हिंदी चॅनेलच्या बिहारी - यूपी च्या पित्त्यांचा पराभव....
आज तक चॅनेल नी राज ठाकरे यांच्या मराठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याच्या लढाईला गुंडगिरीचे रुप दिले होते. त्यासाठी लोकांना अधीक भडकवण्यासाठी "मनसे"वर बंदी टाकावी यासाठी उत्तर भारतीयांना खासकरुन मत देण्याचे आवाहन केले होते. त्यांचा हा विषारी प्रयत्न मराठी बांधवांनी केवढा जोरात हाणुन पाडला हे खालील निकालावरुन स्पष्ट होईल...
हाच निकाल येथे पाहता येईल....
http://aajtak.itgo.in/index.php?option=com_poll&task=results&Itemid=1&i…
या प्रतिसादानंतर 'आजतक' ने या विषयाचे नावच काढले नाही... सहजपणे स्वतःची चूक कबूल करायचा मोठेपणा त्यांच्यात नाही हेच खरे...
जय महाराष्ट्र
(भारत आणि महाराष्ट्र प्रेमी) सागर
| From SocialImages |
वाचने
3942
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत तुम्ह
तो तरुण
होय अंधेरीच्या सीसीटीव्ही वर
पवनकुमारचा मृत्यू
दोन कारणं
वा तात्या... संयमाने पण ठेवणीतला दिलाय...
In reply to दोन कारणं by विसोबा खेचर
आहो ओ ओ ओ
In reply to दोन कारणं by विसोबा खेचर
सहमत
असेच म्हणतो
In reply to सहमत by कशिद
मनसेचं हेच
शाब्बास!!!!!
In reply to मनसेचं हेच by अनामिका
कविता- माझी नाहीये- पन छान आहे.
कविता- माझी नाहीये- पन छान आहे.