पाकड्यांनी २० दहशतवादी भारताच्या हवाली करण्यास नकार दिला......
आत्ताच मटा मध्ये आलेल्या ताज्या बातमीनुसार "पाकड्यांनी " भारताला वेगवेगळ्या केसमध्ये असणारे २० दहशतवादी हवाली न करण्याची आडमुठी भुमिका घेतली आहे.
बघुया आता आपले सरकार काय करतयं?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3787763.cms
वाचन
5862
प्रतिक्रिया
0