मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठवाडा मुक्ती दिनाची ७४ वर्षे

वामन देशमुख ·

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील स्वातंत्र्य लढा सुरूच होता आणि स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा होत होते... त्या सर्वांना अभिवादन!

वामन देशमुख 17/09/2023 - 13:28
आज १७ सप्टेंबर २०२३ ला मराठवाडा मुक्ती दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या मुक्तीसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनीक यांना अभिवादन.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. हैदराबाद संस्थानाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात जात-धर्म -पंथ विसरुन समस्त जनता आणि स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला म्हणूनच मराठवाडा पारतंत्र्यातून मुक्त झाला. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शुरविरांना विनम्र अभिवादन. -दिलीप बिरुटे

निनाद 20/09/2023 - 06:25
मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा अध्यक्ष, कासिम सिझवीच्या रझाकारांचा मुकाबला करण्यासाठी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील आंध्र हिंदू महासभेने तेलंगणातील लोकांसह राज्याचे भारताशी एकीकरण करण्याची मागणी केली होती. तेलंगणा आणि मराठवाडा भागातील अनेक हिंदूंच्या क्रूर हत्या, बलात्कार इत्यादीसाठी धर्मांध रझाकार जबाबदार होते. कासिम सिझवी ला पुढे पाकिस्तलाला जिवंतपणे पळून जाऊ दिले. कासिम सिझवी हा उघडपणे हिंदू गुलामगिरीचे समर्थन करत असे. हिंदूंना गुलाम बनवण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे, अशी त्याची धारणा होती. भारत सरकारने त्याचा उल्लेख राक्षस असा केला असेल तर या धर्मांध इसमाने हिंदूंवर त्या काळात किती आणि कसे हल्ले केले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील स्वातंत्र्य लढा सुरूच होता आणि स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा होत होते... त्या सर्वांना अभिवादन!

वामन देशमुख 17/09/2023 - 13:28
आज १७ सप्टेंबर २०२३ ला मराठवाडा मुक्ती दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या मुक्तीसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनीक यांना अभिवादन.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. हैदराबाद संस्थानाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात जात-धर्म -पंथ विसरुन समस्त जनता आणि स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला म्हणूनच मराठवाडा पारतंत्र्यातून मुक्त झाला. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शुरविरांना विनम्र अभिवादन. -दिलीप बिरुटे

निनाद 20/09/2023 - 06:25
मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा अध्यक्ष, कासिम सिझवीच्या रझाकारांचा मुकाबला करण्यासाठी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील आंध्र हिंदू महासभेने तेलंगणातील लोकांसह राज्याचे भारताशी एकीकरण करण्याची मागणी केली होती. तेलंगणा आणि मराठवाडा भागातील अनेक हिंदूंच्या क्रूर हत्या, बलात्कार इत्यादीसाठी धर्मांध रझाकार जबाबदार होते. कासिम सिझवी ला पुढे पाकिस्तलाला जिवंतपणे पळून जाऊ दिले. कासिम सिझवी हा उघडपणे हिंदू गुलामगिरीचे समर्थन करत असे. हिंदूंना गुलाम बनवण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे, अशी त्याची धारणा होती. भारत सरकारने त्याचा उल्लेख राक्षस असा केला असेल तर या धर्मांध इसमाने हिंदूंवर त्या काळात किती आणि कसे हल्ले केले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
हुतात्मा स्मारक

मराठवाड्यातील एक हुतात्मा स्मारक: २०१८ चे प्रकाशचित्र