बिहार मध्ये नालंदा जिल्हात राजगीर पासुन पचाने नदीच्या जवळ गिरियक पाशी ताम्रपाषाण काळातील एक महानगर शोधुन काढण्यात पुरातनशास्त्रीना यश मिळाले आहे, पाच हजार वर्षा पुर्वी जेव्हा बाकी जग जंगलामध्ये कंद-मुळे खाऊन जिवन व्यतीत करत होते तेव्हा नालंदाच्या घोडांकटोरा मध्ये लोक महानगरीय जिवन सुविधा उपभोगत होते.
ते एक समृध्द महानगर होते तसेच ते अखंड भारतातील बाकीच्या १६ महानगरापेक्षा समृध्द होते व ती- ते साढेंतीन हजार वर्ष ते शहर आपल्या समृध्दीच्या उच्चतम सीमेवर होते, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण चे अधीक्षक एन.जी. निकोशे ह्यांनी आज सांगितले की घोडाकटोरा मध्ये पाषाण युगापासून पहिल्या शतकापासून ते मौर्य, शुंग, कुषाण, पाल, गुप्त तथा मुस्लिम काळाचे अस्तित्व सापडले आहे तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की पुढे मागे येथे नवपाषाण युगाचे देखील पुरावे सापडू शकतील, तेथे काही काही कलाकृती, मुर्ती , मुद्रा व गोल विहिरी तसेच काही भिंती सापडल्या आहेत ज्या महानगराचे अस्तित्व स्पष्टपणे अधोरेखीत करतात.
बातमी सोर्स : एनडीटिव्ही.
बातमी सोर्स : एनडीटिव्ही.
वाचने
4880
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
उद्देश
च्यामायला
In reply to उद्देश by नितिन थत्ते
तरीपण
In reply to च्यामायला by दशानन
तरीपण
In reply to च्यामायला by दशानन
इतकं जुनं नसावं
हा शोध १८
In reply to इतकं जुनं नसावं by मैत्र
चांगली
चांगली
मस्त रे...
हेच म्हणते.
In reply to मस्त रे... by अवलिया
नालंदा
कधी कधी वाटते
आश्चर्यकारक माहिती
नालंदाच्या निमित्याने...