कालच मिरजेत गणपतीच्या मिरवणूकीच्या रस्त्यावर अफझलखान वधाचा प्रसंग दाखवणारी कमान बनवल्यामुळे समाजातील एक गट दुखावला (ओळखा पाहू कुठला गट असेल तो?) आणि मग दंगल, जाळपोळ, अश्रूधूर, कर्फ्यू वगैरे कार्यक्रम झाले.
इथे बातमी वाचायला मिळेल.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4965639.cms
मला वाटते की महाराष्ट्रात रहाणार्या मुस्लिम लोकांनी अफझलखानाला खलनायक मानले पाहिजे. हा देश शिवाजीला हिरो मानणार्यांचा आहे तसा अफझलखानाला हिरो मानणार्याचाही आहे असे सेक्युलर लोक म्हणतील पण ते मला पटत नाही.
तुमचे काय मत? अफझलखानाच्या वधाचे असे प्रदर्शन करणे काही मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणून चुकीचे मानायचे काय?
वाचने
8548
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवरा रे...
हा देश
मग दंगल,
ह्म्म्म्..पुन्हा एकदा तेच..
मिरजेत...
In reply to ह्म्म्म्..पुन्हा एकदा तेच.. by चतुरंग
राग यायच कारण काय?
सहमत !
In reply to राग यायच कारण काय? by sujay
चला
पेकाटात लाथ घाला अशा व्रुत्तीन्च्या.
मिरजेत
शिवबाराजे..
मला वाटते
मरहब्बा...मरहब्बा!!!
सत्य पुर्णपणे सांगा .... अर्धसत्य नको.
In reply to मरहब्बा...मरहब्बा!!! by धमाल मुलगा
कर्म माझं!
In reply to सत्य पुर्णपणे सांगा .... अर्धसत्य नको. by आम्हाघरीधन
केवळ द्वेषाच्या भावनेतुन इतिहास मांडणे हेच एक्मेव कर्तुत्व
In reply to कर्म माझं! by धमाल मुलगा
मानाचा मुजरा
In reply to केवळ द्वेषाच्या भावनेतुन इतिहास मांडणे हेच एक्मेव कर्तुत्व by आम्हाघरीधन
>>अहो
In reply to सत्य पुर्णपणे सांगा .... अर्धसत्य नको. by आम्हाघरीधन
युद्ध् नितीनुसार ती अफवा पसरविण्यात आलि होती
In reply to मरहब्बा...मरहब्बा!!! by धमाल मुलगा
ठ्ठ्या: !!!!!!!
In reply to युद्ध् नितीनुसार ती अफवा पसरविण्यात आलि होती by आम्हाघरीधन
युद्ध् नितीनुसार ती अफवा पसरविण्यात आलि होती
In reply to युद्ध् नितीनुसार ती अफवा पसरविण्यात आलि होती by आम्हाघरीधन
हो ना
In reply to युद्ध् नितीनुसार ती अफवा पसरविण्यात आलि होती by विशाल कुलकर्णी
हिरव्यांन
In reply to हो ना by निमीत्त मात्र
दुर्दैवी...
मिरजेत अफजलखानावरून दंगल
बाळकडू
कठीण आहे बुवा.
In reply to बाळकडू by योगी९००
क्रियेविण
+१
In reply to क्रियेविण by अविनाशकुलकर्णी
धन्यू...
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
जरा नीट
In reply to धन्यू... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणखी चिघळले?
"आणखी