आपण कुठल्यापण सरकारी कामाला जा, बहुतेक ठीकाणी आपला रांगेत बराच वेळ जातो.
अगदी इलेक्शन कार्ड चं काम असो किंवा पासपोर्ट काढायचा असो किंवा रेल्वेचं टिकिट काढायच
काम असो. सर्वत्र रांगच रांग. त्यामुळे किति ह्युमन वर्किंग अवर्स फुकट जातात त्याची कोणालाच
खंत नाही. आता सिध्दिविनायाकाची रांग म्हणाल तर तिथं उभं राहायचं कि नाही हे आपापल्या
मर्जीवर असतं पण इरत ठीकाणच्या रांगेचं काय?
त्याला अनेक कारणं आहेत. मुख्य म्हणजे अफाट लोकसंख्यावाढ. आता तुम्ही म्हणाल की
मलाच चार मुलं आहेत तर मला याविषयी बोलायचा अधिकार काय पण आमच्या वेळी तीन
चार मुलं असणं काही विशेश नव्हतं. पण तेव्हा ६० च्या दशकात पगार कमी असला तरी सौख्य
होतं. पैसा हातात नसला तरी दिवस आनंदात जायचे. आता सारखा लोकसंख्या विस्फोट झाला
नव्हता. मला तर चीन सारखा "एकच मुल" हा कायदा व्हायला हवा असं वाट्टत.
सगळ्या समस्यांवर ते एक छान उत्तर असेल. तुम्हाला काय वाटत?
वाचने
2689
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकसंख्या
मला
हा प्रश्न
आत्महत्या
____________________________
In reply to आत्महत्या by गंधमादन
+१
In reply to आत्महत्या by गंधमादन
दे धक्का
In reply to आत्महत्या by गंधमादन
रांगा आहेत
आनंद
(विषय दिलेला नाही)
In reply to आनंद by विनायक प्रभू
सरकारि बाबु