माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर आज पावलाख वाचनं झाली.
निरनीराळ्या विषयावर एकूण ३९२ लेखनं मी केली.
त्यामधे,
अनुवादीत कविता (129) आई विषयी (8) माझ्या कविता (43)
माझ्या कवितेतून माझे विचार (18) गम्मत (12) गोष्ट (23) चर्चा (6) चिंतन (14)
टिका (2) प्रश्नोत्तरे (1)भाषण (2) लेख (87) वर्णन (2) विचार (31) विडंबन (1)
व्यक्ती आणि वल्ली(11) श्रद्धांजली (1)
२००७ जानेवारी पासून मी माझं लेखन लिहायला सुरवात केली.
२००७ मधे एकूण -----३,५१८ वाचनं झाली.
२००८ मधे एकूण ------१४,७११ वाचनं झाली.
२००९ मधे एप्रिल पर्यंत ----६,७५१ वाचनं झाली.
२००९ मधे दर महिन्याला सरासरी १,६०० वाचनं होत आहेत.
१०जानेवारी २००९ मधे ह्या एका दिवशी --१६८ वाचनं झाली.
दर दिवशी सरासरी ५० वाचनं होत असतात.
मी माझ्या सर्व मायबाप वाचकांचे आभार मानतो. आणि माझ्या ब्लॉगवर त्याचं स्वागत करतो.
जाता जाता,
आज मला मिपावर लेखन करायला येऊन ४५ आठवडे ४ दिवस झाले.
मिपावर माझी आज पर्यंत २४४ लेखनं झाली.
एकूण ५८,६११ वाचनं झाली.
एका वाचकाने पृच्छा केली की,मिपावर माझं नाव "सिद्धहस्त" लेखकात कसं नाही.?
मी काय सांगू? ती " देवांची इच्छा! "
एव्हडं मात्र खरं,सिद्धहस्त नसलो तरी "सिद्धबोटं" कीबोर्डवर असतात.आणि लेख लिहून झाल्यावर मनाला सिद्धि (accomplishment.) मिळते.
जरा गंमत केली.
मिपाच्या समस्त वाचकांचे मनस्वी आभार.
वाचने
3904
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
काका,
बुजुर्ग
अभिनंदन
+१ असेच
In reply to अभिनंदन by मानस
मानस यांच्याशी १००% सहमत.
In reply to +१ असेच by यशोधरा
सहमत
मी पण
+१, असेच
In reply to मी पण by मीनल
सामंतकाका, तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे!
उत्साहीच रहा
सहमत
'देवा'ची प्रतिक्रिया!
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
माझ्यामते..
सामंत साहेब,
तुमचं लेखन
पुन्हा सर्वांचे आभार मानण्याच्या निमित्ताने
थोडेसं
In reply to पुन्हा सर्वांचे आभार मानण्याच्या निमित्ताने by श्रीकृष्ण सामंत