फुकटात विनासायास वेटलॉस
In reply to याबद्दल नुकतेच व्हॉट्स अॅपवर by मराठी कथालेखक
In reply to तुमचे निरिक्षण बरोबर आहे. by शाम भागवत
In reply to मी सध्या follow करतोय.. 8च by आनन्दा
In reply to मी सध्या follow करतोय.. 8च by आनन्दा
In reply to मी सध्या follow करतोय.. 8च by आनन्दा
In reply to आनंदराव by सुबोध खरे
In reply to आनंदराव by सुबोध खरे
In reply to मिताहार ही संकल्पना या by शाम भागवत
In reply to चहा by नाखु
In reply to तरी पण दोन्ही भाषण नीट ऐका. by शाम भागवत
In reply to आनंदराव by सुबोध खरे
In reply to अहाहा भागवत साहेब , जब्बरदस्त by खिलजि
In reply to आपल्या समाजात अंगमेहनतीने काम by कंजूस
In reply to माझ्या आईने ही भाषणं बघितली by पिलीयन रायडर
In reply to ऋजुता दिवेकर यांचे ऐकल्यामुळे by शाम भागवत
In reply to भागवत साहेब, by सोमनाथ खांदवे
In reply to माझ्या आईने ही भाषणं बघितली by पिलीयन रायडर
In reply to कंसेप्ट्स वेगळे आहेत दोघांचेही by अनिरुद्ध.वैद्य
In reply to मला वाटते इन्शुलिन तयार करणे by आनन्दा
In reply to याबाबत डॉ. जिचकारांनी प्रथम by शाम भागवत
मधुमेह रक्तदाब वगैरे साठी अतिरिक्त इन्शूलीन कारणीभूत आहेहे कसे ते समजले नाही. आता पर्यंत इन्शूलीन च्या अभावामुळे/कमतरतेमुळे मधुमेह होतो अशी समजुत होती. काही मधुमेहींना रोज इन्शूलीन टोचुन घ्यावे लागते ते का ?
In reply to मधुमेह रक्तदाब वगैरे साठी by मराठी_माणूस
In reply to मधुमेह रक्तदाब वगैरे साठी by मराठी_माणूस
In reply to मधुमेह दोन प्रकारचा असतो. by शाम भागवत
In reply to मधुमेह दोन प्रकारचा असतो. by शाम भागवत
In reply to मी वरती शरीर हा शब्द वापरला by शाम भागवत
In reply to दोन्ही व्याख्याने पुर्ण ऐकली. by मराठी_माणूस
In reply to माझ्या आईने ही भाषणं बघितली by पिलीयन रायडर
भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीरमाझे आणि अनेक लोकांचे आजी आजोबा अनेक वर्ष पोळी नाही, भाकरी खात असं वाटतं.
In reply to भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर by अनुप ढेरे
In reply to अगदी बरोबर. माझे आई बाबा by पिलीयन रायडर
In reply to भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर by अनुप ढेरे
In reply to या बाबतीत मला माझा अनुभव by शाम भागवत
In reply to एकाच जेवणात भात, पोळी, आमटी by गवि
In reply to :) by शाम भागवत
In reply to ताजे खाणे मिळायला बायकांनीच by पिलीयन रायडर
In reply to बायकोलाच स्वयंपाक करायला by शाम भागवत
In reply to प्रश्न तुमच्या बायकोचा एकटीचा by पिलीयन रायडर
एकाच जेवणात भात, पोळी, आमटी भाजी, कोशिंबीर असे सर्व प्रकार करणं शहरी आयुष्यात तरी अनेक घरांतून मागे पडलं आहे असं वाटतं, आणि ते साहजिक आहे. शिवाय काहींना भाकरी आणि काहींसाठी पोळीसुद्धा असे दोन्ही उपप्रकार दर जेवणात तयार असणं किंवा भात संपता संपता ऐनवेळी दोन्ही ऑप्शन्स बनवण्याची पूर्वतयारी असणं ही आणखीनच दुर्मिळ गोष्ट आहे. तेचि पुरुष भाग्याचे. ;-)गवींनी हे लिहिले होते व नंतर डोळा मिचकावला होता. त्यावर मी भाग्यवान असल्याच :) आणि मला डॉ. दिक्षीतांनी सुचवलेली जिवनशैली अंमलात आणण्यासाठी आवश्यक अनुकूलता कशी आहे ते सांगितले होते. बाकी माझा कोणताही उद्देश नव्हता आणि नाही. अर्धवेळ नोकरी करणार्या स्त्रियांची मुले व पूर्णवेळ नोकरी करणार्या स्त्रियांची मुले यात तुलना केली असता, अर्धवेळ नोकरी करणार्या स्त्रियांची मुले जास्त यशस्वी असतात अशा प्रकारचा शोध निबंध १९९० च्या सुमारास प्रसिध्द झाला होता. त्यावर आधारीत आम्ही दोघांनी घेतलेला तो निर्णय होता. असो. (कृपया १९९० चा दुवा मागू नये. त्यापेक्षा मी काहीतरी फेकतो आहे असा आरोप माझ्यावर करून हा विषय संपवावा व हा धागा उजवी कडे जाण्यापासून वाचवावा ही विनंती. मी कसा खरा आहे याबाबत मी एक ही वाक्य लिहिणार नाही. कारण हा घागा काढण्यामागे कोणाला काही शिकवावे हा माझा उद्देशच नाहीये.) तरीपण आपली पोस्ट वाचून खूप बर वाटल. धन्यवाद.
तुमच्या घरात तुम्ही नवरा बायको काहीही ठरवा, त्याच्याशी कुणाला प्रॉब्लेम नाही.मला माझ्या घरात स्वातंत्र्य आहे व माझ्या ह्या घरातील स्वातंत्र्यामुळे तुम्हाला त्रास होत नाहीये हे ऐकून बरे वाटले त्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही अशिक्षित असलात तरी इतका मुद्दा समजण्याइतके सुज्ञ तरी नक्कीच असाल.सुज्ञ असण्याची शक्यता व्यक्त केल्याबद्दल. धन्यवाद.
पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर आवश्यक तिथे विरोध नोंदवणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटतं. ते केलं. धन्यवाद!पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर माझ्यात काहीतरी चांगले असण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केल्यास त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटत. ते मी करत आहे. धन्यवाद. मला वाटते आपण दोघांनीही आपल्याला जे योग्य वाटते ते केलेले असल्याने हा धागा आता मूळ विषयावर यायला काही हरकत नसावी. _/\_ मागांचे धागे वाचून त्यांच्यासारखे भले मोठे प्रतिसाद मला देता येतील किंवा नाही हे तपासून पहावयाची बर्याच दिवसापासून इच्छा होती. ती तुमच्यामुळे पूर्ण झाल्याबद्द्ल धन्यवाद. अरेच्या एक राहीलेच. मनमोकळ्या प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद. मागा मोड ऑफ. :)
In reply to :) by शाम भागवत
In reply to भागवत साहेब, by चामुंडराय
In reply to प्रश्न तुमच्या बायकोचा एकटीचा by पिलीयन रायडर
In reply to एकाच जेवणात भात, पोळी, आमटी by गवि
In reply to मि दोन दिवसापुर्विच माझे by palambar
In reply to मधुमेह सल्लागाराना विचारून तर by शाम भागवत
In reply to तर सांगायच म्हणजे अशा माणसाने by एकुलता एक डॉन
In reply to खूप खूप धन्यवाद. १९९७ नंतर by शाम भागवत
In reply to हा उपाय केल्याने १५ किलोने by सुबोध खरे
In reply to हा उपाय केल्याने १५ किलोने by सुबोध खरे
In reply to माझ्या बायकोच्या एका चेपु by आनन्दा
In reply to अनेकदा उद्देश चांगला असूनही by गवि
In reply to ह्म्म.. असा समज होऊ शकतो खरा. by आनन्दा
In reply to अनेकदा उद्देश चांगला असूनही by गवि
In reply to तुमचे म्हणणे बरोबर आहे. या by शाम भागवत
In reply to सविस्तर प्रतिसाद देऊन शंका by गवि
In reply to दिवेकर विरुद्ध दीक्षीत by मराठी कथालेखक
In reply to मस्त सांगितलेत.. by आनन्दा
दीक्षितांच्या पद्धतीमध्ये वजन कमी होत जाइल तसेतसे हळूहळू तुम्हाला लागणारे उष्मांक आणि जेवणातून मिळणारे उष्मांक समान होत असावेत.जेवणातून मिळणार्या उष्मांकापेक्षा खर्च होणारे उष्मांक काहीसे जास्त असावेत (जेणेकरुन चरबी जळावी) याकरिता तो ४५ मिनटांचा व्यायाम सांगितला असेल.
In reply to युट्युब वर ज्या लोकांनि वजन by palambar
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
In reply to ऋजुता दिवेकर बाईंबद्दल मला by पिलीयन रायडर
In reply to एके काळी त्यांनी लिहिले होते by सुबोध खरे
In reply to तूप खाऊ नका असं लिहिलेलं आठवत by पिलीयन रायडर
In reply to एके काळी त्यांनी लिहिले होते by सुबोध खरे
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
In reply to बाकी ठीक आहे, एक अनुभवाचा भाग by आनन्दा
In reply to याचे कारण आपण वजन कमी करायचं by सुबोध खरे
In reply to तुम्ही अंतर्मना मनाबद्दल by शाम भागवत
In reply to पोट भरल्याची संवेदना नेहमीच by सुबोध खरे
In reply to तुम्ही जिचकारांचा ऑडिओ ऐकला by शाम भागवत
In reply to नाही पण मिताहार घेतल्याने by सुबोध खरे
In reply to डॉ दीक्षितांचे भाषण मी by सुबोध खरे
ऊर्जा आणि वस्तुमान हे सम प्रमाणात आहेतहे मान्य. पण काय जळते त्यावर किती उर्जा निर्माण होणार हे ठरते. उर्जा = वस्तूमान x विशिष्ट उष्मा (की उष्मांक) पण प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उष्मा भिन्न असल्याने १०० ग्रॅम कोळसा जळून मिळणारी उर्जा व १०० ग्रॅम पेट्रोल जळून निर्माण होणारी उर्जा यात तफावत असते.
In reply to अणू उर्जा ? by मराठी कथालेखक
E =MC वर्ग चा संदर्भहोय. हे सूत्र वस्तुमान खरोखरच "नष्ट" होणाऱ्या प्रक्रियांना लागू आहे. या प्रक्रिया सबअटॉमीक लेव्हलवरच्या आहेत आणि यात ऊर्जा फारच मोठया प्रमाणात निर्माण होते. इथे वस्तुमान नष्ट होऊन ऊर्जा निर्माण होते. तेव्हा हे गुणोत्तर उलट बाजूने लावल्यास सात जन्म सतत पळत राहून जेवढी ऊर्जा निर्माण होईल तितक्याने शरीरातले काही अणुसुद्धा कमी होणार नाहीत. तेव्हा त्या अर्थाने e = mc वर्ग हे अप्रस्तुत, पण.. डॉक्टरांचा मुद्दा पूर्ण योग्य. फक्त फॉर्म्युला बदलला की झालं. आणि मुख्य मुद्दा फॉर्म्युला नसून ठराविक ऊर्जा निर्माण केली (आपण जाळली म्हणतो) की ठराविक ग्राम चरबी वापरली जाऊन शरीरातून बाहेर पडणार हा आहे,
In reply to अणू उर्जा ? by मराठी कथालेखक
In reply to E = MC वर्ग हे सामान्य by सुबोध खरे
E = MC वर्ग हे सामान्य लोकांना सहज लक्षात राहणारे सूत्र आहे म्हणून दिले आहे.तुमचा उद्देश जरी योग्य असला तरी हे सूत्र संभ्रम निर्माण करणारे होईल म्हणून मी ते निदर्शनास आणून दिले , गैरसमज नसावा. झालंच तर १ ग्रॅ वस्तुमानापासून या सुत्राने निर्माण होणारी उर्जा ही 21,510,540,000 किलो कॅलरीज इतकी प्रचंड असेल (काही गल्लत आढळल्यास कृपया सुधारणा सुचवावी), त्यामुळेही गैरसमज टाळणे योग्य असे मला वाटते.
कारण १ ग्रॅम चरबी जाळल्यावर ९ कॅलरी निर्माण होतात मग ती तुम्ही तूप खा तेल खा किंवा मलई खाबरोबर आहे कारण आपण जे खाल्ले त्यातून आपले शरीर एकाच प्रकारची चरबी बनवत असेल. पण कोणत्या पदार्थातुन किती चरबी बनेल यात फरक असणार. पण तरी "१ ग्रॅ चरबी जळून ९ कॅलरी" हे सूत्र मला ढोबळ सरासरी असेल वाटते. एकाच व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या भागात असलेली चरबी (जसे पोट, मांड्या, कंबर ई) अचूकपणे सारख्याच उष्मांकाची असेल का याबद्दल साशंक आहे. त्याच प्रमाणे दोन माणसांच्या शरीरातील चरबीचा विशिष्ट उष्मांक अचूकपणे सारखाच असेल काय ? टीप : दहावीनंतर माझ्या शिक्षणाचा जीवशास्त्राशी संबंध नाही.. वरील मुद्दा मी केवळ तर्काच्या आधाराने लिहीला आहे.
In reply to युट्युबवर दिलेल्या लिंकमध्ये by कंजूस
In reply to मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. by पाषाणभेद
In reply to मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. by पाषाणभेद
In reply to मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. by पाषाणभेद
In reply to मी हा लेख मायबोलीवरपण by शाम भागवत
In reply to http://www.akshardhara.com/en/ check events by शुभां म.
In reply to भागवत साहेब , by सोमनाथ खांदवे
In reply to माझ्या आईने गेले एक आठवडा हा by पिलीयन रायडर
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील. आपल्या चरबी बरोबर बरेच पाणी पण साठवलेले असते आणि आहार (आणि व्यायाम) सुरु करता तेंव्हा पहिल्या एक महिन्यात हे सर्व पाणी कमी होते. त्यामुळे सुरुवातीचे ५ ते १० टक्के वजन फार पटकन कमी होते परंतु हे चरबी कमी झाल्याचे नव्हे तर पाणी कमी झाल्याचे लक्षण असते. अर्थात जेंव्हा तुम्ही मिताहार सोडून देता तेंव्हा ती चरबी पाणी परत जमवून घेते आणि पुढच्या एक दोन महिन्यात आपले वजन मूळपदावर येते. हे मी वरच लिहिले आहे.नेहमी बरोबर असता तुम्ही , पण डॉक्टर साहेब ह्या वेळेस चुकत आहांत !! सहा महिने सोडाच , दीड वर्ष हे डाएट करून माझ्या एका मित्राचे वजन जवळ १६ किलो कमी झाले आहे , ६ महिन्यात ५-१० kg कमी झालेले सुद्धा मित्र-मैत्रिणी आहेत , तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर सांगा तुमची भेट घडवून देतो घडवून देतो , हि ऐकीव माहिती नाही याची देही याची डोळा पाहिलेला आहे , तेव्हा काय अप्पा करा मला रच्याकने मी तुम्हाला ह्या डाएट विषयी थेट विचारले असता तुम्ही मौन धारण केलं होत , जो अर्थात तुमचा स्टॅन्ड आहे , मी त्याचा आदर करतो
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by माझीही शॅम्पेन
In reply to माझा पहिलंच वाक्य हे आहे. by सुबोध खरे
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील.
In reply to हा प्रयोग एक महिना नव्हे तर by सुबोध खरे
In reply to खरे साहेब तुमचे म्हणणे खरे by शाम भागवत
In reply to सहा महिने टिकणे अवघड आहे असे by सुबोध खरे
In reply to खरे साहेब तुमच्या व माशॅ by शाम भागवत
In reply to माझ्या आईने गेले एक आठवडा हा by पिलीयन रायडर
In reply to डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. by चामुंडराय
In reply to डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. by चामुंडराय
In reply to मी आता दोन नाही पण तीन वेळा by मराठी कथालेखक
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
In reply to १. दोघेही डॉ. २४ तासांत दोन by शाम भागवत
जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट वेळी काहीतरी खाण्याची वर्षानुवर्षांची सवय असेल तर त्यावेळेस शरीर पाचक रस तयार करते आणि त्यावेळेस जर काहीच खाल्ले नाही तर ती पाचक द्रव्ये अतिरिक्त ठरून अॅसिडिटीचा त्रास होणे शक्य असते. अशावेळेस तो त्रास होऊ नये यासाठी डॉ. जिचकारांनी व डॉ. दिक्षीतांनी काही पदार्थ नाईलाजाने सुचवले आहेत, हा मुद्दा प्रथम लक्षात घेऊन मग पुढे जाऊ. थोडक्यात हे पदार्थ खाऊन तात्पुरती वेळ मारून न्या. तसेच हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी कमी करत जाऊन, शरीराला लागलेली सवय हळूहळू मोडून काढून दिवसातून फक्त दोनदाच जेवायचे इथपर्यंत कसे पोहोचायचे आहे, याबद्दल केलेले ते मार्गदर्शन आहे असे मला वाटते.आय सी.
डॉ. दिक्षीतांनी जे प्रयोग केले ते डॉ. जिचकारही करू शकले असते. तेवढी बुध्दीमत्ता त्यांना नक्कीच होती........ डॉ. दिक्षीतांनी जरी प्रयोग केले असले तरीही ते सर्व श्रेय डॉ. जिचकारांना देतात. कृतज्ञता व्यक्त करतात. अध्यात्मामधे कृतज्ञता हा शब्द अहंकाराच्या विरोधार्थी शब्द मानला जातो. त्यामुळेच डॉ. दिक्षीतांची भाषा अभिनिवेशशून्य आहे. त्यातून समाजाचे भले होण्याची कळकळ जाणवते.संपूर्ण परिच्छेदाशी सहमत आहे.
डॉ. दिक्षीतांनी सुचवलेले पदार्थ हेही नाईलाज झाला तरच खायचे आहेत. त्याबत ते म्हणतात. भूक लागल्यासारखे वाटले तर प्रथम पाणी पिऊन बघा. तेवढ्याने भागले तर उत्तमच. नाहीतर मग सुचवलेले पदार्थ खा.हे डॉ. दीक्षीतांनी सुचवलेले पदार्थ कोणते? ते त्यांच्या भाषणात पाणी आणि दोन चमचे दह्यापासून केलेले ताक ह्याविषयी बोलतात. अन्य काही पदार्थ त्यानी सुचवलेले तुमच्या वाचनात/ऐकण्यात आलेले आहेत का? (कारण मला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असल्यामुळे विचारतोय)
शुगर सबस्टीट्यूट पदार्थ असला तरी त्यामुळे इन्शूलीन स्त्रवते किंवा नाही हे महत्वाचे. त्यामुळे निव्वळ याच पध्दतीने केलेले वर्गीकरण आपल्या उपयोगाचे आहे.मान्य. माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की त्यांनी शुगर सब्स्टीट्यूट टेस्ट केले असणारच, मग त्यामुळे इन्शुलीन स्त्रवते असं त्यांना आढळून आलं का? खरोखर मनापासून विचारतोय. तुम्ही वेळात वेळ काढून आमचं शंकानिरसन करताय याबद्दल अनेक धन्यवाद.
In reply to जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त by पिवळा डांबिस
In reply to जिचकरांच्या भाषणात शुगस by मराठी कथालेखक
In reply to जिचकरांच्या भाषणात शुगस by मराठी कथालेखक
जिचकरांच्या भाषणात शुगस सबस्टिट्युट पण नको , त्यानेही इन्शुलिन स्त्रवते असा उल्लेख आहे बहूधा.. जमल्यास पुन्हा ऐकून बघा.हम्म, माझ्या ऐकण्यातून निसट्लं असावं बहुतेक. कन्फार्मेशनसाठी धन्यवाद.
In reply to जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त by पिवळा डांबिस
In reply to माझ्या प्रश्नाचा रोख असा होता by शाम भागवत
In reply to ओके by पिवळा डांबिस
In reply to एकदाच ऐकून भाषणातले सगळे by शाम भागवत
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
In reply to पिडां साहेब by सुबोध खरे
In reply to धन्यवाद by पिवळा डांबिस
In reply to दुधात लॅक्टोज हि दुग्ध शर्करा by सुबोध खरे
In reply to दुधात लॅक्टोज हि दुग्ध शर्करा by सुबोध खरे
In reply to मना पासुन धन्यवाद ! by सुचिता१
In reply to मना पासुन धन्यवाद ! by सुचिता१
In reply to सध्या आमच्या घरातही डॉक्टर by अमर विश्वास
In reply to डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला by शाम भागवत
In reply to क्लीन डाएट ... हा शब्द खूप by अमर विश्वास
In reply to आणि हो... by अमर विश्वास
वाचनखूण साठवली आहे.