मत्सर
माणूस हा सामाजिक प्राणी आहे . काही नाते संबंध त्याला जन्मतः मिळतात तर काही तो निर्माण करतो .काही नाते संबंध टाळता येतात तर काही नाही . काही नाते संबंधाना इच्छा नसताना हि तोंड द्यावे लागते . मानवी मन हे अजब आहे त्यात अनेक भाव भावनांचे मिश्रण आहे. एकमेकांबद्दल छुपा द्वेष ,मत्सर असूया काही लोक बाळगून असतात. काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो .
याद्या
3544
मिसळपाव