चक्रव्युहाच्या मध्यबिंदुवर काश्मिरी युवा
पुलवामा येथे नुकत्याच भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशाचे मानस ढवळुन निघालेले आहे. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक विषय ऐरणीवर आलेले आहेत. माझ्या मते यात सर्वाधिक मुलगामी मुद्दा हा काश्मिरी युवा हा आहे. काश्मिरी युवा हा कुठल्या मनस्थितीतुन जात आहे ? काश्मिरी युवा ची भुमिका त्याहुन महत्वाचे म्हणजे कुठला काश्मिरी युवा हा प्रातिनिधीक मानावा ? म्हणजे काश्मिरी युवकाच्या इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत की त्यातुन कुठली भुमिका सर्वसाधारणपणे किंवा विशेषपणे प्रातिनीधिक काश्मिरी मानली जावी ? वा विशीष्ट मानली जा
वाचने
4279
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
लेख पेस्ट केला तरी प्र्काशित होत नाहीये
विषय योग्य आहे
In reply to विषय योग्य आहे by Rajesh188
काश्मीर हा भारताचा भाग नाही
In reply to विषय योग्य आहे by Rajesh188
भयानक आहे
कमल हासन यांचे वादग्रस्त