Skip to main content

मोदी

भारत विश्वनेता बनला आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/07/2026 21:56 या दिवशी प्रकाशित केले.

भारत विश्वनेता बनला आहे 

२०१४ साली मा. मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यावेळी सर्व भारतीयांचे मन अगदी भरून आले. भारताची वाटचाल आता सुखसमृद्धीच्या वाटेने सुरू झालेली होती. 
भारतात त्यापुर्वी अनेक समस्या होत्या. लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अतिरेकी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या याआधीच्या सरकारांकडून सोडविल्या गेल्या नव्हत्या. मोदीसरकारच्या आगमनापासून या अशा समस्या सुटण्यास प्रारंभ झाला. 

करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 16/03/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या. अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला !