणसाला कधी तरी एखादा गरीब खात असलेल्या चटणी भाकरीचे आकर्षण वाटते असा हा प्रकार असावा. सोने सुद्धा कालांतराने त्यावर डाग पडल्यासारखे होते. त्यावर झिलई (पॉलिश) मारल्यावर आतील मूळ सोने झळाळून उठते तसेच नात्यासाठी करणे आवश्यक आहे. वेळ काढून त्या जोडप्याने मधुचंद्रासाठी अज्ञात अनोळखी ठिकाणी जावे असा सल्ला मी देईन. वि सू -- हा सर्व सल्ला ऐकीव माहितीवर आधारित असल्याने तो स्वतःच्या जबाबदारीवर पारखून घेणे.

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 13:37
त्या मित्राने शेअर केलेला अजून एक अनुभव इथे लिहितो. हा अनुभव चक्रावून टाकणारा आहे. वर मी लिहिले आहे की "आपल्याला जास्त इच्छा होत नाही म्हणजे लिबिडो कमी आहे .. आणि हा आपलाच प्रॉब्लेम आहे" असे मानून त्याने एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायला सुरुवात केली होती. त्यांच्या उपचाराने निदान पित्ताचा त्रास तरी बहूतांशी संपला, पण "लो लिबिडोची" समस्या कायम होती. त्याच दिवसात एका शुक्रवारी तो एका मुलीला भेटला .. मैत्रीण असंही म्हणता येणार नाही इतका त्यांचा अल्प परिचय होता. काही वेळा ते फोनवर बोलले होते, त्यानंतर तिला काही सल्ला हवा होता म्हणून ती त्याला रेस्टॉरंटमध्ये भेटली. ती काही विशेष सुंदर होती असं नाही, पण त्यावेळी त्याला तिचे डोळे , तिचा आवाज आवडला. बाकी बोलणं बहुतांशी औपचारिकच होतं. साधारण तासाभरात भेट आटोपली. त्यानंतर पुढचे दोन दिवस त्याचा पत्नीशी तीन वेळा संबंध आला कारण त्याचा 'लिबिडो' खूप वाढला होता. त्याच्या म्हणण्यानुसार ती एक बर्‍यापैकी अनोळखी मुलगी त्याच्याशी बोलत होती, त्याला भेटली होती या विचाराने तो 'एक्साईट' झाला होता, भेट संपल्यावर त्याच्या मनात काही फँटसी चालू झाल्यात. जर त्या घटनेने दोन दिवसात तीन वेळा त्याने प्रणय केला तर त्याला शारिरीक प्रॉब्लेम आहे असे म्हणता येईल का ? एक अनोळखी मुलगी जी खरेतर उपलब्ध नाही ती जिंकण्याच्या /तिला मिळवण्याच्या आव्हानाने 'लिबिडो' वाढू शकतो का ? प्रणयाकरिता काहीतरी 'विशेष मानसिक एक्साईटमेंटची गरज' असणे ही मानसिक समस्या मानता येईल का ? असल्यास काय उपाय असू शकेल ? कदाचित त्याची पत्नी त्याला नेहमीच 'सहज उपलब्ध' असल्याची जाणीव त्याची एक्साईटमेंट कमी करतअसेल का ? जर तिने असे सहज उपलब्ध असण्यापेक्षा त्याच्याकरिता काहीतरी आव्हान ठेवले की जे त्याने पुर्ण केल्यानंतरच त्याला ती मिळू शकेल अशी त्याची मानसिक पातळीवर खात्री झाली तर त्या आव्हानाने त्याचा लिबिडो वाढू शकेल काय ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 13:45
फँटसी किंवा "कल्पना विलास" नावाची एक "सुरस आणि चमत्कारिक" गोष्ट आहे. यात रमल्यामुळे अनेक संसार सुखाचे होतात हे वैद्यकीय सत्य आहे. बहुसंख्य समुपदेशक आपल्याला हेच सांगतील.

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 13:49
हे समुपदेशक म्हणजे नेमके कोण ? marriage counselor की आणखी कुठल्या प्रकारचे counselor असतात ? [म्हणजे कशा प्रकारे शोधावे म्हणून विचारत आहे]

रागिणी९१२ Tue, 02/14/2017 - 13:08
मुलं लहान असतात तेव्हाही स्त्रियांना तेवढंच लैगिक इच्छा असते. पण मुलं लवकर झोपत नाहीत. त्यांची शी-शू , त्याच्या भुकेच्या वेळा सांभाळणं, आजारपण काढणं यात ती गुरफटून जाते किंबहुना ते तिच्यासाठी प्राधान्य देऊन करायचं काम असत. मुलं शाळेत जाऊ लागली तरी त्याचा अभ्यास, ऍक्टिव्हिटीस, आजारपण आणि सासरच्या लोकांची उस्तवार कोण करत? शिवाय दमछाक करणारी नोकरी आणि घराची कामे-जवाबदारी असतेच. किती नवरे या सगळ्या कामांत आपल्या बायकोला मदत करतात, त्यांना समजून घेतात? मुलांची माया-काळजी आणि नवऱ्यावरचं प्रेम-शारिक ओढ यात तिची होणारी फरफट किती नवऱ्यांना जाणवते. बायको आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून फक्त मोकळं व्हायचं. मुलं काय फक्त बायकोचीच असतात काय? मुलांचं नाही नीट केलं तरी हेच नवरे लोक आपल्या बायकोला नाव ठेवायला मोकळे होतात. जेव्हा स्त्रिया जवाबदारीतून थोडासा मोकळा श्वास घेतात, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी जगायचं ठरवलं, स्वतःच हरवलेलं सुख उपभोगायचा ठरवलं तर त्या चेकाळलेल्या ठरतात का? त्यांना समजून घेणं खरोखर पुरुषासाठी एवढं अवघड आहे का? चाळीशीत स्त्रिया बेढब, कुरूप दिसतात मग पुरुष काय मदनाचे पुतळे दिसतात काय? सुटलेलं पोट, टक्कल, सिगारेटने काळे पडलेले ओठ-पिवळे दात अशा किती तरी गोष्टी पुरुषाला अनाकर्षक बनवतात. नवरा कसाही दिसो, त्याचा परफॉमन्स कितीही वाईट असो, काही अपवाद वगळता सर्वसाधारणपणे बायका आपल्या नवऱ्यावरचं लट्टू असतात. कारण 'प्रेम' नावाची एक महत्वाची गोष्ट असते. फक्त पुरुषाला चाळीशीत पण नवयौवना अप्सरा हवी असते. ज्या पुरुषांची हि मनोवृत्ती आहे, ते स्वतःही कधी सुखी-समाधानी होत नाहीत आणि आपल्या बायकोलाही सुख-समाधान लाभून देत नाहीत. ज्या यशस्वी वाटेवर तो चालत आहे, त्याच्या मागे कुणीतरी होत, हे सोयीस्करपणे फक्त पुरुषालाच विसरता येत.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 13:41
तुमचे म्हणणे बरोबर आहे. पुरुषाने स्त्रीला समजून घेणे गरजेचे आहेच. अनेक जबाबदार्‍या आणि सतत कामात व्यस्त असल्याने स्त्री प्रणयात रस घेवू शकत नसली तर त्याकरिता तिला दोष देता येणार नाहीच.

In reply to by रागिणी९१२

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 13:42
रागिणी ताई तुम्ही एकदम असा आक्रमक पवित्रा घेऊ नका. मी फक्त नाण्याची एक बाजू मांडली आहे. तुम्ही म्हणता ते सर्व सत्य आहेच. केवळ महिन्याला पगार बायकोच्या तोंडावर फेकला कि उनाडक्या करायला मोकळे असणारे पुरुष शेकड्या हजारांनी सापडतील. बायकोला "समजून घ्यायचे" म्हटले तर याना घरात काम करावे लागेल त्या ऐवजी टर्रेबाजी केली कि त्यातून सुटका मिळते. बायकांना झोपेची गोळी समजणारे केवळ आपला कार्यभाग उरकला कि घोरायला लागणारे पुरुष कमी आहेत का? येथे मी उत्तर दिले आहे ते विविक्षित प्रश्नाचे. मी कोणाचीही बाजू घेत नाही कि समर्थनही करीत नाही. बाकी पुरुष काय मदनाचे पुतळे दिसतात काय? संबंध ठेवण्यासाठी स्त्रीला पुरुष सारखे "सक्रिय" असावे लागत नाही. निष्क्रिय राहून चालते. बायको थंड गार ठोकळ्यासारखी पडून राहते अशी तक्रार करणारी माणसे कमी नाहीत. पण अशा बायकांना हा मुले होतातच. MAN GIVES LOVE TO GET SEX AND WOMAN GIVES SEX TO GET LOVE हे बऱ्याच अंशी सत्य आहे. स्त्रियाना "काम" पेक्षा "प्रेम" जास्त भावते. पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर कोरडे पणे "रत" होऊ शकतो पण स्त्री प्रेम नसलेल्या पुरुषाबरोबर सहजासहजी संबंध ठेवणार नाही.

चित्रगुप्त Tue, 02/14/2017 - 19:06
इथे मी या प्रकरणाबाबदची आणखी एक शक्यता मांडू इच्छितो. हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पूर्वीच्या पिढ्यांना बहुशः अनुपलब्ध असलेल्या रति-चित्रफिती आदि साहित्य सहजी उपलब्ध झालेले आहे. सदर व्यक्तीला ते बघण्याची जर सवय लागलेली असेल तर त्यातील नित्य नव्या अष्टांगपुष्टांग ( खास प्राचीन मराठी साहित्यातील शब्द ) मदालसांच्या बहुरंगी बहुढंगी कामक्रिडा बघण्यात-- 'रतिरंगी रंगले'लेल्या चित्तवृत्तींना, त्या मदालसांच्या तुलनेत सामान्य भासणारी तीच ती पत्नी नीरस वाटू लगली असेल. वरील एक प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे एका नवीन तरुणीशी ओळख झाल्यावर त्याच्या कामावेगाला आलेला बहर (त्या प्रसंगी बहुधा त्याच्या मनःचक्षूंसमोर ती नवतरूणी असावी) हे याचेच द्योतक आहे, असे वाटते.

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 19:45
रति-चित्रफिती किंवा उत्तान साहित्य पाहिल्याने नाते संबंधात दरी निर्माण होऊ शकते हे सिद्ध झालेले आहे. अशा साहित्यात दाखविलेल्या स्त्रिया आणि पुरुष हे तारुण्याने मुसमुसलेले आणि रती / मदनाचे अवतार असतात. ते पाहिल्यामुळे स्त्रीला आपण सौंदर्यात/ रतिक्रीडेत अपुरे आहोत याची सतत जाणीव होत राहते आणि यामुळे चिंताग्रस्तता (anxiety) निर्माण होते. अशा उत्तान साहित्यात दाखवल्याप्रमाणे विवाहबाह्य संबंध यात काही गैर नाही असे स्त्रियांना (३०%) आणि पुरुषांना (७० %) वाटू लागते. त्यामुळे बाहेरच्या स्त्रीकडे चोरून पाहणारे पुरुष राजरोसपणे पाहू लागतात आणि त्यात काही गैर नाही असे वाटू लागते. आपला नवरा असे उत्तान साहित्य पाहत असेल असे बायकोला समजते त्यातून त्या स्त्रीला अपुरेपणा, न्यूनगंड आणि नवर्याबद्दल दुरावा निर्माण होतो. आपल्या नात्यात जो एक संपूर्ण खाजगीपणा ( exclusiveness) असतो (म्हणजे माझा नवरा हा "फक्त" माझाच आहे) तो नष्ट झाल्याची भावना निर्माण होते आणि हि भावना नवऱ्यावर असणाऱ्या प्रेमाचा पाया आहे. हा पायाच हादरतो. यामुळे अगोदर जी स्त्री नवऱ्याला किंवा स्वतःला आवडेल असे सजणे, नटणे वा तयार होणे करीत होती. तिला त्यात फोलपणा वाटू लागतो आणि मग यातून संबंधात अजूनच दरी वाढू लागते.

मी या आधी बर्याचदा आंतरजालावर लिहीले आहे की पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इमोशनल असतो तर स्त्रीचा इंन्स्ट्रुमेंटल असतो.

पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 02:02
मला नाही वाटतं हा काही फार मोठा किंवा जगावेगळा प्रश्न आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी रोजचं रहाटगाडगं संथपणे तसंच वर्षानुवर्ष चालु असेल तर त्याचा कंटाळा येणारच. शिवाय शरीराचं आकर्षण असं कितीवेळ टिकणार? नवरा बायको म्हणुनच नाही तर कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवले तरी कधी ना कधी ते सुद्धा जुने होणारच. पहिल्या स्पर्शाच्या वगैरे रोमँटिक भावना २५ वर्ष नाही येऊ शकत हे सत्य आहे. शिवाय प्रश्न जर "बायको सोबतचे नाते" हा असेल तर "एकदा तरी दुसर्‍या मुलीसोबत संबंध ठेवणे" हे त्याचं भलतंच सोयीस्कर उत्तर आहे! एकदा मूळ प्रश्न तपासुन बघायला हवाय ह्या मनुष्याने! कोणत्याही वयातल्या स्त्री अथवा पुरुषाला कुणी तरी आपल्याला अजुनही भाव देतंय ही भावनाच हवीहवीशी वाटते. ते अत्यंत स्वाभाविक आहे. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. तुमचा मित्र "ओपन मॅरेज" मध्ये नाही असं गृहीत धरुन लिहीतेय. मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. समजा ते नाही घडलं काही दिवस तरी हबकुन जाण्यासारखं काही नसतं. आयुष्यातले काही इतर स्ट्रेस कदाचित इथे परिणाम करत असतील. कदाचित करियर मध्ये काही महत्वाचे टप्पे चालु असतील. तो तो काळ गेला की येतीलही गोष्टी नॉर्मलवर. खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं. पण मी माझ्या आई-वडीलांच्या वयातल्या अनेक जोडप्यांना एकमेकांवर बेहद्द खुशही पाहीलय. त्यांच्या लक्षातही येत नसावं की बाबा आपल्या नवर्‍याला टक्कल पडलंय किंवा बायकोचं पोट सुटलंय. किंवा येतही असेल, पण ते कशाच्या आड येत नाही. आता कदाचित नवर्‍याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो... तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना, तर त्याला म्हणावं काही दिवसं शाररिक आकर्षण वगैरे राहु दे. दोघं मिळुन काही तरी वेगळं करा रुटीनपेक्षा.. आपोआप बरंच काही ताळ्यावर येण्याची शक्यता आहे. किंवा असंही असेल की एकमेकांशिवाय दुसरं माणुस नाही आयुष्यात. तसं असेल तर थोडं दूर राहुन काही तरी करा. आपापल्या छंदाला वेळ द्या. आपल्यात शाररिक आकर्षण नाही ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा दुसरं काहीही करा. नक्की फरक पडेल.

In reply to by पिलीयन रायडर

मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. १०० ! खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं. १,००० ! आता कदाचित नवर्‍याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो... १०,००० ! तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना,..... लावली ना वाट नेमका मुद्दा पकडून ! गेली आता जेनरिक मजा, झाला व्यक्तिगत प्रश्न !!

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 11:24
लेख आणि प्रतिसाद बरेचदा परत परत येऊन वाचले. तुमच्या मित्राची मनोदशा मलातरी कळत नाहीये. बर्‍याच जणांनी म्हटले तसे अतिपरिचयात अवज्ञा असू शकेल.

In reply to by संदीप डांगे

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 15:55
तो ही त्याच गोंधळात आहे. मलाही आता वाटतंय त्याने समुपदेशकाकडे जायला हवं. वर काही जणांनी 'समुपदेशक' म्हंटले ते marriage counselor की psychiatrist की आणखी कोणते वेगळे counselor असतात ?

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 12:06
सर्वांना मनापासून धन्यवाद. सगळ्यांच्या काही मुद्द्यांची उत्तरं इथे लिहितो, काही नवीनही मुद्दे आहेत जे आधी मांडले नव्हते.
शिवाय प्रश्न जर "बायको सोबतचे नाते" हा असेल तर "एकदा तरी दुसर्‍या मुलीसोबत संबंध ठेवणे" हे त्याचं भलतंच सोयीस्कर उत्तर आहे!
पिराजी, हे उत्तर आहे असं त्याचं म्हणणं नाही. खरतर हाही एक प्रश्नच आहे, किंवा प्रश्नातला एक मुद्दा.
शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. समजा ते नाही घडलं काही दिवस तरी हबकुन जाण्यासारखं काही नसतं.
मान्य आहे, पण इथे तिला अपेक्षा आहे पण त्याच्याकडून होत नाही म्हणून तो चिंतीत आहे. शिवाय दुसर्‍या काही कारणाने ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली असता तिने त्यांना सांगितले तेव्हा डॉक्टरने हे काही तरी गंभीर आहे , आठवड्यात किमान दोनदा संबंध यायला हवेत वगैरे असं तिला सांगितलं. आता माझा मित्रही त्याच डॉक्टरकडे गेला, त्यांनी काही औषधे दिलीत , पंधरा-वीस दिवस झाले असतील, पण त्याला अजूनतरी फायदा झालेला नाही. पुन्हा जाईल तेव्हा तो अजून विस्ताराने डॉक्टरांशी बोलेलच. डॉक्टरसाहेब , चित्रगुप्तजी, माझ्या मित्राला xxx व्हिडीओ बघायला आवडत नाही. तो म्हणतो त्याने ते फारसे बघितलेले नाहीतच. अजून एक वेगळा मुद्दा आहे की त्याला पुर्ण नग्नता फारशी आवडत नाही. त्याला आवडणारे ग्लॅमरस फोटोज म्हणजे जास्तकरुन मॉडेल्सचे , नायिकांचे झिरझिरीत , चमकदार कपड्यातले किंवा फारतर बॅकलेस वगैरे आहेत. पुर्ण नग्नतेचा तिटकारा असणे हे पण एक प्रश्नाचे कारण असू शकेल काय ? मालिका , सिनेमातले रोमॅन्टिक सीन्स अनेकांना आवडतात. पण मागे एकदा एका मालिकेतील रोमॅन्टिक सीन्स फार जास्त आवडतात , थ्रिलिंग आणि एक्साईटिंग वाटतात असे तो म्हणाला होता. त्याने त्यातील एक दृश्य मला दाखवले, खरे तर त्यात फार विशेष असे काहीच नव्हते. फक्त त्याचे वेगळेपण असे होते की ते दीर आणि वहिनी यांच्यातले दॄश्य आहे . पण त्याने ते अनेकदा आवडीने पाहिले, त्याचे म्हणणे की "मी याच भागापासून ही मालिका बघायला सुरु केली होती, मला कथानक काहीच माहित नव्हते, पण तो भाग संपताना जेव्हा नायक आपल्या वहिनीला प्रेमाने स्पर्श करतो तेव्हा एकदम धक्का बसला, थ्रिलिंग वाटले, त्याचे तिला स्पर्श करणे, तिचा मृदू आवाज , हसत हसत अचानक भावूक होणे, सोबतचे हळूवार संगीत ह्या गोष्टी मला फार आवडल्यात. त्यामुळे मी हा सीन अनेकदा पाहिला" (या भागाची लिंक , तो म्हणतो ते दृश्य शेवटच्या दोन मिनटात आहे..अगदी उघडपणे बघू शकता.. काही रिस्क नाही :) ) टफी म्हणतात " पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इमोशनल असतो तर स्त्रीचा इंन्स्ट्रुमेंटल असतो." , संक्षी म्हणताते उलटे आहे. बर्‍याच जणांचे असेच मानणे संक्षी प्रमाणेच असते. पण एखाद्या पुरुषाच्या बाबत अपवाद असू शकतो का ? (म्हणजे ट्फी म्हणतात तसा "सेक्स ड्राईव्ह इमोशनल असणे" )

In reply to by मराठी कथालेखक

पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 19:44
वरकरणी नवरा बायकोच्या नात्यात आलेला तोचतोचपणा अशा अर्थाची ही समस्या वाटली होती. पण आता मला वाटतंय की हे बरंच गंतागुंतीचं प्रकरण आहे. इथे तज्ञांची मदत घेतलेली उत्तम. अवांतरः- प्रश्न तुमचाय की तुमच्या मित्राचा आहे ह्यात मलाही काही इंटरेस्ट नाही. पण एकाच गोष्टीची मजा मलाही वाटली.. you know awfully a lot about your friend!

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 19:59
काही मोठी गोष्ट नाही हो ताई, घनिष्ठ मित्रांमध्ये असे प्रॉब्लेम डिटेलमध्ये डिस्कस होतात, माझाही एक मित्र आहे चार वर्षाने लहान, त्याच्या सेक्सुअल लाईफ बद्दल लग्नाच्यावेळी बरंच डिस्कस करायचा, फक्त खात्री हवी कि आपला मित्र कुठे दुरान्वयेही ह्या गोष्टी ओपन करणार नाही, आपल्याला ऑकवर्ड वाटेल असं काही करणार नाही, माझ्या तर एका जवळच्या नात्यातल्या स्त्रीने तिचे सेक्सुअल लाईफ च्या अडचणी माझ्याशी डिस्कस केलेल्या, खात्रीची अशी माणसे फस्ट कौंसलर असणे आवश्यक असते, अगदी तज्ञ सल्ला देऊ शकत नसली तरी आपलं मन मोकळं करू शकणे ह्यासाठी अशी व्यक्ती जवळपास असणे एक मोठी उपलब्धी असते.

In reply to by संदीप डांगे

पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 20:47
हो आणि असे मित्र-मैत्रिणी असतात हे मान्य आहेच. पण ह्यामुळे मक ह्यांच्याबद्दल गैरसमज होत असावा कदाचित. पण पुन्हा एकदा.. की फर्क पेंदाए! प्रश्न महत्वाचा, कुणाचाय हे महत्वाचं नाही. फक्त त्यांनी नक्की समस्या काय आहे हे एका दमात सांगावं. कारण आता त्यांनी एक नवीन मुद्दा आणलाय, प्रूड असण्याचा.

पीके Wed, 02/15/2017 - 13:04
लेखक महाशय मित्राचा प्रॉब्लेम म्हणुन स्वतःचीच समस्या मांडत असावेत काय?

In reply to by संजय क्षीरसागर

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 13:32
डॉक्टरसाहेब , पिराजी ई समंजस सदस्य इथे समस्येबद्दल बोलत आहेत, त्यांच्या परीने मदत करत आहेत. बाकी तुमचं चालू देत रेनकोट , आंघोळ ई....

In reply to by पीके

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 13:29
समस्येबद्दल बोलणं जास्त योग्य राहिल असं नाही का वाटत ? मित्र खरच आहे का ? असल्यास कोण ? सिद्ध करणे वगैरे महत्वाचे आहे का ?

In reply to by मराठी कथालेखक

नाही तर यथावकाश रेनकोट निघतोच आणि उगीच कडेकडेनं वाट काढण्यात नेमकं उत्तर मिळण्याची शक्यताही शून्य.

In reply to by पीके

शलभ Wed, 02/15/2017 - 15:04
ते बोलून दाखवायचं थोडीच आहे. तुम्हाला काही सल्ला देता येत असेल तर द्या नाहीतर शांतपणे वाचत बसा. बाकी करतात तसे..:) पण त्यांच्या मित्राची समस्या रोचक आहे. वाचतोय.

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 14:11
संक्षि, थोडीतरी तहजीब असली पाहिजे ह्याबद्दल काय मत? समस्या कोणाला आहे ह्यात रस असावा का समस्या काय आहे ह्यात? कोणाला आहे हे कळल्याने समस्येच्या चर्चेत नेमके काय मूलभूत बदल घडून येतात जे उपायांवर परिणाम करतात?

In reply to by संदीप डांगे

`असं नसण्याची शक्यता आहे', `तसं नसेलंच असं सांगता येत नाही', `पुढच्या वेळी तो डॉक्टरकडे गेला की त्याला विचारुन सांगतो'.... असल्या संदिग्धतेमुळे प्रामाणिकपणे उत्तर देणार्‍या सदस्यांचा संभ्रम तर होतोच शिवाय कालापव्यय होतो तो वेगळाच. या उप्पर, कोणत्याही लपवाछपवीच्या खेळात नेमकं उत्तर मिळत नाही हे नक्की.

In reply to by संजय क्षीरसागर

इथे ३०,००० पैकी स्वतःच्या नांवानं लिहीणारे दहा सुद्धा सदस्य नसावेत. संकेतस्थळाच्या पॉलीसीप्रमाणे टोपणनांवाचा भक्कम रेनकोट घालून बाकीचे इथे वावरतात, म्हणजे कुणाची खरी आयडेंटेटी डिस्क्लोज होण्याची भीतीच नाही. इतक्या सोयी असल्यावर मग सरळ प्रश्न मांडायला काय अडचणे ?

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 17:12
प्रश्न खऱ्या खोट्या आयडेंटीटीचा नाहीच! इथे मांडलेले वैयक्तिक प्रश्न नंतर लोक स्कोरसेटलींग साठी वापरतात, ते एक असो. तसेही खरं नाव माहित नसलेल्या आयडीने माझा स्वतःचा किंवा माझ्या मित्राचा प्रश्न असं म्हटल्याने काय फरक पडतो? एखाद्याला त्रयस्थ समस्या जमतच नसेल तर अशा चर्चेत भाग घ्यायची जबरदस्ती नाही, उगा खोदून खोदून, किंवा तिरकस टोमणे मारून 'लेखक आपली समस्या मित्राच्या नावावर लपवतोय: असे विषयाशी असंबंधीत व अनाबश्यक मुद्दे चर्चेत आणणे सुसंस्कृततेच लक्षण वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे Wed, 02/15/2017 - 17:55
माझा स्वतःचा किंवा माझ्या मित्राचा प्रश्न असं म्हटल्याने काय फरक पडतो? अगदी बरोबर बहुसंख्य माणसाना आपले लैंगिक किंवा मानसिक प्रश्न सहसा स्वतःची ओळख उघड करून विचारणे कठीण जाते यात संकोच भीती आणि लोकापवाद या पैकी एक किंवा अनेक गोष्टींचा समावेश असतो? एखादी स्त्री आपली खरी ओळख दाखवून डॉक्टरला उघडपणे मला गर्भाशयात गोळा आहे तर मला मूल होण्यात काही प्रश्न येईल का? किंवा एकदा पुरुष आपली खरी ओळख दाखवून मी द्विलिंगी (bisexual) आहे त्यामुळे मला लग्नानंतर काही प्रश्न येईल का असा प्रश्न उघडपणे समुपदेशकाला करेल का? ज्या संस्थळावर किमान काही लोकांना तरी आपली खरी ओळख असेल तर कोण आपले वैयक्तिक लैंगिक किंवा मानसिक प्रश्न विचारेल? आणि तसे ते विचारू सुद्धा नयेत. कारण एखादा आय डी समलिंगी आहे असे समजल्यावर किती लोक त्याच्याशी पूर्वीसारखीच वागणूक ठेवू शकतील याची मला शंकाच आहे.

रागिणी९१२ Wed, 02/15/2017 - 15:09
अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत आहेत तेच म्हणायचं होत. प्रत्येक वाक्याशी सहमत. खरं प्रेम असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. अगदी " पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इंन्स्ट्रुमेंटल असतो तर स्त्रीचा इमोशनल असतो" तरीही. वैद्यकीय कारणांनुसार स्त्री आकर्षक असेल तर पुरुष उद्यपीत होतो, हे खरं असेलही तरी ते नुसते नर-मादी म्हणून जवळ येत नाहीत तर ते एकमेकांत गुंतलेले सहचारी असतात. ज्या पुरुषांना मुल होण्यासाठी सुद्धा बायकोशी संबंध ठेवणे अवघड जाते-बायकोची शिसारी येते, त्यांनी उगाच बळेबळे संसार करण्यापेक्षा विभक्त व्हावे. कारण या लोकांची एकमेकांत पुरेशी भावनिक गुंतवणूक झालेलीच नाही. अश्या मानसिकतेत पोर जन्माला घालून त्यांची फरफट कशाला हवी? "दुसर्‍या काही कारणाने ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली असता तिने त्यांना सांगितले तेव्हा डॉक्टरने हे काही तरी गंभीर आहे , आठवड्यात किमान दोनदा संबंध यायला हवेत वगैरे असं तिला सांगितलं" हि समस्या/उपाय मुल होण्यासंबंधी असेल तर त्यासाठी बाकीचेही उपाय आहेत की. त्यासाठी रोज संबंध ठेवण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी इंटरनेट आहेच. आणि ते काही फारसे महागडे उपचार नव्हेत. चांगल्या स्त्री रोग तज्ज्ञांची भेट घ्या. अन्यथा दुसरे कारण असल्यास हा फारच मजेशीर उपाय वाटत आहे. मराठी कथालेखक इतरांच्या प्रतिसादावर एकंदर कल पाहून भर टाकत चालले आहेत, त्यावरून धागा प्रतिसादाने भरभरून वाहत रहावा असे त्यांना वाटते हि एक शंका येत आहे. शिवाय एकतर हा मित्र फार म्हणजे फारच जवळचा आहे की त्याने इतक्या खाजगीतल्या गोष्टी उघड केल्या आहेत. बिचारे हे मराठी कथालेखक वारंवार त्या मित्राला फोन करून अधिकच तपशील विचारत असावेत.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 15:49
मराठी कथालेखक इतरांच्या प्रतिसादावर एकंदर कल पाहून भर टाकत चालले आहेत, त्यावरून धागा प्रतिसादाने भरभरून वाहत रहावा असे त्यांना वाटते हि एक शंका येत आहे.
मी 'टीआरपी' साठी धागा काढला आहे असे मानण्याचे आणि तसे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपणास आहेच. पण धागा प्रतिसादाने भरभरुन रहावा असे मला वाटण्याचे काहीही कारण नाही . पण जर नवीन महत्वाचे मुद्दे चर्चेत येत असतील, उपयुक्त माहितीची देवाण घेवाण होत असेल तर चांगलेच. बाकी ही माझ्या मित्राची समस्या असली तरी तशीच समस्या कमी अधिक फरकाने जगात अनेकांना असू शकते. त्या अर्थाने ही समस्या 'जनरिक' आहे असे मानून आधी मांडला होता. म्हणून सगळे तपशील एकदमच दिले नव्हते. पण जनरिक प्रश्नावर विचार करतानाही एक उदाहरण म्हणून एकाच्या व्यक्तिगत प्रश्नाचा विचार करायला हरकत नाही असा विचार करत पुढे त्या मित्राच्या समस्येतील तपशील, विशिष्ट पैलू मांडत गेलो.
शिवाय एकतर हा मित्र फार म्हणजे फारच जवळचा आहे की त्याने इतक्या खाजगीतल्या गोष्टी उघड केल्या आहेत. बिचारे हे मराठी कथालेखक वारंवार त्या मित्राला फोन करून अधिकच तपशील विचारत असावेत.
मी 'बिचारा' आहे का ? मित्र जवळचा आहे का ? मी त्याला फोन करुन विचारत आहे का ? की मी रेनकोट घालून आंघोळ करत आहे वगैरे वगैरे गोष्टींनी चर्चेला फरक पडण्याचे कारण नाही, यातले अधिक तपशील देण्यात मला रस नाही. असो.

In reply to by रागिणी९१२

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 19:19
@रागिणी ताई ज्या पुरुषांना मुल होण्यासाठी सुद्धा बायकोशी संबंध ठेवणे अवघड जाते-बायकोची शिसारी येते, त्यांनी उगाच बळेबळे संसार करण्यापेक्षा विभक्त व्हावे. कारण या लोकांची एकमेकांत पुरेशी भावनिक गुंतवणूक झालेलीच नाही. अश्या मानसिकतेत पोर जन्माला घालून त्यांची फरफट कशाला हवी? असेच असते असे नाही. सरसकटीकरण नको एवढेच म्हणणे आहे. मी हिरानंदानी रुग्णालयात वंध्यत्व वर काम करीत असताना एक जोडपे आले होते त्यांना मूल होण्यासाठी कृत्रिम शुक्राणूरोपण ( artificial insemination) करून हवे होते. मी त्यांचे सर्व कागद पत्र पहिले तेंव्हा लक्षात आले कि नवर्याच्या शुक्राणू मध्ये कोणतीच कमतरता नव्हती किंवा त्या स्त्री मध्येहि कोणतीही समस्या नव्हती. त्यांना सात वर्षाची एक गोंडस मुलगीही होती. मी त्यांना हसत हसत विचारले कि तुम्ही कृत्रिम शुक्राणूरोपणा साठी का जात आहात. नैसर्गिक पद्धत का वापरात नाहीत? यावर या बाई म्हणाल्या डॉक्टर आमच्या दोघांमध्ये कोणतेच शारीरिक संबंध नाहीत. आणि आम्हाला त्याची कोणतीही समस्या नाही. हि मुलगी सुद्धा आम्हाला लग्नानंतर सहा वर्षांनी कृत्रिम शुक्राणूरोपण ( artificial insemination)नेच झाली आहे. गेली सात वर्षे आमच्यात शारीरिक संबंध नाही आणि आम्हाला त्यात काहीही गैर वाटत नाही. आमच्या मुलीला एखादे भावंडं हवे म्हणून आम्हाला हे दुसरे मूल हवे आहे. इतकेच.डॉक्टर असूनही तेंव्हा मला फार आश्चर्य वाटले. पुढे सात आठ महिने मी त्यांना पाहत होतो( गरोदरपणाची सोनोग्राफीसाठी) तेरा वर्षे त्या जोडप्यात कोणताही शारीरिक संबंध नाही तरीही त्यांचे आपसातील संबंध व्यवस्थित होते आणि त्या मुलीच्या पालनपोषणात कोणतीही कमतरता आम्हाला दिसून आली नाही. असेच अजून एक माझ्या माहितीतील उदाहरण म्हणजे एका स्त्रीला नवर्याच्या शुक्राणूंची ऍलर्जी होती. त्यामुळे त्यांच्यात सुरुवातीला जेमतेम शरीर संबंध झाले.शरीरसंबंधानंतर त्या स्त्रीचे मायांग पूर्ण सुजून येत असे. काही दिवस उपचाराने त्यांना एक मुलगी झाली यानंतर वर्षानुवर्षे त्या जोडप्यात कोणताच शारीरीक संबंध नव्हता. परंतु आई वडील आणि मुलगी यांचे संबंध अतिशय चांगले असलेले मी कित्येक वर्षे पाहत आलो आहे. हि दोन्ही मीही चक्षुर्वैसत्यं पाहिलेली उदाहरणे आहेत.

In reply to by सुबोध खरे

रागिणी९१२ Fri, 02/17/2017 - 13:12
नक्कीच तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला अश्या प्रकारच्या 'केसेस' भेटणं अवघड मुळीच नाही. तुम्ही या केसेस सांगितल्या आहेत त्यांचं सरासरी प्रमाण किती असेल? याच धाग्यावरच नाही तर मागे एक 'पॉर्न' या विषयावरचा धागा होता. त्यातले तुमचे प्रतिसाद अजूनही कित्येक जणांच्या लक्षात असतील. त्यातही तुम्ही असं म्हटलं होतं कि "अनाकर्षक बायकोकडे बघून कितीतरी पुरुषांची इच्छा होत नाही परिणामी शारीरिक संबंध होत नाहीत. कृत्रिमपणे गर्भधारणेसाठी पुरुषाचं वीर्य लागत तेव्हा त्यांना पॉर्न दाखवावं लागत." आणि बरंच काही. तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे प्रकृतीच्या दृष्टीने कुठल्याही अडचणी नसतील तर सर्वसामान्यांचा संसार एकमेकांबद्दलची ओढ-प्रेम यावर चालतो. सुखी-समाधानी तरल संसारासाठी निकोप लैगिक संबंध सुद्धा तेवढेच आवश्यक असतात. मुल जन्माला घालण्याआधी मानसिक-शारीरिक-आर्थिक तयारी असावी, आणि जे एकमेकांच्यात भावनिक आणि शारीरिक ओढीनं गुंतले नसतील अश्यानी सुद्धा यावर विचार करावा. पुढे जाऊन नको असलेल्या संसारात केवळ मुल पदरात आहे म्हणून मन मारून जगण्यापेक्षा आधीच विचार करणे योग्य ठरेल. एकमेकांना नाव ठेवण्यापेक्षा, एकमेकांपासून दूर पळण्यापेक्षा एकमेकांना आपल्या अपेक्षा सांगाव्या. त्रुटी सांगाव्या. पण अपेक्षा अवाजवी असू नयेत. तिच्याकडून स्वच्छतेची, प्रेझेन्टेबल दिसण्याची अपेक्षा करताना स्वतःपण तसेच रहावे. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या आवडीचा विचार करावा, आदर करावा. जमेल तितकं बदलावं. एकमेकांना समजून घ्यावं. हाताची पाची बोट सारखी नसतात. सुसंवाद हवा. आणि ती का थंड राहते, यात आपलं काही चुकत आहे का याचा पण विचार करावा. कदाचित तिलाही समुपदेशन किंवा इतर उपचाराची गरज असेल. आणि तरीही मुल जन्माला घालण्याआधी बायको आवडत नसेल, तिच्याकडे बघून तुमचा सेक्स ड्राईव्ह ऍक्टिव्ह होत नसेल तर विचार करा, पुढे जायचं कि नाही. नाहीतर आयुष्यभर फक्त धुमसतच राहणार. आपण बघतो भिकारी, दारुडे, एकमेकांचा मानसिक-शारीरिक छळ करणारी जोडपी, विकृत लोक पण मुलांना जन्म देतात. अश्या लोकांच्या मुलांची आपण फरफट बघतो. कधी बदलणार हे? कायद्याने प्रत्येकाला मुल जन्माला घालायचा हक्क दिला आहे. म्हणून मुल जन्माला घालायची का? अर्थात हे माझं मत आहे.

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 17:42
डॉक्टरसाहेब (आणि इतरही जाणकार सदस्य) , prude ह्या संकल्पनेचा कामजीवनावर काही परिणाम होतो का ? मुळात prude असणे ही एक मानसिक स्थिती/समस्या मानली गेली आहे का ? असल्यास त्यावर काही उपाय आहेत काय ?

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक गुरुवार, 02/16/2017 - 13:55
फक्त त्यांनी नक्की समस्या काय आहे हे एका दमात सांगावं. कारण आता त्यांनी एक नवीन मुद्दा आणलाय, प्रूड असण्याचा.
पिराजींनी हे वर म्हंटलंय.. वेल, तो मित्र प्रुड आहे की नाही हे तो स्वतःही सांगू शकत नाही त्यामुळे तो मुद्दा उशीरा मांडला. त्याला पुर्ण नग्नता आवडत नाही इतकेच तो सांगू शकतो. मुळात प्रुड बद्दलची माहिती त्रोटक आहे, आणि ती एक मानसशास्त्राने मानलेली मानसिक स्थिती आहे की नाही हे नीट माहित नाही. आणि असल्यास त्याचे परिणाम काय , उपाय काय वगैरे तर अजिबातच माहित नाही. म्हणून इथे तज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. उदा: आपण सहजपणे म्हणतो की अमूक एक व्यक्ती खडूस आहे, वा अरसिक आहे वा ई ई. ..पण 'खडूस असणे' ही मानसिक स्थिती मानली आहे का की ते केवळ एक सामाजिक विशेषण आहे ? अमूक व्यक्ती नक्की खडूस आहे का ? खडूसपणा मोजता येईल का ?नेमका किती खडूसपणा ही समस्या आहे ? असल्यास उपाय काय हे मानसशास्त्र विषयातले तज्ञच सांगू शकतील, आणि याच्या विरुद्ध दूसरं उदाहरण type A / type B personality या मानसशास्त्रीय संज्ञा आहेत , त्या मोजण्याचे निकष आहेत . प्रुड असणे यापैकी कोणत्या प्रकारात मोडतं (केवळ सामाजिक विशेषण की मानसिक स्थिती ?)

In reply to by मराठी कथालेखक

पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 20:26
तुम्ही मुद्दाम करताय असं मी म्हणत नाही. चर्चेच्या ओघात तुम्ही नवी माहिती दिली असं म्हणलं तरी होतंय काय की तुम्ही देताय ती माहिती आता जास्त गुंतागुंतीची वाटत चालली आहे. आधी सर्व साधारण माणसेही सल्ला देऊ शकतील असा प्रश्न वाटला होता. आता मात्र हे मानसशास्त्रीय गर्तेत चाललंय.. ज्याला पब्लिक फोरमवर फार ठोस उत्तर मिळेल असं वाटत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 19:46
prude -- याला अतिनम्र किंवा अति "सभ्य"असे म्हणता येईल. पण हि मानसिक समस्या आहेच असे ठामपणे म्हणता येणार नाही. याचे एक उदाहरण देतो आहे. मीच स्वतः पाहिलेले. एक स्त्री ओटीपोटात दुखते म्हणून सोनोग्राफीसाठी त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने पाठवली होती. पहिल्यान्दा त्या बाई मला स्त्री रेडियोलॉजिस्ट हव्या म्हणून मागणी करत होत्या.पण त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने त्यांना "माझ्याकडेच" सोनोग्राफी करून आणा असे सांगितले ( यात आत्मप्रौढी नाही तर विश्वासाचा भाग आहे) म्हणून त्यांचा नाईलाज झाला. सुरुवातीला त्या आतून सोनोग्राफी करायला तयार होईनात. यावेळेस मी त्यांना त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने आतून सोनोग्राफी करण्यास लिहून दिले आहे हे दाखवले. फार बाबापुता करून त्या आतून सोनोग्राफी साठी तयार झाल्या. त्यातून त्या सारख्या आपले "अंग" आक्रसून घेत होत्या. माझ्या सहनशक्तीची मर्यादा झाली कशीतरी सोनोग्राफी केली. त्यानंतर त्या बाथरूम मध्ये गेल्या असता मी त्यांच्या यजमानांना विचारले कि तुमचे शरीर संबंध कसे आहेत. त्यांच्या यजमानाने मला सांगितले कि डॉक्टर ती खेड्यातून आलेली आहे आणि संबंध हे काहीतरी घाणेरडे आहे अशी तिची मानसिकता आहे. आमच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत आम्हाला एक तीन वर्षाची मुलगी सुद्धा आहे. पण आजतागायत मी बायकोला संपूर्णपणे पाहिलेली नाही. बरेच दिवस झाले आणि मला राहवले नाही कि रात्रीसुद्धा ती फक्त साडी वर करते आणि मला "उरकून घ्यायला" सांगते. तिला अनेकदा समुपदेशकाकडे जाऊ म्हणून सांगितले तर तुम्हाला फक्त माझा "देहच" हवा आहे म्हणून भांडण करते. सुरुवातीपासून असाच आडमुठेपण आहे. मला वाटले कि खेड्यातील आहे भीती, संकोच असेल. नंतर सुधारेल. गरोदरपणात तर तिने मला ९ महिने आणि नंतर तीन महिने "हात हि" लावू दिला नाही. मला वाटले त्यानंतर तरी ती सुधारेल पण आता तीन वर्षे झाली काहीच फरक नाही. बाकी पत्नी म्हणून घरचे सर्व पाहणे, स्वयंपाक, मुलीची देखभाल सर्वच गोष्टी उत्तम आहेत.त्याबद्दल तक्रारीला कोणताच वाव नाही. शेवटी तर्हेवाईकपणा/ हेकट स्वभाव म्हणून मी सॊडून देतो. पण मला पण काही भावना आहेतच. मी त्यांना लहानपणी काही अत्याचार झाला असेल असे सुचवण्याचा प्रयत्न केला पण त्या बाई कोणत्याच समुपदेशक किंवा मनोविकार तज्ञा काय जायला तयार होणारच नाहीत हे यजमानांनी सांगितले. अशा स्त्रिया त्यांच्या अर्धवट वयामध्ये पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या लैंगिक अत्याचारामुळे किंवा विशेषतः संस्कारामुळे जर एक न्यूनगंड/ विचित्र कल्पना धरून बसल्या असतील तर त्याला मनोविकार म्हणता येईल का याची मला साशंकता आहे.

रागिणी९१२ गुरुवार, 02/16/2017 - 14:50
हे बघा मक, मला अजिबात रस नाही हे जाणून घेण्यात कि हि तुमची समस्या आहे कि मित्राची. पण मला खरच फार आश्चर्य वाटते आहे कि इतक्या खाजगी गोष्टी छोट्या छोट्या डिटेलसह कस कुणी शेअर करू शकत. मला व्यक्तीश: तसा अजिबातच अनुभव नाही. तसही मी आधी अगदी प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुम्ही हा धागा एखाद्या कथेसारखा लिहून सुरुवात केलीत आणि आता एकेक मुद्दा वाढवत चालला आहेत. प्रुड वैगरे प्रकाराबाबतीतली संभ्रमता समजू शकतो पण त्याला मुल नाही, ती सुंदर मुलगी आणि असे बरेच सोप्पे वाटणारे मुद्दे तुम्ही नंतर टाकले आहेत. ते काही पटलं नाही. आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत. आणि मिपाचे तुम्ही जुने खिलाडी आहेत. तुम्हाला मी अनेक धाग्यांवर प्रतिवाद करताना पहिले आहे. तुमच्या धाग्यावरहि प्रतिवाद होणारच नाही का? आणि व्हायलाच हवेत ना? हे फोरम त्यासाठीच तर आहे. :=) एकंदर या समस्येची जटिलता पाहता आयुर्वेदिक औषधांच्या नादाला लागण्यापेक्षा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे हितकारक आहे. मला नाही वाटत हि लैगिंक समस्या आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा लैगिक सल्ले मिळतात. आणि मित्र म्हणून तुम्ही समजाऊ शकता कि वयानुसार होणाऱ्या बदलाला सामोरे जा, प्रत्येक वयात स्त्री-पुरुष संबंधातले ठोक-ताळे बदलत असतात. चाळीशीत राहून विशीतील हुरहूर अनुभवता येत नाही. हा बदल स्वीकारणे आणि त्याप्रमाणे वागणे हेच निरोगी मनाचे लक्षण आहे.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक गुरुवार, 02/16/2017 - 15:43
तुम्हाला मी अनेक धाग्यांवर प्रतिवाद करताना पहिले आहे. तुमच्या धाग्यावरहि प्रतिवाद होणारच नाही का? आणि व्हायलाच हवेत ना? हे फोरम त्यासाठीच तर आहे. :=)
अगदी मान्य पण दिशाभूल वगैरे नाही. अगदी स्वतः त्या मित्राने जरी इथे आयडी बनवून समस्या टाकली असती ..किंवा for that matter कुणी पण व्यक्ती एखादी इथे समस्या मांडतो तेव्हा प्रथम समस्येचा मूळ गाभा थोडक्यात मांडतो, नंतर चर्चा पुढे जाते तसे अधिक अधिक मुद्दे त्या व्यक्तीला आठवतात / लक्षात येतात , किंवा 'हे पण मुद्दे सांगितलेत तर कदाचित अधिक मदत मिळू शकेल' असं मनात येतं तसे अधिक मुद्दे तो टाकतो. उदा एक काल्पनिक पण प्रातिनिधिक उदाहरण सांगतो. पेशंट डॉक्टरकडे गेला डॉक्टर : हं ..बोला काय होतंय. पेशंट : डोकं खूप दुखतंय डॉक्टर : कधीपासून दुखतंय ? पेशंट : दोन-तीन दिवस झालेत डॉक्टर : चष्माचा नंबर शेवटचा कधी चेक केला होतात ? पेशंट : सहा महिने झाले असतील जास्तीत जास्त (डॉक्टर आता चष्म्याचा प्रॉब्लेम नाही अस मानतात) डॉक्टर : अ‍ॅसिडिटी वाढली का ?मळमळ , उलटी वगैरे पेशंट : नाही हो.. डॉक्टर : झोप नीट होते आहे का ? पेशंट : मागच्या आठवड्यात नाईट शिफ्ट होती, तर झोप नीट झाली नाही. पहिलीच वेळ होती नाईटची.. डॉक्टर : अहो, मग हे आधी नाही का सांगायचं.. ? पेशंट : लक्षात नाही आलं.. :)

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक गुरुवार, 02/16/2017 - 15:47
परंतु तुम्ही हा धागा एखाद्या कथेसारखा लिहून सुरुवात केलीत आणि आता एकेक मुद्दा वाढवत चालला आहेत
झालंच तर कथेच मी वर लिहिलं त्याच्या विरुद्ध असतं ..सगळी कथा एकतर एकदम किंवा (नियोजित तुकड्यांत असल्यास )क्रमश: देवून टाकावी लागते, प्रतिसादांत जोडत बसता येत नाही. काथ्याकूट मात्र प्रतिसादांतूनच पुढे सरकतो.

In reply to by रागिणी९१२

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 19:26
रागिणी ताई पण मला खरच फार आश्चर्य वाटते आहे कि इतक्या खाजगी गोष्टी छोट्या छोट्या डिटेलसह कस कुणी शेअर करू शकत. माझ्या चुलत भावाचा मित्र याला लग्न झाल्यावर बायकोच्या संकोच आणि भीती मुळे फार त्रास सहन करावा लागला. सात दिवसाच्या मधुचंद्राहून ते जोडपे "कोरडे" परत आले. यानंतर जवळ जवळ एक वर्ष पर्यंत त्यांच्यात शारीरिक संबंध होऊ शकला नव्हता. हे सर्व त्या मित्राने माझ्या चुलत भावाला सांगितले होते. चुलत भावाच्या सांगण्यावरून तो मित्र मला भेटायला आला होता. त्या वेळेस मी लष्करात होतो आणि सुटीवर आलो होतो. या मित्राला मी डॉ. राजन भोसले यांच्या कडे जाण्याचा सल्ला दिला. त्याचा त्याला फायदा झाला असावा कारण पुढे पाच वर्षांनी मी त्या मित्राला ठाण्यात एका लग्नाला भेटलो असता त्याच्या बरोबर एक ३-४ वर्षाची गोंडस मुलगी होती. मी हसून सर्व ठीक का विचारल्यावर तो पण हसून ठीक आहे म्हणाला. या मित्राने माझ्या चुलत भावाला आपली संबंधाबद्दल "खाजगी" अशी बरीच माहिती सांगितली होती तेंव्हा अशी माहिती मित्रांना देत नाहीत/ दिली जात नाही असे म्हणणे बरोबर नाही.

In reply to by सुबोध खरे

रागिणी९१२ Fri, 02/17/2017 - 12:06
अगदी अगदी, मला वाटत तुमच्या प्रतिसादातच उत्तर दडलंय. तरी पण लिहीत आहे. मी माझ्या नवऱ्याशी सुद्धा या विषयावर बोलले कि तुम्ही मित्र किती प्रमाणात खाजगी बोलू शकता. अर्थातच त्यावरून पूर्ण ठरवता येणार नाही पण सरासरी नक्कीच ठरवता येऊ शकेल. पुरुष आपल्या मित्रांशी खाजगी गोष्टी बोलतात. लग्न ठरत तेव्हा त्यांच्या मनात सगळं कस निभावता येईल याची भीती असते, संकोच असतो. लग्न झाल्यावर बायकोची लैगिक संबधाबद्दलची भीती, तिची अलिप्तता, तिची समरसून साथ न देणे आणि मी कसं तिला काबूत ठेवलय, स्वतःचा स्टॅमिना-परफॉमन्स वै. स्वतःच पुरुषत्व सिद्द करणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात थोडक्यात फुशारी मारली जाते. स्वतःच्या कमीपणा दाखवणाऱ्या गोष्टी चर्चिल्या जात नाहीत. माझी बायको बेडमध्ये वाईल्ड आहे किंव्हा तिची लैगिक भूक जास्त आहे आणि ती मी पुरी करू शकत नाही. असं सांगणारे पुरुष कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच निघावेत. माझ्या नवऱ्याला एकदा त्याच्या मित्राने विचारलं होत कि बायको ६ महिन्याची गरोदर आहे, माझी फार इच्छा होते, तिच्या बरोबर मी संबंध ठेवू का? (त्यावेळी आम्हाला एक मुल होत.) नवीन लग्न झालेल्या एका मित्राने विचारलं होत कि 'बीबी मना कर राही थी फीर भी मैने ऐसेही कर लिया अब डर लग रहा है. त्यावेळी त्यावेळी 'त्या' गोळ्यांच्या जाहिराती टीव्हीवर लागत नसत. या दोन उदाहरणांतून असच दिसत कि पुरुषाला कमीपणा येणारी बाब यात नाही. आणि तुम्ही डॉक्टर असल्यामुळे लोक तुमच्याशी बोलत असतील. मी हा मुद्दा मित्र-मित्र या दृष्टीने मांडला आहे. आम्ही स्त्रिया त्या मानाने फारच कमी बोलतो याविषयावर. आणि बोलतो ते फक्त मस्करीपुरतं असत. (मी सर्वसामान्य स्त्रियांबद्दल बोलत आहे, पीडित स्त्रियांबद्दल नाही.)

संजय क्षीरसागर गुरुवार, 02/16/2017 - 18:05
आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत. दाखवा आता हे डांग्यांना . आणि खरी गंमंत तर पुढेचे ... मूळ समस्या तशीच राहाणारे ! मग काय झाला उपयोग सदस्यांचा वेळ घेऊन ? आणि डांगे कुणाला शिकवतात सुसंस्कृतपणा ?

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे गुरुवार, 02/16/2017 - 20:04
मी कोणाला नाही हो शिकवत काही... माहितिये इथे कोण किती दिग्गज आहेत सुसंस्कृतपणात ते... _/\_ तुमच्या या धाग्यावरच्या दुसर्‍याच प्रतिसादात तुम्ही म्हणाले की अशी जनरिक चर्चा नीरस होते. तरी तुम्ही ह्या धाग्यावर येऊन आपली मते मांडतच आहात हे खरेतर विसंगत आहे. अर्थात कोणाला प्रतिसाद द्यावासा वाटत असेल तर ते त्याचे स्वातंत्र्य आहे. पण लोकांना हा मकलेंचाच स्वतःचा प्रॉब्लेम आहे हे सिद्ध करण्यात एवढा काय रस आहे हे काही मला उमगत नाही. ज्या कोणाला आपली मते देण्यासाठी ही सिच्युएशन आदर्श वाटत नाही तर मग तरीही प्रतिसाद का द्यावेत? आपला तो प्रामाणिकपणा आणि दुसर्‍याचा तो लबाडपणा हे कोण व का ठरवत आहे ह्या धाग्यावर? समस्या डिस्कस करण्यापेक्षा ही समस्या मकलेंचीच आहे हे सिद्ध करण्यावर, त्याकडे रोख देण्यावर जास्त भर दिसत आहे काही प्रतिसादांचा. याचे कारण काही वेगळे आहे काय हे शोधायला लागेल. बाकी राहिला सदस्यांचा वेळ घेण्याचा विषय... तर वेळ हा एक भ्रम आहे असे आमचे एक आदरणीय सर म्हणतात. :-) ज्यांना वेळ महत्त्वाची वाटते त्यांनी उखळात डोकं घालण्याआधीच विचार केलेला बरा असतो. असा आधीच विचार केलेल्या अनेक आयडींनी आपले साधारण मत देऊन बाजूला होणे पसंत केलेले दिसले. बाकी खरेसाहेब नीट मांडणी करुन उपयोगी प्रतिसाद देत आहेतच. सर्वात महत्त्वाचे असे की स्वतःची म्हणून समस्या मांडली तरी आयुष्याला एकच एक पैलू नसतो. अनेक ज्ञात-अज्ञात पैलू असतात. मांडणारा मांडेलच असे नसते त्यामुळे अशा प्रश्नांवर फार खोल, परिणामकारक उत्तरे फोरम डिस्कशनने मिळत नसतात. आर्थिक, वैद्यकिय, मानसिक बाबतींमध्ये अतिवैयक्तिक समस्यांवर रामबाण उपाय देणारी चर्चा ऑनलाइन फोरमवर घडू शकते असे मला तरी वाटत नाही, ज्याला वाटत असेल त्याला फसवणूक झाल्यासारखे वाटत असेल तर नवल नाही. अवांतरः (वैयक्तिकसाठी क्षमस्व) संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय?

In reply to by संदीप डांगे

संजय क्षीरसागर गुरुवार, 02/16/2017 - 20:49
संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय? मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते (अर्थात याचा तुम्हालाही अनुभव असेलच). अगदी लेटेस्ट सांगायचं तर पिराचे आणि माझे इतके वाद असून सुद्धा तिच्या प्रश्नाला मी दिलेली उत्तरं तीनंही तितक्याच दिलखुलासपणे अ‍ॅप्रिशियेट केलीयेत. सबब मला तुमच्याकडून कोणत्याही उपदेशाची गरज नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे Fri, 02/17/2017 - 11:23
मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते ^^^ असं असेल तर मी संबंधित सदस्याशी व्यनीतून चर्चा करने योग्य समजतो. इथे झाइर धाग्यावर हि तुमचीच समस्या आहे हे मान्य करायला दबाव आणणार नाही. मान न मान मै तेरा मेहमान! बाकी, मी पामर 'तुम्हाला' उपदेश करण्याच्या योग्यतेचा नाही... माझ्याकडून चर्चेला पूर्णविराम! धन्यवाद! कटुता नको स्नेह हवा!

In reply to by संदीप डांगे

तुम्ही सुसंस्कृतपणा वगैरेच्या गोष्टी सोडा. आमच्याकडून स्नेहाला काय कमी नाही, प्रश्न तुम्ही काढला म्हणून उत्तर दिलं.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे Fri, 02/17/2017 - 12:20
आँ?! तुम्हाला कसले उपदेश नकोत तर मग मला तरी का देताय महोदय? दोन द्यायची इच्छा असेल तर दोन घ्यायची तयारीही हवी की नाही... सार्वजनिक फोरमवर...?

In reply to by संदीप डांगे

सुसंकृतपणा आणि तहजीब तुम्ही शिकवायला लागलात त्यामुळे विषय वाढला. वरती तुम्हीच मला व्यनितून उत्तर द्या वगैरे शिकवतायं. दोन दिल्या तर चार मिळतील हे कायम लक्षात ठेवा.

अनरँडम गुरुवार, 02/16/2017 - 21:45
सामान्यपणे लैंगिक समस्या असलेले लोक सामाजिक-सांस्कृतिक कारणांमुळे त्यांची समस्या मांडू शकत नाही.पौगंडावस्थेतील मुलामुलींपासून वयस्क लोकांपर्यंत लैंगिक संबंधांबद्दल अज्ञानामूळे अनेक मानसिक समस्या उद्भवतात. आपल्याकडे चित्रपटात कामभावनांना उत्तेजित करणारे, स्तन-ढूंगण-बेंब्या यांचे बिभत्स म्हणता यावे असे प्रकार गाण्यातून वगैरे चालतात पण लैंगिक शिक्षण वगैरे गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात. येथे मराठी कथालेखक, सुबोध खरे, रागिणी, पिलियन राइडर इ. सदस्यांनी संवेदनशीलतेने सकारात्मक चर्चा केलेली आहे. सर्वांचे आभार.

एमी Fri, 02/17/2017 - 10:29
चांगला विषय आहे. व्यवस्थित मांडलाय. एखाददुसरा प्रतिसाद सोडल्यास बाकी चर्चादेखील चांगली चालूय. याचा बर्याचजणांना उपयोग होऊ शकतो. माबोवर 'तुम्ही लैंगिकदृष्ट्या समाधानी आहात का?' असा एक सर्वे/पोल आहे. त्या धागाकर्त्यानेदेखील अतिशय उत्तमरीत्या विषय/चर्चा हँडल केलेली. अर्थातच 'असमाधानी आहे' पर्यायाला बरीच मतं मिळालेली... सिंजिं/टफींचा धागा 'तिच्याशी नाते जोडावे का?' त्यातली स्त्री, तिची अवस्था या धाग्यामधील स्त्रिसारखी असू शकेल... लग्नाळू लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येइल अशा चर्चांमधून. नाहीतर काय आहेच की 'पुरुषाने दालआटा आणून देणे आणि स्त्रिने चकोल्या बनवून खाऊ घालणे म्हणजे लग्न' असला भातुकली टॉक :-P

मराठी कथालेखक Fri, 02/17/2017 - 14:15
डॉक्टर साहेब, डांगे साहेब, पिराजी, रागिणी मॅडम ई सर्वांचे मनःपुर्वक आभार. फोरमवर चर्चा करुन समस्या सुटेलच असं नसलं तरी चांगल्या चर्चेतून समस्येचे आणि त्या अनुषंगाने एकूणातच त्या विषयाचे विविध पैलू समोर येतात आणि समस्या मांडणारा, समस्या असणारा हेच फक्त नव्हे तर इतरही अनेकांना ह्यातून काही चांगले ज्ञान हाती लागू शकते. अनरँडम यांनी सर्वांचे आभार मानलेत , अ‍ॅमी यांनी म्हंटलंय की "लग्नाळू लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येइल अशा चर्चांमधून" ..ते याच भावनेतून असावं... वैयक्तिक समस्येतूनही जनरिक असा विषय मांडला आणि चर्चिला गेला. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.

In reply to by संदीप डांगे

हा माझा प्रॉब्लम आहे , कुणाकडे उत्तर आहे का? अशी प्रामाणिक विचारणा असेल तर सोल्यूशन मिळण्याची शक्यता जास्त . कारण मानवाचे याविषयातले सगळे प्रश्न थोडयाफार फरकानं सर्वत्र सारखेच आहेत . ते त्या अर्थानं जेनरिक आहेत. पण विचारणा जर ' असा माझा अंदाज आहे ' सगळयांनी स्वतःला सेफ ठेवून ( म्हणजे अमका असं म्हणतो, तमका तसं म्हणतो ) अशा टाईप चर्चा करणं म्हणजे रेनकोट घालून अंघोळ केल्यासारखं आहे ( ही मोदींची फ्रेज नाही. ३० वर्षांपूर्वी आमचा रंगेल ऑफिस बॉय, कंडोमविषयी असं म्हणायचा )

In reply to by संजय क्षीरसागर

मराठी कथालेखक Sat, 02/11/2017 - 13:20
मानवाचे याविषयातले सगळे प्रश्न थोडयाफार फरकानं सर्वत्र सारखेच आहेत . ते त्या अर्थानं जेनरिक आहेत.
ते जेनरिक आहेत म्हणता तर चर्चा होवूच शकते ना ? मी जनरिकलीच प्रश्न मांडला होता. पण तरी 'नेमका कुणाचा प्रॉब्लेम आहे' हा प्रश्न असेलच तर .. हा माझ्या 'क्ष' नावाच्या मित्राचा प्रॉब्लेम आहे...ओह.. हे पण थोडं जनरिकच वाटतं का ? बरं माझा एक मित्र आहे 'अ‍ॅन्थनी गोन्साल्विस' नावाचा. त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला मराठी फारसं येत नसल्याने तो मिपावर नाही आणि मिपाबद्दल त्याला माहितीही नाही, म्हणून त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये. आता होवू शकते चर्चा ? आता इतर सदस्यांनी स्वतःचे अनुभव मांडावेत, जनरल विचार मांडावेत की रेनकोट घालून आंघोळ करावी हे ज्याचं ते ठरवतीलच !!

In reply to by मराठी कथालेखक

म्हणजे व्यक्तिगत प्रश्न काही नाही मग उगीच काल्पनिक प्रश्नावर चर्चा कशाला ? त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये. इतक्या रिबाऊंड पद्धतीनं चर्चा निरस होते. आणि जनरल विचार मांडणं म्हणजेच रेनकोट घालून आंघोळ !

रागिणी९१२ Mon, 02/13/2017 - 12:36
अरे वा ! मिपाचे पुरुष (काही माननीय अपवाद सोडून) प्रगल्भ झाले वाटत. लेखकाचे अभिनंदन. अनेक धाग्यात किंबहुना प्रतिसादात स्त्रीला कामभावना नसतात. तिला कामक्रीडेत रस नसतो. ती प्रणय टाळण्यासाठी अनेक कारणे देते. तीच वय होत आलं कि ती या बाबतीत नवऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. अश्या अनेक प्रतिक्रिया वाचल्या होत्या. त्यामुळे हा धागा म्हणजे 'संस्कृती बुडवा' धागा म्हणायला हवा. चला सुरुवात तर झाली स्त्रीला पुरुषाप्रमाणे कामभावना असतात हे मानायची . तर तुमच्या मित्राला बायकोबद्दल आकर्षण उरल नाही आणि तिला प्रणय हवा आहे. बरेचदा लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घरात नवा पाहून आलेला असतो. मुलांचं करण्यातच तिची उमेदीची वर्ष निघून जातात. दिवस जितका कामात जातो तितकी रात्र पण जाते. हल्लीची मुलं लवकर झोपेतच नाहीत. साधारणपणे चाळीशीत मुलं मोठी झालेली असतात. मग थोडा निवांतपणा येतो. मग स्त्रीच्या राहिलेल्या इच्छा पुन्हा उसळी मारू लागतात. मेनोपॉज पण जवळ येऊन मानसिक अस्वस्थता वाढते. अश्यावेळी नवऱ्याने बाहेरच्या सुंदर मुलीचा विचार अजिबात मनात न आणता इतके वर्ष सुखदुःखात साथ दिलेल्या पत्नीचा विचार करावा. तिच्याशी प्रेयसींप्रमाणे वागावे. निवांतवेळी बाजूला बसून हातात हात घेऊन गप्पा माराव्या, गप्पा रोमँटिक पाहिजेत असं काही नाही. घरगुती, मुलाबाळांच्या असल्या तरी चालतील. जवळ बसून हसून खेळून बोलल्याने सहवासाची गोडी वाढते. मुलांना वेगळं झोपू द्या. मनात विचार आणा, हळूहळू ओढ वाटू लागेल. एकमेकांच्या आवडीचा विचार करा. आवडेल असं बोला. पुरुषाला स्वतःहून वाटत नसेल तर अश्यावेळी स्त्रीने पुढाकार घेणे गैर नाही. त्यासाठी एकमेकांच्यात सुसंवाद हवा. आणि तरीही काही होत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची न लाजता भेट घ्या. यासाठी अनेक पुष्पऔषधी उपलब्ध आहेत. हल्ली हा प्रॉब्लेम सार्वत्रिक होऊ लागला आहे. त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्याला सामोरी जा.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक Mon, 02/13/2017 - 13:20
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ते दोघेच घरी असतात त्यामुळे प्रायवसी वगैरेची काहीच गैरसोय नाही. पण दोघे नोकरी करतात , त्यामुळे दोघे दमतात, रात्री झोपेपर्यंत उशीर आणि थकवा या समस्या आहेत. अर्थात सुटीचे दिवस निवांत असतात. बाकी त्याने तज्ञाचा सल्ला घ्यायला हवा असं मलाहि वाटतं पण मानसोपचार तज्ञ की सेक्स या विषयातले तज्ञ ? तसं त्याने पुर्वी एक आयुर्वेदिक डॉक्टर गाठला होता. डॉक्टरांचे म्हणणे असे की त्याला इतर काही समस्या नाहीत फक्त त्याची पचनशक्ती कमी आहे , म्हणून अन्नातून म्हणावे तेवढे पोषण मिळत नाही. काही महिने त्याच्या पचनशक्तीवर केंद्रित उपचार केलेत, पण तरी (लो लिबिडोच्या) समस्येत फार फरक पडला नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले की काहीतरी मानसिक कारण दिसते, यानेही कंटाळून मग उपचार बंद केलेत. पण मग मानसिक आहे म्हणजे पत्नीबद्दलचे आकर्षण कमी झाले असे त्याचे पक्के मत बनले. "जर माझे पत्नीबद्दलचे आकर्षण कमी झाले आहे तर त्यात मी किंवा इतर कुणी तज्ञ काय करु शकणार , आकर्षण कसे निर्माण करणार?" असे त्याला वाटते. त्याचे पुढे असेही म्हणणे आहे की " मी जेव्हा एखादी अतिशय सुंदर तरुणी बघतो तेव्हा तिच्याबद्दल आकर्षण वाटते, तिच्याकडे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटते, अशा एखाद्या सुंदर तरुणीला स्पर्श करावा, तिच्याशी प्रणय करावा अशी इच्छा मनात निर्माण होते , म्हणजे मग मी 'नॉर्मल'च आहे ना ?" त्याच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसते. एरवी दोघे (म्हणजे तो व त्याची पत्नी) छान मित्र मैत्रीणी सारखे हसून खेळून राहतात, दोघांचे स्वभाव बर्‍यापैकी जुळतात (वर म्हंटले तसे त्याची तिच्याबद्दल काहीच तक्रार नाही), म्हणजेच दोघांत इतर सर्व बाबतीत 'कंपॅटिबिलिटी' असली तरी 'सेक्स्युअल कंपॅटिबिलिटी' मात्र नाही असे असू शकते का ?

संजय पाटिल Mon, 02/13/2017 - 22:31
वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे " अतिपरीचयात ... असं झालंय बाकि काय नाय. तुमच्या मित्राला त्याच्या बयको पासुन महिनाभर वेगळं रहायला सांगा, मग बघा कसं आपोआप आकर्षण वाढायला लागतं ....

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 11:47
मकले साहेब प्रथम या अनाकर्षणाचें कारण काय ते समजून घेणे आवश्यक आहे. पत्नीचे रूप त्याला आकर्षीत करीत नाही कि पत्नी त्याला गृहीत धरत आहे. बऱ्याच वेळेस स्त्रिया लग्न झाले कि स्वतःच्या शरीर, रूप आणि साज शृंगार( मेक अप) याकडे नीट लक्ष देत नाहीत. "स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत काळ ची माता आहे" या मनोवृत्तीत गेलेली स्त्री जेंव्हा चाळीशी च्या आसपास पोहोचते तेंव्हा आता आपले वय वाढत जाते आहे याची तिला जाणीव होऊ लागते आणि मग येन केन प्रकारें ती आपले तारुण्य टिकवण्याच्या मागे लागते. याच काळात तिला जाणवू लागते कि आपला नवरा आता आपल्याकडे नीट लक्ष देत नाही. याची सुरुवात तिशीलाच झालेली असते. स्त्री जेंव्हा मातेच्या भूमिकेत पूर्ण बुडून गेलेली असते तेंव्हा आपण प्रेमिका असायला हवे हे ती विसरलेली असते. दुर्दैवाने पुरुष आपल्या बायको मध्ये प्रेमिका शोधत असतो ती त्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेस स्त्रीपुरुषांचे शरीरसंबंध हे "त्यांना हवंय" म्हणून असतात. या कारणाने मग दोघांमध्ये "सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे , मीही तोच तीच तूही प्रीती" आज ती कुठे अशी परिस्थिती येते.रोज न्याहारी दुपारचे आणि रात्रीचे जेवण जसे नित्यक्रमाचे किंवा चाकोरीबद्ध होते तसेच शृंगाराचे होते. म्हणजे तिचा किंवा त्याचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस जेंव्हा नवऱ्याने गजरा, साडी, दागिना आणायचा एक दिवस माजेल घालवायचा कि दुसऱ्या दिवसापासून परत चाकोरी चालू. या स्थितीला कंटाळून पुरुष शेवटी नाईलाजाने आपल्या मित्र परिवार करियर यात बुडून जातो. जेंव्हा स्त्री चाळिशीला येते तेंव्हा तिला अचानक जाणवू लागते कि आपला सहचर आता आपल्यात रस दाखवत नाही. (पुरुषाच्या करीयरची ती ऐन उमेदीची वर्षे असतात.) दुर्दैवाने या परिस्थितीशी कसे सामोरे जायचे हे बहुसंख्य स्त्रियांना माहित नसते. त्यातून त्या दोन्ही टोकाच्या भूमिका घेतात. पहिली म्हणजे तुमचे दुसरीकडे "काही तरी" आहे. असा संशय भेटला कि पुरुष अतिशय दुखावला जातो आणि पुरुषाच्या स्वभावानुसार स्वतःला मिटून घेतो आणि बोलणे बंद करतो. मग बायका हे गप्प राहणे म्हणजे "काहीतरी नक्कीच" आहे या संशयाने अजूनच खोदून काढायला लागतात आणि मग त्या जोडप्यातील सुसंवाद बंद होतो.आपापसातील स्पर्श सुद्धा वेगळेच आयाम धारण करतात. यातून चिंता बेबनाव वाढत जातो. दुसऱ्या टोकाला स्त्रिया एकदम रंभा उर्वशी सारखे करायला लागतात. वेगवेगळी मादक अंतर्वस्त्रे आणून पुरुषाला रिझवण्यासाठी प्रयत्न करतात. सारखे पुरुषाच्या अवतीभवती नाचायला लागतात अशा परिस्थितीत पुरुष नक्की काय हवे आहे हे न समजल्याने अजूनच गोंधळून जातो. आणि इतकी वर्षे दूर असलेली मुलांची आई (बायको) आता वय व्हायला लागलं तर तरुण व्हायचा प्रयत्न करते आहे असे विचार मनात येतात. सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. (partner specific erectile dysfunction)हा एक गहन विषय आहे. पुरुषाला स्त्रीबद्दल शारीरिक आकर्षण वाटणे हे संबंध ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तरुणपणात माणसाची संप्रेरके इतकी प्रबळ असतात कि स्त्री दिसायला कशीही असली तरी संबंध ठेवणे पुरुषाला सहज शक्य होते. जसे जसे वय वाढू लागते तसे संप्रेरकांची मात्रा कमी होत जाते. शिवाय शारीरिक संबंधात नावीन्य राहत नाही.त्यामुळे संबंध ठेवण्याची वारंवारता कमी होऊ लागते आणि तेवढी गरजही वाटेनाशी होते. तारुण्यात स्त्रीने नाकारले तरी पुरुष तिच्या भोवती गोंडा घोळत असतो. जसे वय वाढते तसा पुरुषाचा "अहं" पण वाढत जातो. त्यामुळे बायकोने दुर्लक्ष केले तर पुरुष सहज परत तिच्याकडे जात नाही. मग बायको त्याच्याकडे परत आली तरी हा " अहं" आड येतो. माझ्याकडे वंध्यत्वाच्या उपचारासाठी येणाऱ्या अनेक "सुदृढ" बायका याना माझ्यात "रसच" वाटत नाही असे सांगताना आढळतात.आम्ही जेंव्हा त्यांना तीन दिवस सलग संबंध ठेवायला सांगतो तेंव्हा नवरे अवघडून म्हणतात कि डॉक्टर तुम्ही पाहता आहेत ना? तिच्याबद्दल मला आकर्षण तर वाटले पाहिजे. चार दिवस थांबून एकदा किंवा फार तर दोनदा संबंध शक्य वाटतात. क्रमशः

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 12:35
डॉक्टर साहेब, आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद या जोडप्याला मूल नाहीये. त्यामूळे आईच्या भूमिकेत शिरुन पतीकडे दुर्लक्ष वगैरे प्रकार होण्याची शक्यता नाही. पण मला त्याने जे सांगितले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी अशा की : लग्न ठरले तेव्हाच दोघांनी तिशी ओलांडली होती ती फार सुंदर नसली तरी सुडौल , नाकी डोळी नीटशी अशी होती. पण लग्न ठरल्यानंतर आणि होण्यापुर्वी तिला टायफाईड झाला , त्याने तिच्या सौंदर्यावर काहीसा परिणाम झाला. लग्नानंतर अगदी थोड्याच काळात तिच्या माहेरी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्याचा परिणाम म्हणून ती अनेक महिने दु:खी होती. त्याचाहि परिणाम तिच्या सौंदर्यावर झाला. पण या काळात तिने संबंध नाकारले वा टाळले असं झालं नाही. अहं चा मुद्दा तितकासा लागू वाटत नाही बाकी तो स्वतःही लग्नापुर्वी काही वर्षे सततच्या अ‍ॅसिडिटीने त्रस्त होता. नंतर त्यातुन बाहेर पडला पण त्यामुळे त्याच्याही प्रकृतीवर परिणाम झाला असावा असे त्याला वाटते. पण त्याचे म्हणणे की "जर एखाद्या सुंदर तरुणीकडे बघून मी विचलीत होतो, पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघावेसे वाटते तर याचा अर्थ माझे हार्मोन्स तर नीट काम करत आहेत ना ..कदाचित फार तीव्र नसतील हार्मोन्स पण आहेत हे नक्की ". तशी त्याला विशिष्ट मैत्रीण वा प्रेयसी नाही पण त्याने एकदा बोलून दाखवलेली गोष्ट म्हणजे त्याने कधीच पत्नीशिवाय कुणाशी संबंध ठेवले नाहीत पण एकदा तरी त्याला एखाद्या अतिशय सुंदर (ठीकठाक नव्हे) स्त्रीशी संबंध ठेवायला आवडेल...नेहमीसाठी नाही , पण किमान एकदा. बाकी त्याचे प्रेम पत्नीवरच आहे, ती त्याची चांगली मैत्रीण आहे. तुम्ही "partner specific erectile dysfunction" म्हंटले तसेच काहीसे असू शकेल. पण मग त्यावर उपाय काय ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 13:32
पण एकदा तरी त्याला एखाद्या अतिशय सुंदर (ठीकठाक नव्हे) स्त्रीशी संबंध ठेवायला आवडेल...नेहमीसाठी नाही , पण किमान एकदा. अहो, सनी लियोन( किंवा तत्सम मादक आणि सुंदर) सारख्या स्त्रीशी "संबंध" ठेवायला सर्वच पुरुषांना सदा सर्वकाळ आवडेल. पण या विचार सरणीचा त्याच्या लैंगिक आयुष्यावर (जर) परिणाम होत असेल तर त्याला समुपदेशकाकडे जा असाच मी सल्ला देईन. बाकी इतर काहीच प्रश्न नसेल( त्यांना असणारे वैद्यकीय प्रश्न जुजबी किंवा किरकोळ असे वाटत आहेत) तर अतिपरिचयात अवज्ञा हि शक्यता जास्त असू शकेल. त्यांचे नाते संबंध अति परिचयामुळे "चाकोरी बद्ध" झाले असावेत. मूल नाही रोज दोघांना एकमेकांसाठी वेळ आहेच ( ALWAYS AVAILABLE) म्हणून नावीन्य कमी झालं असण्याची शक्यता आहे. मनुष्य स्वभाव हा असाच आहे. पाच पक्वान्नांचे जेवण रोज खाणाऱ्या माणसाला कधी तरी एखादा गरीब खात असलेल्या चटणी भाकरीचे आकर्षण वाटते असा हा प्रकार असावा. सोने सुद्धा कालांतराने त्यावर डाग पडल्यासारखे होते. त्यावर झिलई (पॉलिश) मारल्यावर आतील मूळ सोने झळाळून उठते तसेच नात्यासाठी करणे आवश्यक आहे. वेळ काढून त्या जोडप्याने मधुचंद्रासाठी अज्ञात अनोळखी ठिकाणी जावे असा सल्ला मी देईन. वि सू -- हा सर्व सल्ला ऐकीव माहितीवर आधारित असल्याने तो स्वतःच्या जबाबदारीवर पारखून घेणे.

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 13:37
त्या मित्राने शेअर केलेला अजून एक अनुभव इथे लिहितो. हा अनुभव चक्रावून टाकणारा आहे. वर मी लिहिले आहे की "आपल्याला जास्त इच्छा होत नाही म्हणजे लिबिडो कमी आहे .. आणि हा आपलाच प्रॉब्लेम आहे" असे मानून त्याने एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायला सुरुवात केली होती. त्यांच्या उपचाराने निदान पित्ताचा त्रास तरी बहूतांशी संपला, पण "लो लिबिडोची" समस्या कायम होती. त्याच दिवसात एका शुक्रवारी तो एका मुलीला भेटला .. मैत्रीण असंही म्हणता येणार नाही इतका त्यांचा अल्प परिचय होता. काही वेळा ते फोनवर बोलले होते, त्यानंतर तिला काही सल्ला हवा होता म्हणून ती त्याला रेस्टॉरंटमध्ये भेटली. ती काही विशेष सुंदर होती असं नाही, पण त्यावेळी त्याला तिचे डोळे , तिचा आवाज आवडला. बाकी बोलणं बहुतांशी औपचारिकच होतं. साधारण तासाभरात भेट आटोपली. त्यानंतर पुढचे दोन दिवस त्याचा पत्नीशी तीन वेळा संबंध आला कारण त्याचा 'लिबिडो' खूप वाढला होता. त्याच्या म्हणण्यानुसार ती एक बर्‍यापैकी अनोळखी मुलगी त्याच्याशी बोलत होती, त्याला भेटली होती या विचाराने तो 'एक्साईट' झाला होता, भेट संपल्यावर त्याच्या मनात काही फँटसी चालू झाल्यात. जर त्या घटनेने दोन दिवसात तीन वेळा त्याने प्रणय केला तर त्याला शारिरीक प्रॉब्लेम आहे असे म्हणता येईल का ? एक अनोळखी मुलगी जी खरेतर उपलब्ध नाही ती जिंकण्याच्या /तिला मिळवण्याच्या आव्हानाने 'लिबिडो' वाढू शकतो का ? प्रणयाकरिता काहीतरी 'विशेष मानसिक एक्साईटमेंटची गरज' असणे ही मानसिक समस्या मानता येईल का ? असल्यास काय उपाय असू शकेल ? कदाचित त्याची पत्नी त्याला नेहमीच 'सहज उपलब्ध' असल्याची जाणीव त्याची एक्साईटमेंट कमी करतअसेल का ? जर तिने असे सहज उपलब्ध असण्यापेक्षा त्याच्याकरिता काहीतरी आव्हान ठेवले की जे त्याने पुर्ण केल्यानंतरच त्याला ती मिळू शकेल अशी त्याची मानसिक पातळीवर खात्री झाली तर त्या आव्हानाने त्याचा लिबिडो वाढू शकेल काय ?

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 13:45
फँटसी किंवा "कल्पना विलास" नावाची एक "सुरस आणि चमत्कारिक" गोष्ट आहे. यात रमल्यामुळे अनेक संसार सुखाचे होतात हे वैद्यकीय सत्य आहे. बहुसंख्य समुपदेशक आपल्याला हेच सांगतील.

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 13:49
हे समुपदेशक म्हणजे नेमके कोण ? marriage counselor की आणखी कुठल्या प्रकारचे counselor असतात ? [म्हणजे कशा प्रकारे शोधावे म्हणून विचारत आहे]

रागिणी९१२ Tue, 02/14/2017 - 13:08
मुलं लहान असतात तेव्हाही स्त्रियांना तेवढंच लैगिक इच्छा असते. पण मुलं लवकर झोपत नाहीत. त्यांची शी-शू , त्याच्या भुकेच्या वेळा सांभाळणं, आजारपण काढणं यात ती गुरफटून जाते किंबहुना ते तिच्यासाठी प्राधान्य देऊन करायचं काम असत. मुलं शाळेत जाऊ लागली तरी त्याचा अभ्यास, ऍक्टिव्हिटीस, आजारपण आणि सासरच्या लोकांची उस्तवार कोण करत? शिवाय दमछाक करणारी नोकरी आणि घराची कामे-जवाबदारी असतेच. किती नवरे या सगळ्या कामांत आपल्या बायकोला मदत करतात, त्यांना समजून घेतात? मुलांची माया-काळजी आणि नवऱ्यावरचं प्रेम-शारिक ओढ यात तिची होणारी फरफट किती नवऱ्यांना जाणवते. बायको आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून फक्त मोकळं व्हायचं. मुलं काय फक्त बायकोचीच असतात काय? मुलांचं नाही नीट केलं तरी हेच नवरे लोक आपल्या बायकोला नाव ठेवायला मोकळे होतात. जेव्हा स्त्रिया जवाबदारीतून थोडासा मोकळा श्वास घेतात, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी जगायचं ठरवलं, स्वतःच हरवलेलं सुख उपभोगायचा ठरवलं तर त्या चेकाळलेल्या ठरतात का? त्यांना समजून घेणं खरोखर पुरुषासाठी एवढं अवघड आहे का? चाळीशीत स्त्रिया बेढब, कुरूप दिसतात मग पुरुष काय मदनाचे पुतळे दिसतात काय? सुटलेलं पोट, टक्कल, सिगारेटने काळे पडलेले ओठ-पिवळे दात अशा किती तरी गोष्टी पुरुषाला अनाकर्षक बनवतात. नवरा कसाही दिसो, त्याचा परफॉमन्स कितीही वाईट असो, काही अपवाद वगळता सर्वसाधारणपणे बायका आपल्या नवऱ्यावरचं लट्टू असतात. कारण 'प्रेम' नावाची एक महत्वाची गोष्ट असते. फक्त पुरुषाला चाळीशीत पण नवयौवना अप्सरा हवी असते. ज्या पुरुषांची हि मनोवृत्ती आहे, ते स्वतःही कधी सुखी-समाधानी होत नाहीत आणि आपल्या बायकोलाही सुख-समाधान लाभून देत नाहीत. ज्या यशस्वी वाटेवर तो चालत आहे, त्याच्या मागे कुणीतरी होत, हे सोयीस्करपणे फक्त पुरुषालाच विसरता येत.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 13:41
तुमचे म्हणणे बरोबर आहे. पुरुषाने स्त्रीला समजून घेणे गरजेचे आहेच. अनेक जबाबदार्‍या आणि सतत कामात व्यस्त असल्याने स्त्री प्रणयात रस घेवू शकत नसली तर त्याकरिता तिला दोष देता येणार नाहीच.

In reply to by रागिणी९१२

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 13:42
रागिणी ताई तुम्ही एकदम असा आक्रमक पवित्रा घेऊ नका. मी फक्त नाण्याची एक बाजू मांडली आहे. तुम्ही म्हणता ते सर्व सत्य आहेच. केवळ महिन्याला पगार बायकोच्या तोंडावर फेकला कि उनाडक्या करायला मोकळे असणारे पुरुष शेकड्या हजारांनी सापडतील. बायकोला "समजून घ्यायचे" म्हटले तर याना घरात काम करावे लागेल त्या ऐवजी टर्रेबाजी केली कि त्यातून सुटका मिळते. बायकांना झोपेची गोळी समजणारे केवळ आपला कार्यभाग उरकला कि घोरायला लागणारे पुरुष कमी आहेत का? येथे मी उत्तर दिले आहे ते विविक्षित प्रश्नाचे. मी कोणाचीही बाजू घेत नाही कि समर्थनही करीत नाही. बाकी पुरुष काय मदनाचे पुतळे दिसतात काय? संबंध ठेवण्यासाठी स्त्रीला पुरुष सारखे "सक्रिय" असावे लागत नाही. निष्क्रिय राहून चालते. बायको थंड गार ठोकळ्यासारखी पडून राहते अशी तक्रार करणारी माणसे कमी नाहीत. पण अशा बायकांना हा मुले होतातच. MAN GIVES LOVE TO GET SEX AND WOMAN GIVES SEX TO GET LOVE हे बऱ्याच अंशी सत्य आहे. स्त्रियाना "काम" पेक्षा "प्रेम" जास्त भावते. पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर कोरडे पणे "रत" होऊ शकतो पण स्त्री प्रेम नसलेल्या पुरुषाबरोबर सहजासहजी संबंध ठेवणार नाही.

चित्रगुप्त Tue, 02/14/2017 - 19:06
इथे मी या प्रकरणाबाबदची आणखी एक शक्यता मांडू इच्छितो. हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पूर्वीच्या पिढ्यांना बहुशः अनुपलब्ध असलेल्या रति-चित्रफिती आदि साहित्य सहजी उपलब्ध झालेले आहे. सदर व्यक्तीला ते बघण्याची जर सवय लागलेली असेल तर त्यातील नित्य नव्या अष्टांगपुष्टांग ( खास प्राचीन मराठी साहित्यातील शब्द ) मदालसांच्या बहुरंगी बहुढंगी कामक्रिडा बघण्यात-- 'रतिरंगी रंगले'लेल्या चित्तवृत्तींना, त्या मदालसांच्या तुलनेत सामान्य भासणारी तीच ती पत्नी नीरस वाटू लगली असेल. वरील एक प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे एका नवीन तरुणीशी ओळख झाल्यावर त्याच्या कामावेगाला आलेला बहर (त्या प्रसंगी बहुधा त्याच्या मनःचक्षूंसमोर ती नवतरूणी असावी) हे याचेच द्योतक आहे, असे वाटते.

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 19:45
रति-चित्रफिती किंवा उत्तान साहित्य पाहिल्याने नाते संबंधात दरी निर्माण होऊ शकते हे सिद्ध झालेले आहे. अशा साहित्यात दाखविलेल्या स्त्रिया आणि पुरुष हे तारुण्याने मुसमुसलेले आणि रती / मदनाचे अवतार असतात. ते पाहिल्यामुळे स्त्रीला आपण सौंदर्यात/ रतिक्रीडेत अपुरे आहोत याची सतत जाणीव होत राहते आणि यामुळे चिंताग्रस्तता (anxiety) निर्माण होते. अशा उत्तान साहित्यात दाखवल्याप्रमाणे विवाहबाह्य संबंध यात काही गैर नाही असे स्त्रियांना (३०%) आणि पुरुषांना (७० %) वाटू लागते. त्यामुळे बाहेरच्या स्त्रीकडे चोरून पाहणारे पुरुष राजरोसपणे पाहू लागतात आणि त्यात काही गैर नाही असे वाटू लागते. आपला नवरा असे उत्तान साहित्य पाहत असेल असे बायकोला समजते त्यातून त्या स्त्रीला अपुरेपणा, न्यूनगंड आणि नवर्याबद्दल दुरावा निर्माण होतो. आपल्या नात्यात जो एक संपूर्ण खाजगीपणा ( exclusiveness) असतो (म्हणजे माझा नवरा हा "फक्त" माझाच आहे) तो नष्ट झाल्याची भावना निर्माण होते आणि हि भावना नवऱ्यावर असणाऱ्या प्रेमाचा पाया आहे. हा पायाच हादरतो. यामुळे अगोदर जी स्त्री नवऱ्याला किंवा स्वतःला आवडेल असे सजणे, नटणे वा तयार होणे करीत होती. तिला त्यात फोलपणा वाटू लागतो आणि मग यातून संबंधात अजूनच दरी वाढू लागते.

मी या आधी बर्याचदा आंतरजालावर लिहीले आहे की पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इमोशनल असतो तर स्त्रीचा इंन्स्ट्रुमेंटल असतो.

पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 02:02
मला नाही वाटतं हा काही फार मोठा किंवा जगावेगळा प्रश्न आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी रोजचं रहाटगाडगं संथपणे तसंच वर्षानुवर्ष चालु असेल तर त्याचा कंटाळा येणारच. शिवाय शरीराचं आकर्षण असं कितीवेळ टिकणार? नवरा बायको म्हणुनच नाही तर कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवले तरी कधी ना कधी ते सुद्धा जुने होणारच. पहिल्या स्पर्शाच्या वगैरे रोमँटिक भावना २५ वर्ष नाही येऊ शकत हे सत्य आहे. शिवाय प्रश्न जर "बायको सोबतचे नाते" हा असेल तर "एकदा तरी दुसर्‍या मुलीसोबत संबंध ठेवणे" हे त्याचं भलतंच सोयीस्कर उत्तर आहे! एकदा मूळ प्रश्न तपासुन बघायला हवाय ह्या मनुष्याने! कोणत्याही वयातल्या स्त्री अथवा पुरुषाला कुणी तरी आपल्याला अजुनही भाव देतंय ही भावनाच हवीहवीशी वाटते. ते अत्यंत स्वाभाविक आहे. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. तुमचा मित्र "ओपन मॅरेज" मध्ये नाही असं गृहीत धरुन लिहीतेय. मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. समजा ते नाही घडलं काही दिवस तरी हबकुन जाण्यासारखं काही नसतं. आयुष्यातले काही इतर स्ट्रेस कदाचित इथे परिणाम करत असतील. कदाचित करियर मध्ये काही महत्वाचे टप्पे चालु असतील. तो तो काळ गेला की येतीलही गोष्टी नॉर्मलवर. खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं. पण मी माझ्या आई-वडीलांच्या वयातल्या अनेक जोडप्यांना एकमेकांवर बेहद्द खुशही पाहीलय. त्यांच्या लक्षातही येत नसावं की बाबा आपल्या नवर्‍याला टक्कल पडलंय किंवा बायकोचं पोट सुटलंय. किंवा येतही असेल, पण ते कशाच्या आड येत नाही. आता कदाचित नवर्‍याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो... तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना, तर त्याला म्हणावं काही दिवसं शाररिक आकर्षण वगैरे राहु दे. दोघं मिळुन काही तरी वेगळं करा रुटीनपेक्षा.. आपोआप बरंच काही ताळ्यावर येण्याची शक्यता आहे. किंवा असंही असेल की एकमेकांशिवाय दुसरं माणुस नाही आयुष्यात. तसं असेल तर थोडं दूर राहुन काही तरी करा. आपापल्या छंदाला वेळ द्या. आपल्यात शाररिक आकर्षण नाही ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा दुसरं काहीही करा. नक्की फरक पडेल.

In reply to by पिलीयन रायडर

मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. १०० ! खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं. १,००० ! आता कदाचित नवर्‍याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो... १०,००० ! तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना,..... लावली ना वाट नेमका मुद्दा पकडून ! गेली आता जेनरिक मजा, झाला व्यक्तिगत प्रश्न !!

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 11:24
लेख आणि प्रतिसाद बरेचदा परत परत येऊन वाचले. तुमच्या मित्राची मनोदशा मलातरी कळत नाहीये. बर्‍याच जणांनी म्हटले तसे अतिपरिचयात अवज्ञा असू शकेल.

In reply to by संदीप डांगे

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 15:55
तो ही त्याच गोंधळात आहे. मलाही आता वाटतंय त्याने समुपदेशकाकडे जायला हवं. वर काही जणांनी 'समुपदेशक' म्हंटले ते marriage counselor की psychiatrist की आणखी कोणते वेगळे counselor असतात ?

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 12:06
सर्वांना मनापासून धन्यवाद. सगळ्यांच्या काही मुद्द्यांची उत्तरं इथे लिहितो, काही नवीनही मुद्दे आहेत जे आधी मांडले नव्हते.
शिवाय प्रश्न जर "बायको सोबतचे नाते" हा असेल तर "एकदा तरी दुसर्‍या मुलीसोबत संबंध ठेवणे" हे त्याचं भलतंच सोयीस्कर उत्तर आहे!
पिराजी, हे उत्तर आहे असं त्याचं म्हणणं नाही. खरतर हाही एक प्रश्नच आहे, किंवा प्रश्नातला एक मुद्दा.
शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. समजा ते नाही घडलं काही दिवस तरी हबकुन जाण्यासारखं काही नसतं.
मान्य आहे, पण इथे तिला अपेक्षा आहे पण त्याच्याकडून होत नाही म्हणून तो चिंतीत आहे. शिवाय दुसर्‍या काही कारणाने ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली असता तिने त्यांना सांगितले तेव्हा डॉक्टरने हे काही तरी गंभीर आहे , आठवड्यात किमान दोनदा संबंध यायला हवेत वगैरे असं तिला सांगितलं. आता माझा मित्रही त्याच डॉक्टरकडे गेला, त्यांनी काही औषधे दिलीत , पंधरा-वीस दिवस झाले असतील, पण त्याला अजूनतरी फायदा झालेला नाही. पुन्हा जाईल तेव्हा तो अजून विस्ताराने डॉक्टरांशी बोलेलच. डॉक्टरसाहेब , चित्रगुप्तजी, माझ्या मित्राला xxx व्हिडीओ बघायला आवडत नाही. तो म्हणतो त्याने ते फारसे बघितलेले नाहीतच. अजून एक वेगळा मुद्दा आहे की त्याला पुर्ण नग्नता फारशी आवडत नाही. त्याला आवडणारे ग्लॅमरस फोटोज म्हणजे जास्तकरुन मॉडेल्सचे , नायिकांचे झिरझिरीत , चमकदार कपड्यातले किंवा फारतर बॅकलेस वगैरे आहेत. पुर्ण नग्नतेचा तिटकारा असणे हे पण एक प्रश्नाचे कारण असू शकेल काय ? मालिका , सिनेमातले रोमॅन्टिक सीन्स अनेकांना आवडतात. पण मागे एकदा एका मालिकेतील रोमॅन्टिक सीन्स फार जास्त आवडतात , थ्रिलिंग आणि एक्साईटिंग वाटतात असे तो म्हणाला होता. त्याने त्यातील एक दृश्य मला दाखवले, खरे तर त्यात फार विशेष असे काहीच नव्हते. फक्त त्याचे वेगळेपण असे होते की ते दीर आणि वहिनी यांच्यातले दॄश्य आहे . पण त्याने ते अनेकदा आवडीने पाहिले, त्याचे म्हणणे की "मी याच भागापासून ही मालिका बघायला सुरु केली होती, मला कथानक काहीच माहित नव्हते, पण तो भाग संपताना जेव्हा नायक आपल्या वहिनीला प्रेमाने स्पर्श करतो तेव्हा एकदम धक्का बसला, थ्रिलिंग वाटले, त्याचे तिला स्पर्श करणे, तिचा मृदू आवाज , हसत हसत अचानक भावूक होणे, सोबतचे हळूवार संगीत ह्या गोष्टी मला फार आवडल्यात. त्यामुळे मी हा सीन अनेकदा पाहिला" (या भागाची लिंक , तो म्हणतो ते दृश्य शेवटच्या दोन मिनटात आहे..अगदी उघडपणे बघू शकता.. काही रिस्क नाही :) ) टफी म्हणतात " पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इमोशनल असतो तर स्त्रीचा इंन्स्ट्रुमेंटल असतो." , संक्षी म्हणताते उलटे आहे. बर्‍याच जणांचे असेच मानणे संक्षी प्रमाणेच असते. पण एखाद्या पुरुषाच्या बाबत अपवाद असू शकतो का ? (म्हणजे ट्फी म्हणतात तसा "सेक्स ड्राईव्ह इमोशनल असणे" )

In reply to by मराठी कथालेखक

पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 19:44
वरकरणी नवरा बायकोच्या नात्यात आलेला तोचतोचपणा अशा अर्थाची ही समस्या वाटली होती. पण आता मला वाटतंय की हे बरंच गंतागुंतीचं प्रकरण आहे. इथे तज्ञांची मदत घेतलेली उत्तम. अवांतरः- प्रश्न तुमचाय की तुमच्या मित्राचा आहे ह्यात मलाही काही इंटरेस्ट नाही. पण एकाच गोष्टीची मजा मलाही वाटली.. you know awfully a lot about your friend!

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 19:59
काही मोठी गोष्ट नाही हो ताई, घनिष्ठ मित्रांमध्ये असे प्रॉब्लेम डिटेलमध्ये डिस्कस होतात, माझाही एक मित्र आहे चार वर्षाने लहान, त्याच्या सेक्सुअल लाईफ बद्दल लग्नाच्यावेळी बरंच डिस्कस करायचा, फक्त खात्री हवी कि आपला मित्र कुठे दुरान्वयेही ह्या गोष्टी ओपन करणार नाही, आपल्याला ऑकवर्ड वाटेल असं काही करणार नाही, माझ्या तर एका जवळच्या नात्यातल्या स्त्रीने तिचे सेक्सुअल लाईफ च्या अडचणी माझ्याशी डिस्कस केलेल्या, खात्रीची अशी माणसे फस्ट कौंसलर असणे आवश्यक असते, अगदी तज्ञ सल्ला देऊ शकत नसली तरी आपलं मन मोकळं करू शकणे ह्यासाठी अशी व्यक्ती जवळपास असणे एक मोठी उपलब्धी असते.

In reply to by संदीप डांगे

पिलीयन रायडर Wed, 02/15/2017 - 20:47
हो आणि असे मित्र-मैत्रिणी असतात हे मान्य आहेच. पण ह्यामुळे मक ह्यांच्याबद्दल गैरसमज होत असावा कदाचित. पण पुन्हा एकदा.. की फर्क पेंदाए! प्रश्न महत्वाचा, कुणाचाय हे महत्वाचं नाही. फक्त त्यांनी नक्की समस्या काय आहे हे एका दमात सांगावं. कारण आता त्यांनी एक नवीन मुद्दा आणलाय, प्रूड असण्याचा.

पीके Wed, 02/15/2017 - 13:04
लेखक महाशय मित्राचा प्रॉब्लेम म्हणुन स्वतःचीच समस्या मांडत असावेत काय?

In reply to by संजय क्षीरसागर

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 13:32
डॉक्टरसाहेब , पिराजी ई समंजस सदस्य इथे समस्येबद्दल बोलत आहेत, त्यांच्या परीने मदत करत आहेत. बाकी तुमचं चालू देत रेनकोट , आंघोळ ई....

In reply to by पीके

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 13:29
समस्येबद्दल बोलणं जास्त योग्य राहिल असं नाही का वाटत ? मित्र खरच आहे का ? असल्यास कोण ? सिद्ध करणे वगैरे महत्वाचे आहे का ?

In reply to by मराठी कथालेखक

नाही तर यथावकाश रेनकोट निघतोच आणि उगीच कडेकडेनं वाट काढण्यात नेमकं उत्तर मिळण्याची शक्यताही शून्य.

In reply to by पीके

शलभ Wed, 02/15/2017 - 15:04
ते बोलून दाखवायचं थोडीच आहे. तुम्हाला काही सल्ला देता येत असेल तर द्या नाहीतर शांतपणे वाचत बसा. बाकी करतात तसे..:) पण त्यांच्या मित्राची समस्या रोचक आहे. वाचतोय.

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 14:11
संक्षि, थोडीतरी तहजीब असली पाहिजे ह्याबद्दल काय मत? समस्या कोणाला आहे ह्यात रस असावा का समस्या काय आहे ह्यात? कोणाला आहे हे कळल्याने समस्येच्या चर्चेत नेमके काय मूलभूत बदल घडून येतात जे उपायांवर परिणाम करतात?

In reply to by संदीप डांगे

`असं नसण्याची शक्यता आहे', `तसं नसेलंच असं सांगता येत नाही', `पुढच्या वेळी तो डॉक्टरकडे गेला की त्याला विचारुन सांगतो'.... असल्या संदिग्धतेमुळे प्रामाणिकपणे उत्तर देणार्‍या सदस्यांचा संभ्रम तर होतोच शिवाय कालापव्यय होतो तो वेगळाच. या उप्पर, कोणत्याही लपवाछपवीच्या खेळात नेमकं उत्तर मिळत नाही हे नक्की.

In reply to by संजय क्षीरसागर

इथे ३०,००० पैकी स्वतःच्या नांवानं लिहीणारे दहा सुद्धा सदस्य नसावेत. संकेतस्थळाच्या पॉलीसीप्रमाणे टोपणनांवाचा भक्कम रेनकोट घालून बाकीचे इथे वावरतात, म्हणजे कुणाची खरी आयडेंटेटी डिस्क्लोज होण्याची भीतीच नाही. इतक्या सोयी असल्यावर मग सरळ प्रश्न मांडायला काय अडचणे ?

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 17:12
प्रश्न खऱ्या खोट्या आयडेंटीटीचा नाहीच! इथे मांडलेले वैयक्तिक प्रश्न नंतर लोक स्कोरसेटलींग साठी वापरतात, ते एक असो. तसेही खरं नाव माहित नसलेल्या आयडीने माझा स्वतःचा किंवा माझ्या मित्राचा प्रश्न असं म्हटल्याने काय फरक पडतो? एखाद्याला त्रयस्थ समस्या जमतच नसेल तर अशा चर्चेत भाग घ्यायची जबरदस्ती नाही, उगा खोदून खोदून, किंवा तिरकस टोमणे मारून 'लेखक आपली समस्या मित्राच्या नावावर लपवतोय: असे विषयाशी असंबंधीत व अनाबश्यक मुद्दे चर्चेत आणणे सुसंस्कृततेच लक्षण वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे Wed, 02/15/2017 - 17:55
माझा स्वतःचा किंवा माझ्या मित्राचा प्रश्न असं म्हटल्याने काय फरक पडतो? अगदी बरोबर बहुसंख्य माणसाना आपले लैंगिक किंवा मानसिक प्रश्न सहसा स्वतःची ओळख उघड करून विचारणे कठीण जाते यात संकोच भीती आणि लोकापवाद या पैकी एक किंवा अनेक गोष्टींचा समावेश असतो? एखादी स्त्री आपली खरी ओळख दाखवून डॉक्टरला उघडपणे मला गर्भाशयात गोळा आहे तर मला मूल होण्यात काही प्रश्न येईल का? किंवा एकदा पुरुष आपली खरी ओळख दाखवून मी द्विलिंगी (bisexual) आहे त्यामुळे मला लग्नानंतर काही प्रश्न येईल का असा प्रश्न उघडपणे समुपदेशकाला करेल का? ज्या संस्थळावर किमान काही लोकांना तरी आपली खरी ओळख असेल तर कोण आपले वैयक्तिक लैंगिक किंवा मानसिक प्रश्न विचारेल? आणि तसे ते विचारू सुद्धा नयेत. कारण एखादा आय डी समलिंगी आहे असे समजल्यावर किती लोक त्याच्याशी पूर्वीसारखीच वागणूक ठेवू शकतील याची मला शंकाच आहे.

रागिणी९१२ Wed, 02/15/2017 - 15:09
अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत आहेत तेच म्हणायचं होत. प्रत्येक वाक्याशी सहमत. खरं प्रेम असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. अगदी " पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इंन्स्ट्रुमेंटल असतो तर स्त्रीचा इमोशनल असतो" तरीही. वैद्यकीय कारणांनुसार स्त्री आकर्षक असेल तर पुरुष उद्यपीत होतो, हे खरं असेलही तरी ते नुसते नर-मादी म्हणून जवळ येत नाहीत तर ते एकमेकांत गुंतलेले सहचारी असतात. ज्या पुरुषांना मुल होण्यासाठी सुद्धा बायकोशी संबंध ठेवणे अवघड जाते-बायकोची शिसारी येते, त्यांनी उगाच बळेबळे संसार करण्यापेक्षा विभक्त व्हावे. कारण या लोकांची एकमेकांत पुरेशी भावनिक गुंतवणूक झालेलीच नाही. अश्या मानसिकतेत पोर जन्माला घालून त्यांची फरफट कशाला हवी? "दुसर्‍या काही कारणाने ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली असता तिने त्यांना सांगितले तेव्हा डॉक्टरने हे काही तरी गंभीर आहे , आठवड्यात किमान दोनदा संबंध यायला हवेत वगैरे असं तिला सांगितलं" हि समस्या/उपाय मुल होण्यासंबंधी असेल तर त्यासाठी बाकीचेही उपाय आहेत की. त्यासाठी रोज संबंध ठेवण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी इंटरनेट आहेच. आणि ते काही फारसे महागडे उपचार नव्हेत. चांगल्या स्त्री रोग तज्ज्ञांची भेट घ्या. अन्यथा दुसरे कारण असल्यास हा फारच मजेशीर उपाय वाटत आहे. मराठी कथालेखक इतरांच्या प्रतिसादावर एकंदर कल पाहून भर टाकत चालले आहेत, त्यावरून धागा प्रतिसादाने भरभरून वाहत रहावा असे त्यांना वाटते हि एक शंका येत आहे. शिवाय एकतर हा मित्र फार म्हणजे फारच जवळचा आहे की त्याने इतक्या खाजगीतल्या गोष्टी उघड केल्या आहेत. बिचारे हे मराठी कथालेखक वारंवार त्या मित्राला फोन करून अधिकच तपशील विचारत असावेत.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 15:49
मराठी कथालेखक इतरांच्या प्रतिसादावर एकंदर कल पाहून भर टाकत चालले आहेत, त्यावरून धागा प्रतिसादाने भरभरून वाहत रहावा असे त्यांना वाटते हि एक शंका येत आहे.
मी 'टीआरपी' साठी धागा काढला आहे असे मानण्याचे आणि तसे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपणास आहेच. पण धागा प्रतिसादाने भरभरुन रहावा असे मला वाटण्याचे काहीही कारण नाही . पण जर नवीन महत्वाचे मुद्दे चर्चेत येत असतील, उपयुक्त माहितीची देवाण घेवाण होत असेल तर चांगलेच. बाकी ही माझ्या मित्राची समस्या असली तरी तशीच समस्या कमी अधिक फरकाने जगात अनेकांना असू शकते. त्या अर्थाने ही समस्या 'जनरिक' आहे असे मानून आधी मांडला होता. म्हणून सगळे तपशील एकदमच दिले नव्हते. पण जनरिक प्रश्नावर विचार करतानाही एक उदाहरण म्हणून एकाच्या व्यक्तिगत प्रश्नाचा विचार करायला हरकत नाही असा विचार करत पुढे त्या मित्राच्या समस्येतील तपशील, विशिष्ट पैलू मांडत गेलो.
शिवाय एकतर हा मित्र फार म्हणजे फारच जवळचा आहे की त्याने इतक्या खाजगीतल्या गोष्टी उघड केल्या आहेत. बिचारे हे मराठी कथालेखक वारंवार त्या मित्राला फोन करून अधिकच तपशील विचारत असावेत.
मी 'बिचारा' आहे का ? मित्र जवळचा आहे का ? मी त्याला फोन करुन विचारत आहे का ? की मी रेनकोट घालून आंघोळ करत आहे वगैरे वगैरे गोष्टींनी चर्चेला फरक पडण्याचे कारण नाही, यातले अधिक तपशील देण्यात मला रस नाही. असो.

In reply to by रागिणी९१२

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 19:19
@रागिणी ताई ज्या पुरुषांना मुल होण्यासाठी सुद्धा बायकोशी संबंध ठेवणे अवघड जाते-बायकोची शिसारी येते, त्यांनी उगाच बळेबळे संसार करण्यापेक्षा विभक्त व्हावे. कारण या लोकांची एकमेकांत पुरेशी भावनिक गुंतवणूक झालेलीच नाही. अश्या मानसिकतेत पोर जन्माला घालून त्यांची फरफट कशाला हवी? असेच असते असे नाही. सरसकटीकरण नको एवढेच म्हणणे आहे. मी हिरानंदानी रुग्णालयात वंध्यत्व वर काम करीत असताना एक जोडपे आले होते त्यांना मूल होण्यासाठी कृत्रिम शुक्राणूरोपण ( artificial insemination) करून हवे होते. मी त्यांचे सर्व कागद पत्र पहिले तेंव्हा लक्षात आले कि नवर्याच्या शुक्राणू मध्ये कोणतीच कमतरता नव्हती किंवा त्या स्त्री मध्येहि कोणतीही समस्या नव्हती. त्यांना सात वर्षाची एक गोंडस मुलगीही होती. मी त्यांना हसत हसत विचारले कि तुम्ही कृत्रिम शुक्राणूरोपणा साठी का जात आहात. नैसर्गिक पद्धत का वापरात नाहीत? यावर या बाई म्हणाल्या डॉक्टर आमच्या दोघांमध्ये कोणतेच शारीरिक संबंध नाहीत. आणि आम्हाला त्याची कोणतीही समस्या नाही. हि मुलगी सुद्धा आम्हाला लग्नानंतर सहा वर्षांनी कृत्रिम शुक्राणूरोपण ( artificial insemination)नेच झाली आहे. गेली सात वर्षे आमच्यात शारीरिक संबंध नाही आणि आम्हाला त्यात काहीही गैर वाटत नाही. आमच्या मुलीला एखादे भावंडं हवे म्हणून आम्हाला हे दुसरे मूल हवे आहे. इतकेच.डॉक्टर असूनही तेंव्हा मला फार आश्चर्य वाटले. पुढे सात आठ महिने मी त्यांना पाहत होतो( गरोदरपणाची सोनोग्राफीसाठी) तेरा वर्षे त्या जोडप्यात कोणताही शारीरिक संबंध नाही तरीही त्यांचे आपसातील संबंध व्यवस्थित होते आणि त्या मुलीच्या पालनपोषणात कोणतीही कमतरता आम्हाला दिसून आली नाही. असेच अजून एक माझ्या माहितीतील उदाहरण म्हणजे एका स्त्रीला नवर्याच्या शुक्राणूंची ऍलर्जी होती. त्यामुळे त्यांच्यात सुरुवातीला जेमतेम शरीर संबंध झाले.शरीरसंबंधानंतर त्या स्त्रीचे मायांग पूर्ण सुजून येत असे. काही दिवस उपचाराने त्यांना एक मुलगी झाली यानंतर वर्षानुवर्षे त्या जोडप्यात कोणताच शारीरीक संबंध नव्हता. परंतु आई वडील आणि मुलगी यांचे संबंध अतिशय चांगले असलेले मी कित्येक वर्षे पाहत आलो आहे. हि दोन्ही मीही चक्षुर्वैसत्यं पाहिलेली उदाहरणे आहेत.

In reply to by सुबोध खरे

रागिणी९१२ Fri, 02/17/2017 - 13:12
नक्कीच तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला अश्या प्रकारच्या 'केसेस' भेटणं अवघड मुळीच नाही. तुम्ही या केसेस सांगितल्या आहेत त्यांचं सरासरी प्रमाण किती असेल? याच धाग्यावरच नाही तर मागे एक 'पॉर्न' या विषयावरचा धागा होता. त्यातले तुमचे प्रतिसाद अजूनही कित्येक जणांच्या लक्षात असतील. त्यातही तुम्ही असं म्हटलं होतं कि "अनाकर्षक बायकोकडे बघून कितीतरी पुरुषांची इच्छा होत नाही परिणामी शारीरिक संबंध होत नाहीत. कृत्रिमपणे गर्भधारणेसाठी पुरुषाचं वीर्य लागत तेव्हा त्यांना पॉर्न दाखवावं लागत." आणि बरंच काही. तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे प्रकृतीच्या दृष्टीने कुठल्याही अडचणी नसतील तर सर्वसामान्यांचा संसार एकमेकांबद्दलची ओढ-प्रेम यावर चालतो. सुखी-समाधानी तरल संसारासाठी निकोप लैगिक संबंध सुद्धा तेवढेच आवश्यक असतात. मुल जन्माला घालण्याआधी मानसिक-शारीरिक-आर्थिक तयारी असावी, आणि जे एकमेकांच्यात भावनिक आणि शारीरिक ओढीनं गुंतले नसतील अश्यानी सुद्धा यावर विचार करावा. पुढे जाऊन नको असलेल्या संसारात केवळ मुल पदरात आहे म्हणून मन मारून जगण्यापेक्षा आधीच विचार करणे योग्य ठरेल. एकमेकांना नाव ठेवण्यापेक्षा, एकमेकांपासून दूर पळण्यापेक्षा एकमेकांना आपल्या अपेक्षा सांगाव्या. त्रुटी सांगाव्या. पण अपेक्षा अवाजवी असू नयेत. तिच्याकडून स्वच्छतेची, प्रेझेन्टेबल दिसण्याची अपेक्षा करताना स्वतःपण तसेच रहावे. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या आवडीचा विचार करावा, आदर करावा. जमेल तितकं बदलावं. एकमेकांना समजून घ्यावं. हाताची पाची बोट सारखी नसतात. सुसंवाद हवा. आणि ती का थंड राहते, यात आपलं काही चुकत आहे का याचा पण विचार करावा. कदाचित तिलाही समुपदेशन किंवा इतर उपचाराची गरज असेल. आणि तरीही मुल जन्माला घालण्याआधी बायको आवडत नसेल, तिच्याकडे बघून तुमचा सेक्स ड्राईव्ह ऍक्टिव्ह होत नसेल तर विचार करा, पुढे जायचं कि नाही. नाहीतर आयुष्यभर फक्त धुमसतच राहणार. आपण बघतो भिकारी, दारुडे, एकमेकांचा मानसिक-शारीरिक छळ करणारी जोडपी, विकृत लोक पण मुलांना जन्म देतात. अश्या लोकांच्या मुलांची आपण फरफट बघतो. कधी बदलणार हे? कायद्याने प्रत्येकाला मुल जन्माला घालायचा हक्क दिला आहे. म्हणून मुल जन्माला घालायची का? अर्थात हे माझं मत आहे.

मराठी कथालेखक Wed, 02/15/2017 - 17:42
डॉक्टरसाहेब (आणि इतरही जाणकार सदस्य) , prude ह्या संकल्पनेचा कामजीवनावर काही परिणाम होतो का ? मुळात prude असणे ही एक मानसिक स्थिती/समस्या मानली गेली आहे का ? असल्यास त्यावर काही उपाय आहेत काय ?

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक गुरुवार, 02/16/2017 - 13:55
फक्त त्यांनी नक्की समस्या काय आहे हे एका दमात सांगावं. कारण आता त्यांनी एक नवीन मुद्दा आणलाय, प्रूड असण्याचा.
पिराजींनी हे वर म्हंटलंय.. वेल, तो मित्र प्रुड आहे की नाही हे तो स्वतःही सांगू शकत नाही त्यामुळे तो मुद्दा उशीरा मांडला. त्याला पुर्ण नग्नता आवडत नाही इतकेच तो सांगू शकतो. मुळात प्रुड बद्दलची माहिती त्रोटक आहे, आणि ती एक मानसशास्त्राने मानलेली मानसिक स्थिती आहे की नाही हे नीट माहित नाही. आणि असल्यास त्याचे परिणाम काय , उपाय काय वगैरे तर अजिबातच माहित नाही. म्हणून इथे तज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. उदा: आपण सहजपणे म्हणतो की अमूक एक व्यक्ती खडूस आहे, वा अरसिक आहे वा ई ई. ..पण 'खडूस असणे' ही मानसिक स्थिती मानली आहे का की ते केवळ एक सामाजिक विशेषण आहे ? अमूक व्यक्ती नक्की खडूस आहे का ? खडूसपणा मोजता येईल का ?नेमका किती खडूसपणा ही समस्या आहे ? असल्यास उपाय काय हे मानसशास्त्र विषयातले तज्ञच सांगू शकतील, आणि याच्या विरुद्ध दूसरं उदाहरण type A / type B personality या मानसशास्त्रीय संज्ञा आहेत , त्या मोजण्याचे निकष आहेत . प्रुड असणे यापैकी कोणत्या प्रकारात मोडतं (केवळ सामाजिक विशेषण की मानसिक स्थिती ?)

In reply to by मराठी कथालेखक

पिलीयन रायडर गुरुवार, 02/16/2017 - 20:26
तुम्ही मुद्दाम करताय असं मी म्हणत नाही. चर्चेच्या ओघात तुम्ही नवी माहिती दिली असं म्हणलं तरी होतंय काय की तुम्ही देताय ती माहिती आता जास्त गुंतागुंतीची वाटत चालली आहे. आधी सर्व साधारण माणसेही सल्ला देऊ शकतील असा प्रश्न वाटला होता. आता मात्र हे मानसशास्त्रीय गर्तेत चाललंय.. ज्याला पब्लिक फोरमवर फार ठोस उत्तर मिळेल असं वाटत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 19:46
prude -- याला अतिनम्र किंवा अति "सभ्य"असे म्हणता येईल. पण हि मानसिक समस्या आहेच असे ठामपणे म्हणता येणार नाही. याचे एक उदाहरण देतो आहे. मीच स्वतः पाहिलेले. एक स्त्री ओटीपोटात दुखते म्हणून सोनोग्राफीसाठी त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने पाठवली होती. पहिल्यान्दा त्या बाई मला स्त्री रेडियोलॉजिस्ट हव्या म्हणून मागणी करत होत्या.पण त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने त्यांना "माझ्याकडेच" सोनोग्राफी करून आणा असे सांगितले ( यात आत्मप्रौढी नाही तर विश्वासाचा भाग आहे) म्हणून त्यांचा नाईलाज झाला. सुरुवातीला त्या आतून सोनोग्राफी करायला तयार होईनात. यावेळेस मी त्यांना त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने आतून सोनोग्राफी करण्यास लिहून दिले आहे हे दाखवले. फार बाबापुता करून त्या आतून सोनोग्राफी साठी तयार झाल्या. त्यातून त्या सारख्या आपले "अंग" आक्रसून घेत होत्या. माझ्या सहनशक्तीची मर्यादा झाली कशीतरी सोनोग्राफी केली. त्यानंतर त्या बाथरूम मध्ये गेल्या असता मी त्यांच्या यजमानांना विचारले कि तुमचे शरीर संबंध कसे आहेत. त्यांच्या यजमानाने मला सांगितले कि डॉक्टर ती खेड्यातून आलेली आहे आणि संबंध हे काहीतरी घाणेरडे आहे अशी तिची मानसिकता आहे. आमच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत आम्हाला एक तीन वर्षाची मुलगी सुद्धा आहे. पण आजतागायत मी बायकोला संपूर्णपणे पाहिलेली नाही. बरेच दिवस झाले आणि मला राहवले नाही कि रात्रीसुद्धा ती फक्त साडी वर करते आणि मला "उरकून घ्यायला" सांगते. तिला अनेकदा समुपदेशकाकडे जाऊ म्हणून सांगितले तर तुम्हाला फक्त माझा "देहच" हवा आहे म्हणून भांडण करते. सुरुवातीपासून असाच आडमुठेपण आहे. मला वाटले कि खेड्यातील आहे भीती, संकोच असेल. नंतर सुधारेल. गरोदरपणात तर तिने मला ९ महिने आणि नंतर तीन महिने "हात हि" लावू दिला नाही. मला वाटले त्यानंतर तरी ती सुधारेल पण आता तीन वर्षे झाली काहीच फरक नाही. बाकी पत्नी म्हणून घरचे सर्व पाहणे, स्वयंपाक, मुलीची देखभाल सर्वच गोष्टी उत्तम आहेत.त्याबद्दल तक्रारीला कोणताच वाव नाही. शेवटी तर्हेवाईकपणा/ हेकट स्वभाव म्हणून मी सॊडून देतो. पण मला पण काही भावना आहेतच. मी त्यांना लहानपणी काही अत्याचार झाला असेल असे सुचवण्याचा प्रयत्न केला पण त्या बाई कोणत्याच समुपदेशक किंवा मनोविकार तज्ञा काय जायला तयार होणारच नाहीत हे यजमानांनी सांगितले. अशा स्त्रिया त्यांच्या अर्धवट वयामध्ये पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या लैंगिक अत्याचारामुळे किंवा विशेषतः संस्कारामुळे जर एक न्यूनगंड/ विचित्र कल्पना धरून बसल्या असतील तर त्याला मनोविकार म्हणता येईल का याची मला साशंकता आहे.

रागिणी९१२ गुरुवार, 02/16/2017 - 14:50
हे बघा मक, मला अजिबात रस नाही हे जाणून घेण्यात कि हि तुमची समस्या आहे कि मित्राची. पण मला खरच फार आश्चर्य वाटते आहे कि इतक्या खाजगी गोष्टी छोट्या छोट्या डिटेलसह कस कुणी शेअर करू शकत. मला व्यक्तीश: तसा अजिबातच अनुभव नाही. तसही मी आधी अगदी प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुम्ही हा धागा एखाद्या कथेसारखा लिहून सुरुवात केलीत आणि आता एकेक मुद्दा वाढवत चालला आहेत. प्रुड वैगरे प्रकाराबाबतीतली संभ्रमता समजू शकतो पण त्याला मुल नाही, ती सुंदर मुलगी आणि असे बरेच सोप्पे वाटणारे मुद्दे तुम्ही नंतर टाकले आहेत. ते काही पटलं नाही. आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत. आणि मिपाचे तुम्ही जुने खिलाडी आहेत. तुम्हाला मी अनेक धाग्यांवर प्रतिवाद करताना पहिले आहे. तुमच्या धाग्यावरहि प्रतिवाद होणारच नाही का? आणि व्हायलाच हवेत ना? हे फोरम त्यासाठीच तर आहे. :=) एकंदर या समस्येची जटिलता पाहता आयुर्वेदिक औषधांच्या नादाला लागण्यापेक्षा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे हितकारक आहे. मला नाही वाटत हि लैगिंक समस्या आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा लैगिक सल्ले मिळतात. आणि मित्र म्हणून तुम्ही समजाऊ शकता कि वयानुसार होणाऱ्या बदलाला सामोरे जा, प्रत्येक वयात स्त्री-पुरुष संबंधातले ठोक-ताळे बदलत असतात. चाळीशीत राहून विशीतील हुरहूर अनुभवता येत नाही. हा बदल स्वीकारणे आणि त्याप्रमाणे वागणे हेच निरोगी मनाचे लक्षण आहे.

In reply to by रागिणी९१२

मराठी कथालेखक गुरुवार, 02/16/2017 - 15:43
तुम्हाला मी अनेक धाग्यांवर प्रतिवाद करताना पहिले आहे. तुमच्या धाग्यावरहि प्रतिवाद होणारच नाही का? आणि व्हायलाच हवेत ना? हे फोरम त्यासाठीच तर आहे. :=)
अगदी मान्य पण दिशाभूल वगैरे नाही. अगदी स्वतः त्या मित्राने जरी इथे आयडी बनवून समस्या टाकली असती ..किंवा for that matter कुणी पण व्यक्ती एखादी इथे समस्या मांडतो तेव्हा प्रथम समस्येचा मूळ गाभा थोडक्यात मांडतो, नंतर चर्चा पुढे जाते तसे अधिक अधिक मुद्दे त्या व्यक्तीला आठवतात / लक्षात येतात , किंवा 'हे पण मुद्दे सांगितलेत तर कदाचित अधिक मदत मिळू शकेल' असं मनात येतं तसे अधिक मुद्दे तो टाकतो. उदा एक काल्पनिक पण प्रातिनिधिक उदाहरण सांगतो. पेशंट डॉक्टरकडे गेला डॉक्टर : हं ..बोला काय होतंय. पेशंट : डोकं खूप दुखतंय डॉक्टर : कधीपासून दुखतंय ? पेशंट : दोन-तीन दिवस झालेत डॉक्टर : चष्माचा नंबर शेवटचा कधी चेक केला होतात ? पेशंट : सहा महिने झाले असतील जास्तीत जास्त (डॉक्टर आता चष्म्याचा प्रॉब्लेम नाही अस मानतात) डॉक्टर : अ‍ॅसिडिटी वाढली का ?मळमळ , उलटी वगैरे पेशंट : नाही हो.. डॉक्टर : झोप नीट होते आहे का ? पेशंट : मागच्या आठवड्यात नाईट शिफ्ट होती, तर झोप नीट झाली नाही. पहिलीच वेळ होती नाईटची.. डॉक्टर : अहो, मग हे आधी नाही का सांगायचं.. ? पेशंट : लक्षात नाही आलं.. :)

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक गुरुवार, 02/16/2017 - 15:47
परंतु तुम्ही हा धागा एखाद्या कथेसारखा लिहून सुरुवात केलीत आणि आता एकेक मुद्दा वाढवत चालला आहेत
झालंच तर कथेच मी वर लिहिलं त्याच्या विरुद्ध असतं ..सगळी कथा एकतर एकदम किंवा (नियोजित तुकड्यांत असल्यास )क्रमश: देवून टाकावी लागते, प्रतिसादांत जोडत बसता येत नाही. काथ्याकूट मात्र प्रतिसादांतूनच पुढे सरकतो.

In reply to by रागिणी९१२

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 19:26
रागिणी ताई पण मला खरच फार आश्चर्य वाटते आहे कि इतक्या खाजगी गोष्टी छोट्या छोट्या डिटेलसह कस कुणी शेअर करू शकत. माझ्या चुलत भावाचा मित्र याला लग्न झाल्यावर बायकोच्या संकोच आणि भीती मुळे फार त्रास सहन करावा लागला. सात दिवसाच्या मधुचंद्राहून ते जोडपे "कोरडे" परत आले. यानंतर जवळ जवळ एक वर्ष पर्यंत त्यांच्यात शारीरिक संबंध होऊ शकला नव्हता. हे सर्व त्या मित्राने माझ्या चुलत भावाला सांगितले होते. चुलत भावाच्या सांगण्यावरून तो मित्र मला भेटायला आला होता. त्या वेळेस मी लष्करात होतो आणि सुटीवर आलो होतो. या मित्राला मी डॉ. राजन भोसले यांच्या कडे जाण्याचा सल्ला दिला. त्याचा त्याला फायदा झाला असावा कारण पुढे पाच वर्षांनी मी त्या मित्राला ठाण्यात एका लग्नाला भेटलो असता त्याच्या बरोबर एक ३-४ वर्षाची गोंडस मुलगी होती. मी हसून सर्व ठीक का विचारल्यावर तो पण हसून ठीक आहे म्हणाला. या मित्राने माझ्या चुलत भावाला आपली संबंधाबद्दल "खाजगी" अशी बरीच माहिती सांगितली होती तेंव्हा अशी माहिती मित्रांना देत नाहीत/ दिली जात नाही असे म्हणणे बरोबर नाही.

In reply to by सुबोध खरे

रागिणी९१२ Fri, 02/17/2017 - 12:06
अगदी अगदी, मला वाटत तुमच्या प्रतिसादातच उत्तर दडलंय. तरी पण लिहीत आहे. मी माझ्या नवऱ्याशी सुद्धा या विषयावर बोलले कि तुम्ही मित्र किती प्रमाणात खाजगी बोलू शकता. अर्थातच त्यावरून पूर्ण ठरवता येणार नाही पण सरासरी नक्कीच ठरवता येऊ शकेल. पुरुष आपल्या मित्रांशी खाजगी गोष्टी बोलतात. लग्न ठरत तेव्हा त्यांच्या मनात सगळं कस निभावता येईल याची भीती असते, संकोच असतो. लग्न झाल्यावर बायकोची लैगिक संबधाबद्दलची भीती, तिची अलिप्तता, तिची समरसून साथ न देणे आणि मी कसं तिला काबूत ठेवलय, स्वतःचा स्टॅमिना-परफॉमन्स वै. स्वतःच पुरुषत्व सिद्द करणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात थोडक्यात फुशारी मारली जाते. स्वतःच्या कमीपणा दाखवणाऱ्या गोष्टी चर्चिल्या जात नाहीत. माझी बायको बेडमध्ये वाईल्ड आहे किंव्हा तिची लैगिक भूक जास्त आहे आणि ती मी पुरी करू शकत नाही. असं सांगणारे पुरुष कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच निघावेत. माझ्या नवऱ्याला एकदा त्याच्या मित्राने विचारलं होत कि बायको ६ महिन्याची गरोदर आहे, माझी फार इच्छा होते, तिच्या बरोबर मी संबंध ठेवू का? (त्यावेळी आम्हाला एक मुल होत.) नवीन लग्न झालेल्या एका मित्राने विचारलं होत कि 'बीबी मना कर राही थी फीर भी मैने ऐसेही कर लिया अब डर लग रहा है. त्यावेळी त्यावेळी 'त्या' गोळ्यांच्या जाहिराती टीव्हीवर लागत नसत. या दोन उदाहरणांतून असच दिसत कि पुरुषाला कमीपणा येणारी बाब यात नाही. आणि तुम्ही डॉक्टर असल्यामुळे लोक तुमच्याशी बोलत असतील. मी हा मुद्दा मित्र-मित्र या दृष्टीने मांडला आहे. आम्ही स्त्रिया त्या मानाने फारच कमी बोलतो याविषयावर. आणि बोलतो ते फक्त मस्करीपुरतं असत. (मी सर्वसामान्य स्त्रियांबद्दल बोलत आहे, पीडित स्त्रियांबद्दल नाही.)

संजय क्षीरसागर गुरुवार, 02/16/2017 - 18:05
आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत. दाखवा आता हे डांग्यांना . आणि खरी गंमंत तर पुढेचे ... मूळ समस्या तशीच राहाणारे ! मग काय झाला उपयोग सदस्यांचा वेळ घेऊन ? आणि डांगे कुणाला शिकवतात सुसंस्कृतपणा ?

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे गुरुवार, 02/16/2017 - 20:04
मी कोणाला नाही हो शिकवत काही... माहितिये इथे कोण किती दिग्गज आहेत सुसंस्कृतपणात ते... _/\_ तुमच्या या धाग्यावरच्या दुसर्‍याच प्रतिसादात तुम्ही म्हणाले की अशी जनरिक चर्चा नीरस होते. तरी तुम्ही ह्या धाग्यावर येऊन आपली मते मांडतच आहात हे खरेतर विसंगत आहे. अर्थात कोणाला प्रतिसाद द्यावासा वाटत असेल तर ते त्याचे स्वातंत्र्य आहे. पण लोकांना हा मकलेंचाच स्वतःचा प्रॉब्लेम आहे हे सिद्ध करण्यात एवढा काय रस आहे हे काही मला उमगत नाही. ज्या कोणाला आपली मते देण्यासाठी ही सिच्युएशन आदर्श वाटत नाही तर मग तरीही प्रतिसाद का द्यावेत? आपला तो प्रामाणिकपणा आणि दुसर्‍याचा तो लबाडपणा हे कोण व का ठरवत आहे ह्या धाग्यावर? समस्या डिस्कस करण्यापेक्षा ही समस्या मकलेंचीच आहे हे सिद्ध करण्यावर, त्याकडे रोख देण्यावर जास्त भर दिसत आहे काही प्रतिसादांचा. याचे कारण काही वेगळे आहे काय हे शोधायला लागेल. बाकी राहिला सदस्यांचा वेळ घेण्याचा विषय... तर वेळ हा एक भ्रम आहे असे आमचे एक आदरणीय सर म्हणतात. :-) ज्यांना वेळ महत्त्वाची वाटते त्यांनी उखळात डोकं घालण्याआधीच विचार केलेला बरा असतो. असा आधीच विचार केलेल्या अनेक आयडींनी आपले साधारण मत देऊन बाजूला होणे पसंत केलेले दिसले. बाकी खरेसाहेब नीट मांडणी करुन उपयोगी प्रतिसाद देत आहेतच. सर्वात महत्त्वाचे असे की स्वतःची म्हणून समस्या मांडली तरी आयुष्याला एकच एक पैलू नसतो. अनेक ज्ञात-अज्ञात पैलू असतात. मांडणारा मांडेलच असे नसते त्यामुळे अशा प्रश्नांवर फार खोल, परिणामकारक उत्तरे फोरम डिस्कशनने मिळत नसतात. आर्थिक, वैद्यकिय, मानसिक बाबतींमध्ये अतिवैयक्तिक समस्यांवर रामबाण उपाय देणारी चर्चा ऑनलाइन फोरमवर घडू शकते असे मला तरी वाटत नाही, ज्याला वाटत असेल त्याला फसवणूक झाल्यासारखे वाटत असेल तर नवल नाही. अवांतरः (वैयक्तिकसाठी क्षमस्व) संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय?

In reply to by संदीप डांगे

संजय क्षीरसागर गुरुवार, 02/16/2017 - 20:49
संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय? मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते (अर्थात याचा तुम्हालाही अनुभव असेलच). अगदी लेटेस्ट सांगायचं तर पिराचे आणि माझे इतके वाद असून सुद्धा तिच्या प्रश्नाला मी दिलेली उत्तरं तीनंही तितक्याच दिलखुलासपणे अ‍ॅप्रिशियेट केलीयेत. सबब मला तुमच्याकडून कोणत्याही उपदेशाची गरज नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे Fri, 02/17/2017 - 11:23
मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते ^^^ असं असेल तर मी संबंधित सदस्याशी व्यनीतून चर्चा करने योग्य समजतो. इथे झाइर धाग्यावर हि तुमचीच समस्या आहे हे मान्य करायला दबाव आणणार नाही. मान न मान मै तेरा मेहमान! बाकी, मी पामर 'तुम्हाला' उपदेश करण्याच्या योग्यतेचा नाही... माझ्याकडून चर्चेला पूर्णविराम! धन्यवाद! कटुता नको स्नेह हवा!

In reply to by संदीप डांगे

तुम्ही सुसंस्कृतपणा वगैरेच्या गोष्टी सोडा. आमच्याकडून स्नेहाला काय कमी नाही, प्रश्न तुम्ही काढला म्हणून उत्तर दिलं.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे Fri, 02/17/2017 - 12:20
आँ?! तुम्हाला कसले उपदेश नकोत तर मग मला तरी का देताय महोदय? दोन द्यायची इच्छा असेल तर दोन घ्यायची तयारीही हवी की नाही... सार्वजनिक फोरमवर...?

In reply to by संदीप डांगे

सुसंकृतपणा आणि तहजीब तुम्ही शिकवायला लागलात त्यामुळे विषय वाढला. वरती तुम्हीच मला व्यनितून उत्तर द्या वगैरे शिकवतायं. दोन दिल्या तर चार मिळतील हे कायम लक्षात ठेवा.

अनरँडम गुरुवार, 02/16/2017 - 21:45
सामान्यपणे लैंगिक समस्या असलेले लोक सामाजिक-सांस्कृतिक कारणांमुळे त्यांची समस्या मांडू शकत नाही.पौगंडावस्थेतील मुलामुलींपासून वयस्क लोकांपर्यंत लैंगिक संबंधांबद्दल अज्ञानामूळे अनेक मानसिक समस्या उद्भवतात. आपल्याकडे चित्रपटात कामभावनांना उत्तेजित करणारे, स्तन-ढूंगण-बेंब्या यांचे बिभत्स म्हणता यावे असे प्रकार गाण्यातून वगैरे चालतात पण लैंगिक शिक्षण वगैरे गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात. येथे मराठी कथालेखक, सुबोध खरे, रागिणी, पिलियन राइडर इ. सदस्यांनी संवेदनशीलतेने सकारात्मक चर्चा केलेली आहे. सर्वांचे आभार.

एमी Fri, 02/17/2017 - 10:29
चांगला विषय आहे. व्यवस्थित मांडलाय. एखाददुसरा प्रतिसाद सोडल्यास बाकी चर्चादेखील चांगली चालूय. याचा बर्याचजणांना उपयोग होऊ शकतो. माबोवर 'तुम्ही लैंगिकदृष्ट्या समाधानी आहात का?' असा एक सर्वे/पोल आहे. त्या धागाकर्त्यानेदेखील अतिशय उत्तमरीत्या विषय/चर्चा हँडल केलेली. अर्थातच 'असमाधानी आहे' पर्यायाला बरीच मतं मिळालेली... सिंजिं/टफींचा धागा 'तिच्याशी नाते जोडावे का?' त्यातली स्त्री, तिची अवस्था या धाग्यामधील स्त्रिसारखी असू शकेल... लग्नाळू लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येइल अशा चर्चांमधून. नाहीतर काय आहेच की 'पुरुषाने दालआटा आणून देणे आणि स्त्रिने चकोल्या बनवून खाऊ घालणे म्हणजे लग्न' असला भातुकली टॉक :-P

मराठी कथालेखक Fri, 02/17/2017 - 14:15
डॉक्टर साहेब, डांगे साहेब, पिराजी, रागिणी मॅडम ई सर्वांचे मनःपुर्वक आभार. फोरमवर चर्चा करुन समस्या सुटेलच असं नसलं तरी चांगल्या चर्चेतून समस्येचे आणि त्या अनुषंगाने एकूणातच त्या विषयाचे विविध पैलू समोर येतात आणि समस्या मांडणारा, समस्या असणारा हेच फक्त नव्हे तर इतरही अनेकांना ह्यातून काही चांगले ज्ञान हाती लागू शकते. अनरँडम यांनी सर्वांचे आभार मानलेत , अ‍ॅमी यांनी म्हंटलंय की "लग्नाळू लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येइल अशा चर्चांमधून" ..ते याच भावनेतून असावं... वैयक्तिक समस्येतूनही जनरिक असा विषय मांडला आणि चर्चिला गेला. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.
आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत. हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ? *********************************************************** पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे...