मुंबईवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा जीवंत आरोपी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेण्यावरून सध्या वाद सुरू आहे. अंजली वाघमारेंनी त्याचे वकीलपत्र घेतल्यानंतर शिवसेना तसेच अन्य मंडळींनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. मात्र हे वकीलपत्र घेण्यावर अंजली वाघणारे ठाम आहेत. कोणताही खटला न्यायालयात उभा राहण्यासाठी आरोपीला वकील असणे आवश्यक आहे. कसाबला वकील दिला नाही तर हा खटलाच उभा राहणार नाही व खटलाच उभा राहिला नाही तर कसाबला शिक्षा कशी होणार असे आपली घटना सांगते म्हणे, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. आणि त्यामुलेच कसाबचे वकीलपत्र घेतले असे वाघमारेबाइन्चे म्हणणे आहे.
सगले मान्य आहे पण तरी काही प्रश्न निर्माण होतात.
की खरच आशा अतिरेक्यावर खटला चालवावा लागेल?.
आपल्याला माहिती आहे की असे किती खटले बरीच वरचे चालतात.
आणि जो गुन्हा करताना सापडला त्याचे विर्रुध खटला चालवायची काय गरज?
मला अजुन एक प्रश्न आहे जे सीमेवर युधात अटक होतात त्यांचावर पण खटला चालतो काय?
अरे आशा लोकाकडून जी काहि माहिती हावी आहे टी काढून खटला n चालवता शिक्षा द्यायला हावी आहे. खटलामधे काय सिद्ध करणार आहेत वाघ्मारेबाई की तो त्यात सामिल नवता?
संसदेवर काही वर्षापूर्वी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू याच्यावर आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षाही सुनावली मात्र तरीही आजपर्यंत आपण त्याला फाशी दिलेले नाही. उद्या कसाबच्याही बाबतीत असे कशावरून होणार नाही ? सध्या त्याची सुरक्षा आणि अन्य बाबींवर नाहीतरी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च होत आहेतच. ते तरी वाचतील.
अरे हा खर्च जर आमच्या दुश्काली भागात पानी देण्यासाथी केलात तर देशाचे भले होएल.
वाचने
2581
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा विषय
की खरच आशा
वरील
याच
मला वाटते,
In reply to याच by ३_१४ विक्षिप्त अदिती
बर्याच
In reply to मला वाटते, by सँडी
सरकार ...
कशाला हवा
असा कसा
In reply to कशाला हवा by उमेश__
मग त्याला
वकिल
In reply to मग त्याला by उमेश__
वकिलांचि