मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चक्रव्युहाच्या मध्यबिंदुवर काश्मिरी युवा

मारवा · · काथ्याकूट
पुलवामा येथे नुकत्याच भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशाचे मानस ढवळुन निघालेले आहे. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक विषय ऐरणीवर आलेले आहेत. माझ्या मते यात सर्वाधिक मुलगामी मुद्दा हा काश्मिरी युवा हा आहे. काश्मिरी युवा हा कुठल्या मनस्थितीतुन जात आहे ? काश्मिरी युवा ची भुमिका त्याहुन महत्वाचे म्हणजे कुठला काश्मिरी युवा हा प्रातिनिधीक मानावा ? म्हणजे काश्मिरी युवकाच्या इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत की त्यातुन कुठली भुमिका सर्वसाधारणपणे किंवा विशेषपणे प्रातिनीधिक काश्मिरी मानली जावी ? वा विशीष्ट मानली जा

वाचने 4279 वाचनखूण प्रतिक्रिया 5

Rajesh188 Sun, 02/17/2019 - 22:28
आपण भारत भारत म्हणून विचार करायचं पाकिस्तान नी त्यांचा विचार करायचा काश्मीर च विचार कोण करणार?

In reply to by Rajesh188

सुबोध खरे Mon, 02/18/2019 - 09:41
काश्मीर हा भारताचा भाग नाही का? त्यांचा वेगळा विचार कशाला करायचा? उलट ३७० रद्द करून त्यांना भारतात सामील करून घ्या. हे वेगळेपणच फुटीरतेला खत पाणी देतंय.