आत्ताच cnn-ibn वर बातमी वाचली की एयर इंडियाच्या मुंबई-मँगलोर फ्लाईटमधून ३ जादा प्रवाशांनी प्रवास केला. एका बाईला कॉकपिट्मधे मागल्या सीट वर, तर दोन प्रवाशाना कर्मचार्यांच्या जंपसीटवर सोय केली.
हे कसे साध्य करण्यात आले हे अजून कळलेले नाही परंतु ह्या प्रकरणात बरेच सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवण्यात आले ह्याबद्दल शंकाच नाही.
जर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते, तर प्रवाशाना नुकसान भरपाई मिळाली असती का? एका आंतरराष्टीय विमान कंपनी कडून हे अपेक्षीत नाही.
उद्या श्ट्यांडींग प्याशींजर पण घ्यायला लागतील हे लोक!
-चंबा
बातमीचा दुवा">
वाचने
4637
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
दरवाजात
आला!
In reply to दरवाजात by नितिन थत्ते
फुक्कट कधी ?
In reply to आला! by ब्रिटिश टिंग्या
हम्म्म्म!
In reply to फुक्कट कधी ? by छोटा डॉन
भन्नाट
अरे इ का
एअर इंडिया...
>>एका बाईला
त्यात काय नवल ???
काय म्हणता???
नशीब
आमच्या
सीट नंबर्स
हाती लिहिलेले पास
बाप रे, हे भयानक आहे!
+१
In reply to बाप रे, हे भयानक आहे! by चतुरंग
उद्या
प्रसार माध्यमे आणि ताळतंत्र....
आहो पण
In reply to प्रसार माध्यमे आणि ताळतंत्र.... by मस्त कलंदर
हो..
In reply to आहो पण by महेश हतोळकर
उद्या
बापरे!!! -
लवकरच.. विमानात रुमाल टाकून
एअर