महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.
-- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ?
या युध्दामुळे फक्त
In reply to या युध्दामुळे फक्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
@ सौंदाळा:कृष्णाने मुद्दामच हे युद्ध पेटवले असेल तर बरेच प्रश्न
In reply to या युध्दामुळे फक्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आणि एक वर्तुळ पुर्ण झाले. रस
बोये पेड बभूल के......
In reply to बोये पेड बभूल के...... by कर्नलतपस्वी
@ कर्नलभौ, तुमचे शीघ्रकाव्य भारीच आहे
पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि
In reply to पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि by कंजूस
अंधक वंशीय, वृष्णी वंशीय सहित
In reply to अंधक वंशीय, वृष्णी वंशीय सहित by विवेकपटाईत
@ विवेक पटाईत-अंधक -वृष्णि यादवांबद्दल बद्दल माहिती
In reply to पण कृष्ण एकटा पांडवांकडे आणि by कंजूस
@ कंजूसः अक्षौहिणी म्हणजे किती ? वगैरे
मुक्तसङ्गोऽनहंवादी
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
सहमत
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
म्हणूनच मी...
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
तत्कालीन राजवटी परस्परविरोधानी भरलेल्या होत्या
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
सदर वाक्य हास्यास्पद आहे.
In reply to सदर वाक्य हास्यास्पद आहे. by Trump
अधिक काय लिहिणे
In reply to अधिक काय लिहिणे by प्रचेतस
श्लोकात काहीही लिहीले तरी
In reply to मुक्तसङ्गोऽनहंवादी by प्रचेतस
बोलावले असता न येणे हा 'अधर्म' हे 'द्यूत' याविषयीपण होते ना ?
In reply to बोलावले असता न येणे हा 'अधर्म' हे 'द्यूत' याविषयीपण होते ना ? by चित्रगुप्त
...
सगळ्या पॉईंटशी
हायला
In reply to हायला by सुरिया
मृत्यूंजय, युगंधर कादंबरींची
१. एवढे सगळे झाले त्यातून
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
- अगदी हाच प्रश्न युद्धानंतर युधिष्ठीर कृष्णाला विचारतो. जेत्याची अपराधभावना असे म्हणता येईल. कृष्ण जास्त समजावत बसत नाही. उलट अश्वमेध यज्ञ करायला लावतो, म्हणजे पुन्हा युद्ध (जर अश्व अडवला तर). त्याचं कारण देतांना तो म्हणतो, युद्धानं खलनिर्दालनाची एक गरज पूर्ण केली.. आता दुसरी गरज धर्म संस्थापनेची आहे. तात्पर्यः हीच वेळ आहे जेव्हा संपूर्ण आर्यावर्त हस्तिनापूरचं राज्य मान्य करेल आणि सख्यत्व/मांडलिकत्वात राहील. एकछत्री अंमलाचा हा प्रकार झाला. अर्थात् यातही अडचणी आल्याच.. जसं बभ्रूवाहनानं अश्व अडवला अन् अर्जुनाचा पराभव केला.२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
- याबद्दल जनमेजयापर्यंतचा उल्लेख माहितीये आणि तोवर तरी नीट चाललेलं आढळतं. परिक्षितापासून युग परिवर्तन झालंय, कलियुग आलंय. त्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत युद्धा आधी कृष्णानं मारलेले राजे आणि युद्धात संपवलेले राजे, यातले खल प्रवृत्तीचे राजे जर युगपरिवर्तनाच्या वेळेस जिवंत असते तर काय झालं असतं. ते सगळं त्यानं आधीच निस्तरून ठेवलं म्हणायचं.३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
- हेच सर्व प्रश्न गांधारी कृष्णाला दोष देतांना विचारते आणि मग त्याला श्राप देते. कृष्ण अचळ आहे. तो प्रत्येकाचं माप त्याच्या पदरात व्याजासकट टाकतो. त्यानं पांडवांना निवडण्याचं कारणही सत्प्रवृत्ती अन् बल यांचा मिलाफ असंच सांगीतलंय. युद्ध घडवणं आणि त्याला जस्टीफाय करणं हे फार क्लिष्ट आहे. त्याला पांडवांमधे हवे असलेले गुणही दिसले आणि युद्धाला जस्टीफाय करण्यासाठी सबळ कारणही. नाहीतर आलं त्याच्या अर्धं सैन्यही पांडवांकडं नसतं.४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
- हे युद्ध मर्यादित नाहीये.. किंबहुना ते तसं राहिलं नाही. कौरवांकडून सहभागी झालेल्या राजांना युद्धकलेत दुर्योधनापेक्षा भीष्म, द्रोण, कर्ण यांचा भरवसा जास्त वाटला. अन् हस्तिनापुराचं द्रव्य भांडार दुर्योधनाच्याच हातात होतं. तसंही कृष्णाबद्दलची हीन मान्यता आणि द्रौपदी स्वयंवरानंतर अन् जरासंध वधानंतर दुखावलेले राजे यांची गणना भरपूर होतीच. तीही दुर्योधनाच्या पथ्यावर पडली. पांडवांनी त्यांचं युद्ध जस्टीफाय केलं अन् सर्व मित्रनरेशांना साद घातली, जे आले ते आले.५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
- माझ्यामते दुर्योधन हा सगळ्या विलन्स मधे सर्वोच्च स्थान घेईल. आधीही खूप होऊन गेलेत पण त्यांना याची सर नाही. कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर पांडवांना त्यानं सत्तेपासून जन्मभर दूर ठेवलं असतं. त्यालाही हे समजत असणार की असं आव्हान दिलं तर त्याला ते झुगारता येणार नाही. तो सेनापतित्व भीष्मांना देतो , कर्णाला नाही त्यामागे बरीच कारणं आहेत ज्यातलं हे एक श्रेष्ठ कारण. भीष्म स्वतः असेतोवर असं होऊ देणार नाहीत हे त्याला कळतच होतं. अन् कृष्णाला तर युद्ध पेटवायचंच होतं.. त्याचे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले होते. मग तो कशाला ऐन युद्धाच्या वेळेस दुसरे मार्ग शोधेल? त्याला निर्णायक युद्धच हवं होतं.६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
- तांत्रिकदृष्ट्या कृष्ण दूत असल्यानं तसा वागत नाही. तसंही पांडवांना त्यांचा अधिकार असं झाल्यानंतर देखील सहजासहजी मिळाला नसताच. उलट पांडवांनी घात केला असंच गृहित धरून युद्ध झालं असतं अन् तेव्हा ते जस्टीफाय पण करणं कठीण झालं असतं.७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याबद्दल माझं वाचन पुरेसं नाही, त्यामुळे विशेष कल्पना नाही. पण साधारण गुरुकुल पद्धती असेतोवर तरी जनजीवनाची पद्धत समानच होती असं म्हणायला हरकत नाही. फरक राज्यकर्त्यांच्या मानसिकतेत पडला असायला हवा.In reply to १. एवढे सगळे झाले त्यातून by राघव
७. महाभारत युद्धानंतच्या
In reply to ७. महाभारत युद्धानंतच्या by प्रचेतस
@ प्रचेतसः कश्चिदअध्याय सभापर्वात कोणत्या क्रमांकाचा आहे ?
In reply to @ प्रचेतसः कश्चिदअध्याय सभापर्वात कोणत्या क्रमांकाचा आहे ? by चित्रगुप्त
कश्चिद अध्याय असे काही विशेष
बेट द्वारकेच्या उत्खनात कळले
विधिलिखित कुणाला टळले नाही या
In reply to विधिलिखित कुणाला टळले नाही या by प्रकाश घाटपांडे
@घाटपांडे: विधिलिखित, फलज्योतिषादि विषयांचे सखोल ज्ञान असणाराने
दुर्योधनाला अखिल भारतावर आणि
In reply to दुर्योधनाला अखिल भारतावर आणि by कॉमी
तो पांडवांसाठी नक्कीच वाईट, आणि अन्यायी आहे......
In reply to दुर्योधनाला अखिल भारतावर आणि by कॉमी
तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल???
In reply to तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल??? by Trump
श्री दुर्योधन
In reply to श्री दुर्योधन by उन्मेष दिक्षीत
=))
In reply to तर श्री दुर्योधन यांचे वर्तन अधार्मिक कसे असु शकेल??? by Trump
द्रौपदी वस्त्रहरण, सख्ख्या
In reply to द्रौपदी वस्त्रहरण, सख्ख्या by आनन्दा
दुसरे असे, की तत्कालीन
महाभारत काल आणी आज.
अवतार,चमत्कार यांची फोडणी
नंबर ६
उत्खननातला नेमका कोणता 'पुरावा' ग्राह्य मानता येईल?
In reply to उत्खननातला नेमका कोणता 'पुरावा' ग्राह्य मानता येईल? by चित्रगुप्त
दहन केल्याचे कित्येक उल्लेख
In reply to दहन केल्याचे कित्येक उल्लेख by प्रचेतस
कुमारी भुमी
In reply to कुमारी भुमी by कर्नलतपस्वी
कर्णाचा अंत्यसंस्कार कुमारी
In reply to उत्खननातला नेमका कोणता 'पुरावा' ग्राह्य मानता येईल? by चित्रगुप्त
अगदी चोरून नेले तरीही
In reply to अगदी चोरून नेले तरीही by कंजूस
मूळात काळ खूप लोटला
माझे दोन पैसे..
In reply to माझे दोन पैसे.. by Bhakti
@ भक्ती: अधर्म वाढणे आणि धर्माची पुनर्स्थापना म्हणजे नेमके काय ?
In reply to @ भक्ती: अधर्म वाढणे आणि धर्माची पुनर्स्थापना म्हणजे नेमके काय ? by चित्रगुप्त
Dwapara Yuga – In this age,
In reply to माझे दोन पैसे.. by Bhakti
हे कृष्ण...
In reply to माझे दोन पैसे.. by Bhakti
@ bhakti: त्या दुव्यात 'SIN' विषयी इंग्रजीत मजकूर आहे.
फुटले पंख....
अनेकांचे वेगवेगळ्या
In reply to अनेकांचे वेगवेगळ्या by प्रसाद गोडबोले
@ मार्कस ऑरेलियसः प्रतिसाद आवडला आणि पटला. एक प्रश्न.
In reply to @ मार्कस ऑरेलियसः प्रतिसाद आवडला आणि पटला. एक प्रश्न. by चित्रगुप्त
महाभारतातील द्रोणपर्वात आहे.
In reply to अनेकांचे वेगवेगळ्या by प्रसाद गोडबोले
एकलव्य
In reply to एकलव्य by स्वधर्म
मार्कस
In reply to एकलव्य by स्वधर्म
कोणता अधर्म त्याने केला होता,
In reply to कोणता अधर्म त्याने केला होता, by प्रसाद गोडबोले
महाभारतात एकलव्याविषयी इतकाच
In reply to कोणता अधर्म त्याने केला होता, by प्रसाद गोडबोले
>>>अर्थात तरीही जे जे
In reply to कोणता अधर्म त्याने केला होता, by प्रसाद गोडबोले
आश्चर्यकारक!
In reply to आश्चर्यकारक! by स्वधर्म
मला वाटलंच होतं तुम्ही असा
In reply to मला वाटलंच होतं तुम्ही असा by प्रसाद गोडबोले
त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा
In reply to त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा by स्वधर्म
२
In reply to २ by प्रसाद गोडबोले
२
In reply to २ by प्रसाद गोडबोले
अहो २ २
In reply to २ by प्रसाद गोडबोले
मुद्दा मान्य करण्याचे औदार्य
In reply to मुद्दा मान्य करण्याचे औदार्य by स्वधर्म
चातुर्वर्ण्य
In reply to चातुर्वर्ण्य by अभिजीत
>>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत
In reply to >>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत by स्वधर्म
+१
In reply to मुद्दा मान्य करण्याचे औदार्य by स्वधर्म
बरं
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
@ मार्कस, हे अनेक बाबतीत खरे आहे.
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ
In reply to खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ by स्वधर्म
१ आणि २
In reply to १ आणि २ by प्रसाद गोडबोले
जशी आपली आज्ञा
In reply to त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा by स्वधर्म
कर्ण (जन्माने नव्हे तर
In reply to आश्चर्यकारक! by स्वधर्म
चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
अरा
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
श्री अर्धवटराव यांचे प्रतिसाद
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
अरा छान प्रतिसाद.
In reply to अरा छान प्रतिसाद. by Bhakti
चातुर्वर्ण्य व्यवस्था
In reply to चातुर्वणाचा पट स्पष्ट चार रंगांचा नव्हता by अर्धवटराव
नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही
In reply to नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही by कॉमी
श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद
In reply to श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद by Trump
व्यवसाय बदलणे अवघड होते. का
In reply to व्यवसाय बदलणे अवघड होते. का by कॉमी
आधुनिक जगात व्यवसाय मुक्त
In reply to नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही by कॉमी
बेस्ट अवेलेबल पद्धत
In reply to बेस्ट अवेलेबल पद्धत by अर्धवटराव
पूर्णतः कर्माच्या आधारावर
In reply to पूर्णतः कर्माच्या आधारावर by कॉमी
मूल्यवर्धल व्यव्स्था
In reply to मूल्यवर्धल व्यव्स्था by अर्धवटराव
धर्माने केवळ वर्गीकरण
In reply to धर्माने केवळ वर्गीकरण by कॉमी
धर्म आणि व्यवस्था
In reply to धर्म आणि व्यवस्था by अर्धवटराव
छान प्रतिसाद! आवडला...
In reply to धर्म आणि व्यवस्था by अर्धवटराव
धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात
In reply to धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात by कॉमी
त्याला सुरुवात झाली आहेच ना.
In reply to बेस्ट अवेलेबल पद्धत by अर्धवटराव
चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः
In reply to चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः by राघव
चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित
In reply to चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित by कॉमी
इथे दोन गोष्टी एकत्र होऊन
In reply to अनेकांचे वेगवेगळ्या by प्रसाद गोडबोले
पण कृष्ण गोरक्ष्य करायचाच की
In reply to पण कृष्ण गोरक्ष्य करायचाच की by कॉमी
नाही.
आली
In reply to आली by उन्मेष दिक्षीत
धन्यवाद संक्षी!
In reply to धन्यवाद संक्षी! by प्रसाद गोडबोले
मार कश
In reply to मार कश by उन्मेष दिक्षीत
तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ
In reply to तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ by प्रसाद गोडबोले
मार कश
In reply to धन्यवाद संक्षी! by प्रसाद गोडबोले
अस्सा घोळ आहे तर...
In reply to अस्सा घोळ आहे तर... by अर्धवटराव
तेच तर !
In reply to तेच तर ! by प्रसाद गोडबोले
डिअर प्रगो, मार्कस वॉटेवर, निराकार गाढव
In reply to डिअर प्रगो, मार्कस वॉटेवर, निराकार गाढव by उन्मेष दिक्षीत
सदर ३ ही आय डी
In reply to सदर ३ ही आय डी by प्रसाद गोडबोले
छान व्यक्तिगत मारामार्या
In reply to छान व्यक्तिगत मारामार्या by Trump
Trump
In reply to Trump by उन्मेष दिक्षीत
निराकार गाढव
In reply to निराकार गाढव by प्रसाद गोडबोले
मार्कस ऑरेलियस
In reply to मार्कस ऑरेलियस by उन्मेष दिक्षीत
भगवत् गीतेला पोपटपंची
In reply to भगवत् गीतेला पोपटपंची by उन्मेष दिक्षीत
मी काही तुम्हाला कोणतीही ओवी
In reply to मी काही तुम्हाला कोणतीही ओवी by प्रसाद गोडबोले
मार्कस ऑरेलियस
चित्रगुप्त
@उन्मेष दिक्षितः क्षमा करा, हळू हळू येतो आहे एकेका प्रतिसादाकडे.
चित्रगुप्त : महाभारत
@ उन्मेष दिक्षितः उत्तरे.
In reply to @ उन्मेष दिक्षितः उत्तरे. by चित्रगुप्त
सत्य/वस्तुस्थिती लपवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत.
In reply to @ उन्मेष दिक्षितः उत्तरे. by चित्रगुप्त
महाभारताला केवळ एक महाकाव्य
@ राघवः चूक आणि बरोबर, समाजमान्यता वगैरे
माझे चार आणे
@ अहिरावणः रोचक प्रतिसाद.
In reply to @ अहिरावणः रोचक प्रतिसाद. by चित्रगुप्त
जालावर उपलब्ध असलेले जैन
In reply to जालावर उपलब्ध असलेले जैन by अहिरावण
@ अहिरावणः जैन महाभारत खूपच रोचक दिसते आहे.
In reply to @ अहिरावणः जैन महाभारत खूपच रोचक दिसते आहे. by चित्रगुप्त
>>>ते खूपच रोचक आणि वेगळे
In reply to @ अहिरावणः रोचक प्रतिसाद. by चित्रगुप्त
भांडारकर आवृत्ती संस्कृतात
In reply to भांडारकर आवृत्ती संस्कृतात by प्रचेतस
@प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तीर्थंकरांचे उल्लेख आहेत का ?
In reply to @प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तीर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? by चित्रगुप्त
प्रचेतसः व्यासकृत महाभारतात
In reply to प्रचेतसः व्यासकृत महाभारतात by प्रचेतस
@प्रचेतसः महाभारत काळाविषयी
In reply to @प्रचेतसः महाभारत काळाविषयी by चित्रगुप्त
नाही, घोळ नाही, सांगायचा
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे
In reply to आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे by धर्मराजमुटके
@ धर्मराजमुटके साहेब, शंका अजिबात नाही, जिज्ञासा आहे.
महाभारत का घडलं...
In reply to महाभारत का घडलं... by अर्धवटराव
@अर्धवटरावः 'शक्तीचा निचरा' हे स्पष्टीकरण भारीच आहे.
In reply to @अर्धवटरावः 'शक्तीचा निचरा' हे स्पष्टीकरण भारीच आहे. by चित्रगुप्त
चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त by उन्मेष दिक्षीत
भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
In reply to भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. by चित्रगुप्त
जाऊ द्या हो.
In reply to जाऊ द्या हो. by अर्धवटराव
अरा
In reply to अरा by उन्मेष दिक्षीत
अहो चालायचच.
In reply to अहो चालायचच. by अर्धवटराव
energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power
In reply to energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power by उन्मेष दिक्षीत
घोळ फक्त माझा नाहि हो...
In reply to घोळ फक्त माझा नाहि हो... by अर्धवटराव
घोळ तुमचाच आहे आणि तुमचाच आहे !
In reply to घोळ तुमचाच आहे आणि तुमचाच आहे ! by उन्मेष दिक्षीत
आलात का मूळपदावर..
In reply to भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी
In reply to चित्रगुप्तजी by उन्मेष दिक्षीत
@उन्मेष: ग्रंथ अभ्यासून, की तो न वाचताच सांगताय ?
In reply to @उन्मेष: ग्रंथ अभ्यासून, की तो न वाचताच सांगताय ? by चित्रगुप्त
सर फक्त
In reply to सर फक्त by उन्मेष दिक्षीत
@उन्मेषः पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
In reply to @उन्मेषः पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । by चित्रगुप्त
@चित्रगुप्त : वॉट
माझे २ पैसे...
In reply to माझे २ पैसे... by शशिकांत ओक
अभिनंदन. नाडीविरहीत* प्रतिसाद
महाभारताचा काळ