चालू घडामोडी - मार्च २०२१
In reply to या धाग्याचे ६ पेक्षा जास्त भाग होवोत या शुभेच्च्छा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण by चंद्रसूर्यकुमार
In reply to विधानसभेत by Rajesh188
In reply to सेना ह्यांच्या कडे अभ्यासू by मुक्त विहारि
In reply to शिवसेनेकडे आर्थिक, सामाजिक,. by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेकडे आर्थिक, सामाजिक,. by श्रीगुरुजी
In reply to सेना ह्यांच्या कडे अभ्यासू by मुक्त विहारि
In reply to विधानसभेत by Rajesh188
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- घर जाएगी तर जाएगी... :- खुशबुIn reply to इथे म्हंटल्या प्रमाणे ग्रीड by मदनबाण
In reply to म्हणजे भारताने गलवान मध्ये by जॉन रीज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- घर जाएगी तर जाएगी... :- खुशबुIn reply to भारताने गलवान मध्ये चीनला by मदनबाण
In reply to मी लिहिलेल्या परिच्छेदातुन by जॉन रीज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- घर जाएगी तर जाएगी... :- खुशबुIn reply to नौटंकी by मुक्त विहारि
In reply to @मुवि by उपयोजक
In reply to पुन्हा गॅस दरवाढ by कपिलमुनी
In reply to आणि कोविडच्या लशीचे दर सरकार by आग्या१९९०
In reply to सरकारचे भंपक खासगीकरण. by आग्या१९९०
In reply to बऱ्यापैकी पूर्वग्रहदूषित लेख by सुबोध खरे
In reply to बऱ्यापैकी पूर्वग्रहदूषित लेख by सुबोध खरे
In reply to बऱ्यापैकी पूर्वग्रहदूषित लेख by सुबोध खरे
In reply to एरवी कोणाच्याही रडारडीला भीक by आग्या१९९०
In reply to सरकार वट्ट बहुमतात आहे आणि by सुबोध खरे
In reply to वट्ट बहुमतात आहे तर मग by आग्या१९९०
In reply to हस्तक्षेप दोन्ही प्रकारे असू by खेडूत
In reply to जे पूर्वी एकाच बाजूचा विचार by आग्या१९९०
In reply to हे हे... आमची रासच तूळ. by खेडूत
In reply to हस्तक्षेप दोन्ही प्रकारे असू by खेडूत
In reply to वट्ट बहुमतात आहे तर मग by आग्या१९९०
In reply to पुन्हा गॅस दरवाढ by कपिलमुनी
हेच सरकार
हवे आहे. तुम्ही रडारड करा पाहिजे तेवढीIn reply to हे सरकार हवाच कशाला ? by सुबोध खरे
In reply to पुन्हा गॅस दरवाढ by कपिलमुनी
In reply to पूर्वी राजे महाराजे कुणावर by साहना
In reply to गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |In reply to मस्क मामांची स्टारलिंक नामक by मदनबाण
In reply to फारच चांगली बातमी आहे by सॅगी
In reply to साधारणपणे, 2010 पासून मी घरात इंटरनेट घेतले आहे by मुक्त विहारि
In reply to दर कमी झालेत by सॅगी
In reply to इंटरनेट वाॅर हे प्रत्येक गावी आहे, माफिया पद्धतीने by मुक्त विहारि
In reply to होय by सॅगी
In reply to इंटरनेट वाॅर हे प्रत्येक गावी आहे, माफिया पद्धतीने by मुक्त विहारि
In reply to फारच चांगली बातमी आहे by सॅगी
In reply to पावसाळा by बोका
In reply to फारच चांगली बातमी आहे by सॅगी
In reply to मस्क मामांची स्टारलिंक नामक by मदनबाण
In reply to यानिमीत्ताने by सॅगी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |In reply to ठरावास अनुमोदन ! by मदनबाण
In reply to एक साधा (गाढव?) प्रश्न. by पिनाक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Billa 2 - Madurai Ponnu Song Video | Yuvanshankar RajaIn reply to फडवणीस यांचे भाषण by सुक्या
In reply to अभ्यासू व मुद्देसूद भाषण by श्रीगुरुजी
सहकाऱ्यांचा विश्वासघात..हा मुद्दा मला तरी विशेष पटलेला नाही. एक तर गोपीनाथ मुंडे अचानक गेल्याने फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले. मुंडे असते तर अर्थातच त्यांचा दावा अधिक बळकट असता. खडसे आणि पंकजा मुंडे हे आपले प्रतिस्पर्धी असणार म्हणून फडणवीसांनी त्यांना बाजूला केले असले तरी तो पक्षांतर्गत राजकारणाचा भाग झाला. एक तर पंकजा मुंडेंनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा सांगावा असे नक्की काय केले होते? गोपीनाथ मुंडेंनी नक्कीच पक्षासाठी खूप काही केले तेव्हा ते असते तर त्यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आपण समजू शकतो पण पंकजांचे गोपीनाथरावांची मुलगी असणे यापेक्षा काय कर्तुत्व होते? राजीव गांधी केवळ इंदिरापुत्र म्हणून थेट पंतप्रधान झाले त्याप्रमाणे पंकजा केवळ गोपीनाथकन्या म्हणून त्यांना मुख्यमंत्री करायचे का? एकनाथ खडसेंची गोष्ट तशी नव्हती हे मान्य. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप पण होता. खडसेंच्या स्वीय सचिवाला महाराष्ट्र भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटकही केली होती. अशावेळी त्यांचा राजीनामा घेणे चुकीचे कसे? तसेच पक्षसंघटनेसाठी खूप काम केलेला नेता एक प्रशासक म्हणून दरवेळी चांगला असतोच असे नाही हे केशुभाई पटेलांच्या उदाहरणावरून दिसून येईलच. फडणवीसांच्या या कृत्यांमुळे महाराष्ट्रात भाजप कमजोर झाला असे तुम्ही म्हणता पण हा पक्षांतर्गत राजकारणाचा भाग असतो. गुजरातमध्येही मुख्यमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदींनी केशुभाई पटेल, काशीराम राणा, सुरेश मेहता, गोवर्धन झाडपिया या ज्येष्ठ नेत्यांना असेच बाजूला केले होते. १९८४ मध्ये भाजपला पूर्ण देशात ज्या दोन जागा मिळाल्या त्यातील एक जागा गुजरातमधील मेहसाण्याची होती आणि तिथून ए.के.पटेल निवडून आले होते. त्याच ए.के.पटेलांना २००४ मध्ये उमेदवारी देऊ नये असा मोदींनी आग्रह धरला होता. २०१४ मध्ये हरीन पाठक, राजेंद्रसिंग राणा या ज्येष्ठ खासदारांना उमेदवारी मोदींनी नाकारली. २००२ मध्येही निवडणुक जिंकल्यानंतर हरेन पंड्या या ज्येष्ठ नेत्याला मोदींनी मंत्रीमंडळातून दूर ठेवले होते. मोदी स्वतःच्या हुकुमशाहीतून गुजरातमध्ये भाजपला कमजोर करत आहेत हा आरोप त्या काळात अनेकदा झाला होता. हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते शांताकुमार यांनाही असेच बाजूला केले होते. राजस्थानात वसुंधराराजेंनीही बर्याच अंशी तसेच केले. मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहानांनी उमा भारतींना तशीच वागणूक दिली. केंद्रीय पातळीवर मुळात अडवाणी आणि वाजपेयी हे सुध्दा बलराज मधोकांना बाजूला करूनच पुढे आले. तेव्हा पक्षांतर्गत सहकार्यांना बाजूला करणे हा प्रकार सगळेच करत असतात. त्यातून हुकूमशाहीचा, पक्षाचे नुकसान केल्याचा आरोप सुध्दा वेगवेगळ्या वेळेस होत असतो. पण त्यातून यश आल्यास हे सगळे आरोप मागे पडतात. आणि एक नेता म्हणून पुढे यायचे असेल तर ही गोष्ट अपरिहार्य आहे. अर्थात राष्ट्रवादीशी आतून छुपे सेटिंग करणे वगैरे गोष्टींना माझाही पाठिंबा नाही पण सहकार्यांचा विश्वासघात हा मुद्दा मला तरी फारसा पटलेला नाही.
In reply to एक मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to +१ by शाम भागवत
In reply to +१ by शाम भागवत
"हा विरोधीपक्ष नेता विधानसभेत कितीही आखपाखड करो. रात्र झाली की, माझ्याच घरी फाईली घेऊन तोडपाणि करायला येतो.ह्याचाच अर्थ काही वेळा तोडपाणी होत असणार. माझ्या एका आधिच्या प्रतिसादात जे म्हटले होते तसेच हे आहे. सत्तेत कोणीही असु दे वरच्या नेत्यांचे काहीच अडत नाही. पक्षीय राजकारण फक्त दाखवण्यासाठी
In reply to +१ by शाम भागवत
कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळात विरोधीपक्ष व सत्ताधारी पक्ष ह्या दोन्हीही नेत्यांची मिलीभगत असे. अपवाद फक्त फडणवीसांची होता.
फडणवीस अपवाद होते तर अजितदादा, तटकरे, राणे इ. विरूद्ध कारवाई का झाली नाही? अजितदादांना क्लिन चिट कशी मिळाली? परमार बिल्डरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आव्हाडचे नाव असूनही ते नाव घ्यायला फडणवीस का टाळाटाळ करीत होते व आव्हाडवर कारवाई का झाली नाही? या प्रकाराला मिलीभगत न म्हणता काही वेगळा शब्द आहे का?
शेवटी निर्णय मोदी घेणार आहेत. ते परत एकदा स्वच्छ चारित्र्यालाच महत्व देतील हेही नक्की आहे. /code>
ते लाख महत्त्व देतील. पण जनतेने तसं महत्त्व द्यायला हवं ना? In reply to कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या by श्रीगुरुजी
In reply to एक मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to अभ्यासू व मुद्देसूद भाषण by श्रीगुरुजी
In reply to अभ्यासू व मुद्देसूद भाषण by श्रीगुरुजी
In reply to राजीनामा by सॅगी
In reply to राहुल उवाच- आणीबाणी आणणे चुकीचे होते by चंद्रसूर्यकुमार
In reply to राहुल उवाच- आणीबाणी आणणे चुकीचे होते by चंद्रसूर्यकुमार
In reply to गोपीनाथ मुंडे नसल्यानेच by श्रीगुरुजी
In reply to तेच by चंद्रसूर्यकुमार
In reply to तेच by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. by राघव
In reply to तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. by राघव
पण मोदींचे उदाहरण फडणवीसांसाठी पटत नाही.मुद्दा हा की असे पक्षांतर्गत राजकारण सगळीकडे सुरूच असते. ज्यांना त्यात यश येते त्यांचे नाव होते पण ज्यांना यश येत नाही त्यांना लाथा पडतात. असे पक्षांतर्गत राजकारण खेळताना पुढे काय होईल हे माहित नसते त्यामुळे यश येईलच याची १००% खात्री नसते. शेवटी तो एक जुगार असतो आणि राजकारण्यांना स्वतःचे स्थान टिकवायला तो जुगार खेळायलाच लागतो. यशस्वी पक्षांतर्गत राजकारणाची इतर उदाहरणे द्यायची तर ती इंदिरा विरूध्द सिंडिकेट, शिवराजसिंग चौहान विरूध्द उमा भारती, जयललिता विरूध्द जानकी रामचंद्रन-पी.एच.पांडियन वगैरे, चंद्रबाबू नायडू विरूध्द एन.टी.रामाराव, एम.जी.रामचंद्रन विरूध्द करूणानिधी, करूणानिधी विरूध्द वैको वगैरे. त्याउलट अशा अयशस्वी राजकारणाची उदाहरणे म्हणजे अर्जुनसिंग विरूध्द नरसिंह राव (अर्जुनसिंगांना अपयश आले), चंद्रभानू गुप्ता विरूध्द चरणसिंग (दोघेही बुडले), मुलायमसिंग यादव विरूध्द अजितसिंग (अजितसिंगांना अजिबात यश आले नाही पण मुलायमसिंगांनाही फार यश मिळाले असे नाही), प्रेमकुमार धुमल विरूध्द शांताकुमार (धुमल यांना जास्त यश मिळाले पण ते पण कधीही दुसरी टर्म जिंकू शकले नाहीत) वगैरे वगैरे. फडणवीसांना तितके यश आले नाही हे मान्य पण पूर्ण अपयश आले असेही नाही. त्यातही शिवसेनेबरोबर युती केली नसती तर अधिक जागा लढवता येऊन १३०-१३५ पर्यंत मजल मारता आली असती तर आज तेच मुख्यमंत्री असते. आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठीचा पहिला डाव त्यांनी व्यवस्थित खेळला पण नंतर काही घोडचुका केल्याने डाव फसला. फडणवीसांचे अनेक निर्णय मलाही आवडलेले नाहीत. विशेषतः पदमसिंग पाटील सारख्या माणसाला पक्षात घेणे अजिबात पटलेले नाही. पण निदान पक्षांतर्गत राजकारणात प्रतिस्पर्ध्यांना संपविणे या बाबतीत श्रीगुरूजी म्हणत आहेत तितके फडणवीस वाईट नाहीत इतकेच.
In reply to फडणवीस अत्यंत कार्यक्षम, by श्रीगुरुजी
In reply to आपल्या देशात, निवडणुका लढवल्या जातात त्या जातीधर्मा आधारित by मुक्त विहारि
In reply to संभाजीनगरमध्ये एमआयएम चा by श्रीगुरुजी
In reply to ते माहीत नाही .... by मुक्त विहारि
In reply to संभाजीनगरमध्ये भाजपच्या by श्रीगुरुजी
In reply to येनकेनप्रकारेण फडणवीसांना by बिटाकाका
In reply to वितुष्ट कितीही असले तरी आपला by श्रीगुरुजी
In reply to असुद्या असुद्या, हर्षवर्धन by बिटाकाका
In reply to फडणवीस अत्यंत कार्यक्षम, by श्रीगुरुजी
😀
In reply to मी थांबायला तयार आहे. by शाम भागवत
In reply to युती करताना कधीकधी समर्थकांची by आनन्दा
युती करताना कधीकधी समर्थकांची वजाबाकी होऊन विरोधकांची बेरीज पण होते.
+ १
फक्त पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांंना संपविणे एवढे एकच काम केले तरीसुध्दा असेच होते.In reply to मी थांबायला तयार आहे. by शाम भागवत
In reply to कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्याचा सेक्स स्कँडल प्रकरणी राजीनामा by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारी!! by Bhakti
In reply to भारी!! by Bhakti
In reply to https://m.lokmat.com/politics by श्रीगुरुजी
In reply to शिवसेना म्हणजे .... by मुक्त विहारि
In reply to तसा सेनेचा हिंदुत्वाशी आणि by श्रीगुरुजी
In reply to https://m.lokmat.com/politics by श्रीगुरुजी
In reply to भाजप चा आणि राम मंदिर यांचा संबंध काय? by कपिलमुनी
In reply to कसला जुना मुद्दा? १९८६ मध्ये by श्रीगुरुजी
नंतर झालेल्या दंगलीत डिसेंबरमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीकांत बापट यांनी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊन ५-६ दिवसात दंगल आटोक्यात आणली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री नाईकांनी दडपणाखाली त्यांची बदली केल्यामुळे नंतर जानेवारीत पुन्हा दंगल पेटून ती आटोक्यात येण्यास खूप दिवस लागले होते.एक सुधारणा- श्रीकांत बापट यांची बदली जानेवारीतील दंगल थांबल्यानंतर करण्यात आली होती. बहुदा २९-३० जानेवारी अशी बदलीची तारीख होती तर दंगल ६ जानेवारी ते १८-१९ जानेवारीपर्यंत चालू होती. श्रीकांत बापट यांच्याऐवजी त्यावेळी ठाण्याचे पोलिस आयुक्त असलेले अमरजितसिंग सामरा यांना मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते.
In reply to एक सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारी!! by Bhakti
In reply to मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील भाषण by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील भाषण by चंद्रसूर्यकुमार
In reply to बेगडी मराठी प्रेम .... आणि अज्ञान .... by मुक्त विहारि
In reply to इंग्रजी शाळेत शिकत by Rajesh188
In reply to इंग्रजी शाळेत शिकत by Rajesh188
In reply to आत्या बाईला मिशा असत्या तर, काका म्हटले असते.... by मुक्त विहारि
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
In reply to निदान यापुढे तरी भाजप नेते बाळ ठाकरे व ....... by मुक्त विहारि
म्हणजे, नक्की काय करायला पाहिजे?इतके सगळे होऊनही भाजपवाले परत शिवसेनेपुढे युतीची भिक मागायला गेले तरी आश्चर्य वाटू नये. असले काही करायचा विचारही भाजपवाल्यांनी करू नये. जून महिन्यात फडणवीसांनी संजय राऊतची भेट घेतल्यामुळे ती शक्यता पूर्ण नाकारता येणार नाही. मी तर ठरविले आहे की भाजपवाले जर परत युती करायला गेले तर मी विधानसभेत राष्ट्रवादीला मतदान करेन.
In reply to परत युती नको by चंद्रसूर्यकुमार
इतके सगळे होऊनही भाजपवाले परत शिवसेनेपुढे युतीची भिक मागायला गेले तरी आश्चर्य वाटू नये.
शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचा पर्याय भाजपने बंद केलेला नाही. जुलै २०२० मध्ये सेनेला पाठिंबा देण्याची ऑफर चंपाने दिली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये राऊत व फडणवीसांची २ तास भेट झाली होती. राष्ट्रवादीशी युती करण्याचा पर्यायही बंद केलेला नाही.
येनकेनप्रकारेण सत्ता मिळवण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करीत आहे. सेनेविरूद्ध सातत्याने प्रकरणे काढून, ईडी वापरून, दडपण आणून सेनेला पाठिंब्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे अजून तरी दबले गेलेले दिसत नाही. आता ५ राज्यांची निवडणुक संपल्यानंतर थेट ठाकरे कुटुंबियांना अडकावण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर सेना व भाजपमधील दुरावा कधीही कमी होणार नाही व ती संधी साधून पवार पाठिंबा काढून मुदतपूर्व निवडणुक लादू शकतील ज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीविरूद्ध भाजप व सेना एकेकटे लढतील व दोघेही धारातीर्थी पडतील.. उद्धव ठाकरे आता मुरारबाजी देशपांडेंसारखी निकराची लढाई लढत आहेत असं दिसतंय. आज थेट अमित शहांची निर्लज्ज अशी संभावना करणे हे दुरावा टोकाला गेल्याची चिन्हे आहेत.
In reply to परत युती नको by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुमच्या मताचा आदरच आहे. by सॅगी
In reply to माझे वैयक्तिक मत by चंद्रसूर्यकुमार
In reply to मी लोकसभेसाठी पुन्हा मोदींनाच by श्रीगुरुजी
मत द्यायला मतदान केंद्रावर जाणारच नाही."नोटा"ला मत द्यायला तरी जाच...डुप्लिकेट मतदानाद्वारे तुमचे मत दुसर्याने कोणत्यातरी नालायक उमेदवाराला देण्यापेक्षा ते बरे..
In reply to मी लोकसभेसाठी पुन्हा मोदींनाच by श्रीगुरुजी
In reply to माझे वैयक्तिक मत by चंद्रसूर्यकुमार
In reply to माझे वैयक्तिक मत by चंद्रसूर्यकुमार
काहीही झाले तरी शिवसेनेला कोणत्याही निवडणुकीत मत देणार नाही.+१
काहीही झाले तरी विधानसभेत शिवसेना ज्या बाजूला असेल त्या बाजूला मत देणार नाही.+१
लोकसभेत अर्थातच मोदींना मत द्यायचे आहे पण शिवसेना उमेदवार असल्यास नाईलाज होईल तरीही लोकसभेत काँग्रेसला मत द्यायचा प्रश्नच नाही त्यामुळे मत न देणे किंवा नोटाला मत देणे हा पर्याय.+१
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
फक्त fasttag च वापरण्याची बळजबरी का?श्रीगुरुजी? तुमच्या कडून या प्रष्णाची अपेक्षा नव्हती. हे म्हणजे शेजार्याची मुले शाळेत जाणार नसतील तर मीही माझ्या मुलांना शाळेत घालणार नाही असे म्हणण्या सारखे झाले. सुधारणा कुठेही होत असो तिचे स्वागतच करायला हवे. पैजारबुवा,
In reply to अर्रर्र... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
अनंत काळापर्यंत टोल का?आतापर्यंतच्या चर्चेतला महत्वाचा, सामन्य माणसाच्या जिव्हाळ्याचा मुद्दा.
In reply to अध्यक्ष महोदय... हे योग्य नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत by Bhakti
In reply to सहमत by Bhakti
'शेतक-यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे'
हे वाक्य पराकोटीचे अज्ञान (खरं तर महामुर्खपणाची परीसीमा) दर्शविते. अशा वाक्यांवर टाळ्या पिटणाऱ्यांच्या बुद्धीची आता कीव सुद्धा येत नाही. अर्थात शिवसेना आणि ज्ञान व शहाणपणा यांचा छत्तीसचा आकडा आहेच. त्यामुळे अशा बरळण्यावर अजिबात विस्मय वाटत नाही. बाकी चालू दे.
या धाग्याचे ६ पेक्षा जास्त भाग होवोत या शुभेच्च्छा