मंडळी,
मी मार्च मध्ये काहि शेअर्स काढले व आलेले पैशे वार्षिक गुंतवणुकिसाठी म्युच्युअल फंडाकडे वळवले.(करसवलत घेण्याकरिता)
त्यावेळी बाजाराचा निर्देशांक जवळपास ८००० ते ८५०० च्या आसपास होता. अर्थातच एनअव्ही त्यावेळि दहाच्याहि खाली होता.
महिन्याभरातच मार्केट हे काहिहि सकारात्मक कारण नसताना १२००० ते १२५०० च्या आसपास चढले. अन नवीन सरकार आल्यावर
तर एकाच दिवसात जवळपास २००० अंकांनी वाढले. सध्या ते १४००० च्या आसपास घुटमळते आहे.
मुळात महिन्याभरात जेंव्हा भारतात निवडणुकीची धावपळ होती,पुन्हा स्थिर सरकार येइल कि नाहि ह्याबाबत सर्वत्र साशंकता होती,
जागतिक बाजारात मंदीचे ढग अधिक गडद होत होते वा आहेत,अशा वेळी भारतातले शेअर मार्कॅट हे जवळपास ४५०० अंकानी वर कसे काय चढले?
आताच रेडिफ.कॉम वर एका लेखात काहि अर्थ तज्ञांनी "सेंन्सेक्स ह्या वर्षाअखेर पर्यंत १९५०० ह्या पातळीवर जाईल" असे विधान केले आहे.
मागचा अनुभव लक्षात घेता हि सुध्दा एक व्हर्च्युअल तेजी आहे काय?
तसेच सध्याच्या परिस्थितीत बाजाराची एवरेज पातळि काय राहिल?
व मुख्य म्हणजे मी घेतलेला निर्णय (इक्विटि टु म्युच्युअल फंड) हा योग्य होता का?
वाचने
2343
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही दिखाऊ तेजी आहे... भुलू नका
>>बाकी
In reply to ही दिखाऊ तेजी आहे... भुलू नका by सागर
सध्या
In reply to >>बाकी by वजीर
जस्ट वेट &
In reply to सध्या by अवलिया
दिखाउ तेजी
मीही हेच म्हणतो!
In reply to दिखाउ तेजी by अभिज्ञ
+१ अभिज्ञ
In reply to दिखाउ तेजी by अभिज्ञ
+२
In reply to +१ अभिज्ञ by दशानन
१६/५ च्या निकालामुळे बाजारमुल्य