मोठ्या मुष्किलीने 'सुवर्ण सहकारी' चालू होणार होती तर पहिल्यांदा, निवडणुकीच्या आचारसंहितेने ती तारीख पुढे ढकलावी लागली. आता असे कानावर आले आहे की ,काही मूठभर असंतुष्ट कर्मचार्यांनी एका स्थानिक पक्षाकडे धांव घेतली असून त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापनाला धमकावणे सुरु केले आहे. परिणामी ,त्या बँकेने माघार घेतल्यास दोन लाख ठेवीदारांच्या आशेवर बोळा फिरवला जाणार आहे.
एकूण आपल्या महाराष्ट्रात 'विघ्नकर्ते' फारच सक्रीय आहेत हे सिध्द होते.
जय महाराष्ट्र!!!
वाचने
1970
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्या
ज्याचे जळते त्यालाच ....
In reply to ज्या by यन्ना _रास्कला
मी काय वन्गाळ बोल्लो?
In reply to ज्याचे जळते त्यालाच .... by तिमा
अभिनंदन.