धर्मनिरपेक्षवादाची देशाची व्याख्या : जिथे कुठल्याही धर्माला राजमान्यता नसते. परंतू तेथिल जनतेस ते मानत असलेल्या धर्मास, ईश्वरास व त्यांच्या समाजातील चालीरिती व्ययक्तिकरीत्या मानण्याची मुभा असते. तो देश म्हणजे धर्मनिरपेक्ष देश.
स्वयंघोषीत धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षाच्यानुसार धर्मनिरपेक्षवादाची व्याख्या : ह्या देशातील मुळ व बहूसंख्य हिंदू धर्मीयांचा द्वेष करणे त्यांना जाती-जातीत विभागुन ठेवणे. मुस्लिम (जे 30 करोड आहेत) त्यांना, ख्रिश्चन वगैर ध्रर्मीयांना अल्पसंख्य म्हणुन (मतपेटीसाठी) त्यांचे लाड पुरविणे म्हणजे धर्मनिरपेक्षवाद.
जर भारत खरच आज धर्मनिरपेक्षवादी देश असता तर येथे हिंदूना, सिख, जैन, बोद्ध ह्यांना एक कायदा व मुस्लमांना वेगळा नसता. जिथे धर्मास शासकीय मान्यताच नसती तिथे ख्रिश्चनांना धर्म पसाराची परवानगी नसती.
मला कुणी ब्राम्हण वगैरे समजू नका कारण मी ह्या देशाच्या राज्यघटनेनुसार मागास समाजातला आहे, परंतू आज ही हिंदू असलेला व समोरही हिंदूच राहणारा आहे.
प्रश्न : भारत खरचं धर्मनिपेक्ष देश आहे का? व स्वंघोषीत धर्मनिपेक्षवादी पक्षवादी पक्ष "धर्मनिपेक्षवादी" आहेत काय?
टिचकी मारा
काही विचारपूर्वक दिलेल्या प्रतिक्रिया व विचार करण्याजोग्या :
प्रेषक सुनील ( सोम, 01/05/2009 - 11:30) .
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे काय?
कागदोपत्री आहे पण अंमलबजावणीत नाही. अर्थात, याचा अर्थ धर्मनिरपेक्ष हे तत्वच चुकीचे आहे, असा निश्चितच नाही. ह्या तत्वाची "इन लेटर ऍन्ड स्पिरीट" अंमलबजावणी झाली पाहिजे, हे खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
»
~ वाहीदा
धर्मनिरपेक्षता नाही म्हणुन्च धर्मांध पणा आहे हो ...
Both these things are Supplimentary to each other
by stating one side wrong the other side does not prove itself RIGHT
एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात ह्या धर्मनिरपेक्षता नसणे आणी धर्मांधपणा असणे
»
प्रेषक नितिन थत्ते ( सोम, 01/05/2009 - 13:17) .
सहमत.
समान नागरी कायदा करावा म्हणून उठसूट गळा काढणार्यांना विचारून पहा. ट्रिपल तलाक व चार बायका यापलिकडे काही सांगता येणार नाही.
इतरंचे सोडा .... सर्व हिन्दूनाही सारखा कायदा नाही. अनेक जातिमध्ये लग्न रजिस्टर करावे लागत नाही. नोटरी करून पुरते.
उद्या समान कायद्याच्या नावाखाली "हिंदू अविभक्त कुटुंब्" नावाची पळवाट बंद झालेली चालेल का? तेही ठरवावे लागेल.
»
प्रेषक तिरशिंगराव माणूसघाणे ( सोम, 01/05/2009 - 18:34) .
भारत हा धर्मनिरपेक्ष देश अजिबात नाही. कारणे पुढीलप्रमाणे :-
१. सरकारी छापील अर्जामधेच जात व धर्म विचारलेला असतो.
२. सर्व पायाभरणी, कोनशिला बसवणे इत्यादि तत्सम सरकारी कार्यक्रम मंत्र्यांच्या हस्ते हिंदु पध्दतीने होतात.
३. प्रत्येक धर्माच्या सणांना विनाकारण ,सरकारच्या वतीने शुभेच्छा दिल्या जातात. प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माची आठवण सरकार व सर्व राजकीय पक्षच मुद्दाम करुन देत असतात.
४. सार्वजनिक उत्सवांचे अवडंबर माजवले जाते, जे धार्मिक पायावरच आधारित असतात.
५. या सार्वजनिक उत्सवांचा सामान्य जनतेला किती त्रास होतो हे अजिबात लक्षांत घेतले जात नाही, किंबहुना त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते.
६. या सर्व उपद्व्यापात, देशाचा किती वेळ, पैसा जातो आणि उत्पादकतेवर त्याचा किती वाईट परिणाम होतो याकडे बेफिकीरीने दुर्लक्ष केले जाते.
एवढे सगळे चालले असताना या देशाची एवढी तरी कशी प्रगती झाली याचेच आश्चर्य वाटते.
»
वाचने
6316
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुर्तास
सहमत आहे !
In reply to तुर्तास by विकास
बदल करा
माझ्या
In reply to बदल करा by पांथस्थ
ओरडु नका!
In reply to माझ्या by ए. प्रशांत
पांथस्थ
In reply to बदल करा by पांथस्थ
धन्यवाद!
In reply to पांथस्थ by आपला अभिजित
परत मला काहीच कळाले नाही
"र" सायलेंट?
उत्तर
शास्त्र
+१
In reply to शास्त्र by विनायक प्रभू
कशाला?
In reply to +१ by अवलिया
१००% मान्य.
In reply to शास्त्र by विनायक प्रभू
तुमचा लेख नक्कीच वैचारीक असावा !
धर्मनिरपेक्ष
प्रश्न धर्मनिरपेक्ष तेचा आहे
In reply to धर्मनिरपेक्ष by मनीषा
बापरे!
ईतर
संजयजी ( की
धर्मनिरपेक्ष
तिरशिंगरा
In reply to धर्मनिरपेक्ष by तिमा
५+
In reply to धर्मनिरपेक्ष by तिमा
या सगळया
In reply to धर्मनिरपेक्ष by तिमा
माझा पण एक
हा प्रश्न
In reply to माझा पण एक by सुचेल तसं
प्रशांत
In reply to माझा पण एक by सुचेल तसं
बालिश