भीमा-कोरेगाव : चष्मा काढून बघा
In reply to @ श्रीगुरुजी..... by मुक्त विहारि
In reply to मनाला वगैरे काही लावून by श्रीगुरुजी
In reply to दोष by भक्त प्रल्हाद
In reply to बरं झालं हा लेख दिलात. उरला by आनन्दा
In reply to दोष by भक्त प्रल्हाद
In reply to दोष by भक्त प्रल्हाद
In reply to मला शाळेत म्हणत असलेल्या प्रतिज्ञेची आठवण झाली by प्रकाश घाटपांडे
In reply to मला शाळेत म्हणत असलेल्या प्रतिज्ञेची आठवण झाली by प्रकाश घाटपांडे
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।
उमर खालिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसताना आणि कबीर कला मंचवाल्यांची गाणी ऐकताना ही प्रतिज्ञा गुंडाळून ठेवण्यात आली होती.
In reply to मला शाळेत म्हणत असलेल्या प्रतिज्ञेची आठवण झाली by प्रकाश घाटपांडे
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।इतिहासात दलितांवर अन्याय झाला सवर्णांकडून. सर्वणांवर झाला ब्राह्मणांकडून. ब्राह्मण स्त्रीयांवर झाला ब्राह्मण पुरुषांकडून. खालच्या ब्राह्मणांवर झाला वरच्या ब्राह्मण पुरुषांकडून (तसं मी विसरलोच कि या लॉजिकनं अपुनका भी उधर जाना बनता है भीमा कोरेगाव उत्सव मनाने के लिए.). सोवळ्यातल्या वरच्या ब्राह्मण पुरुषांकडून ओवळ्यातल्या वरच्या ब्राह्मण पुरुषांना अस्पृश्य मानलं गेलं. या सोवळ्यातल्या वरच्या ब्राह्मण पुरुषांत पण एका टोळक्यात एक अल्फा मेल असणार. मंजे मज्जा केली फक्त ३.५% गुणिले ५०% (बायका काढून) गुणिले ५% (उच्च ब्राह्मण) गुणिले ५% (सवळ्यातले) गुणिले १% (अल्फा मेल) .... आणि अशी संस्कृतिला विविधतेने नटलेली म्हणत तिचा अभिमान बाळगायचा?
In reply to श्रीगुरुजी, by रामदास२९
In reply to कहर आहे .... by गामा पैलवान
In reply to कहर आहे .... by गामा पैलवान
In reply to कहर आहे .... by गामा पैलवान
मी पैज मारून सांगतो प्रकाश आंबेडकर ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष उत्पन्न करू पाहताहेत.भारतातले सारे राजकिञ संघर्ष ब्राह्मण वि. ब्राह्मण असेच असतात.
In reply to भीमा कोरेगाव हिंसाचार: by श्रीगुरुजी
In reply to हायला काय तत्परता पोलिसांची by विशुमित
In reply to अरेरे, तुमची निराशा झालेली by श्रीगुरुजी
In reply to मला शंका आहे.... by चौकटराजा
In reply to भिडे, एकबोटेंना अटक न झाल्यास by श्रीगुरुजी
१९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर याच प्रकाश आंबेडकरांनी अशी मागणी केली होती की भारताने अणुचाचणी केल्याबद्दल पाकिस्तानला २००० कोटी रूपये नुकसानभरपाई द्यावी कारण भारतामुळे पाकिस्तानला सुद्धा खर्चिक अणुचाचणी करावी लागली.महात्मा गांधीजींचं अॅडवान्सड व्हर्जन दिसतो हा माणूस. ते फाळणीच्या काळातले ५५ कोटी रुपये किमान पाकच्या अधिकृत वाट्याचे तरी होते. हा बाबा आपण आयेनेस कलावरी कमिशन केली तेव्हा पाकला आपण त्याहून सुसज्ज ५-६ पाणबुड्या फुक्कट देऊनच मग कलावरी समुद्रात उतरावयची इ इ म्हणाला असेल. याच्या डीफेन्स रिलेटेड कमेंट्स ट्रॅक करायला पाहिजेत. मज्जा येईल. शिवाय युद्धाच्या वेळी अजून जवळून ट्रॅक केला पाहिजे. मंजे भारत पाक युद्धावेळी भारताने लाहोरवर एक अणूबाँम्ब टाकला तर (भारतानेच) दोन अणुबाँम्ब मुंबईवर (एक कुलाबा, एक अंधेरी) टाकले पाहिजेत असा आग्रह असेल. शिवाय यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आता संघ/भाजप जेव्हा बंद पुकारतील तेव्हा यांची पार्टी ३ जानेबारीची नुकसानभरपाई म्हणून सढळ हाताने मदत करेल असं वाटतं. ---------------------- मला वाटलेलं फक्त नेहरूंकडेच नातू, पंतू निर्बुद्ध निघालेत. पण हा तर कहरच आहे. प्रकाश आंबेडकरांचं "रा स्व संघास खुले पत्र" नावाचं एक आर्टीकल वाचलं होतं. ते खूप छान, लॉजिकल, इंप्रेसिव, अभ्यस्त, नि आवश्यक असं होतं. त्यातले अनेक प्रश्न मला पण होते. संघावाल्यांनी त्याचं उत्तर कुठं दिलेलं दिसलं नाही. आणि हा सन्नाटा मला आवडला नव्हता/नाही. तेव्हापासून प्रकाशरावांना एक मोठे विचारवंत मानून फार काहि फॉलो केलं नाही. पण आता या माणसाला थोरल्या आंबेडकरांचं वलय काढून पहायला हवं असं जाणवतंय.
In reply to १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी by arunjoshi123
बंदच्या दिवशी शेकडो बसेसचं, वाहनांचे नुकसान झाले, लाखो मनुष्यतास वाया गेले, पोलिसांच्या लाठीमारात एका तरूणाला प्राण गमवावे लागले, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण?ते मार्मिक गोडसे कुठे आहेत? त्यांना महाराष्ट्रात नोटबंदीच्या वाया गेलेल्या तासांचे मूल्य आणि त्या बंदच्या आसपास वाया गेलेल्या तासांचे मूल्य इ इ गणिते व्यवस्थित जमतात.
यांनी जंगजंग पछाडूनसुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांना नावडणारे हिंदू पक्ष सत्तेवर आलेत. पुरस्कार परतीची नाटके करून झाली, विकासाला वेडा ठरवून झाले, पाकिस्तानची मदत मागून झाली, शिक्षण-पदव्यांची उठाठेव करून झाली . . .न्यायपालिका बुडवून झाली, लोकशाही धोक्यात आणून झाली.
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गूढ आहे तसेच पुणे-शिरूर रस्त्यावरील कोरेगावाचेही आहे. ज्या ठिकाणी ब्रिटीश आणि एतद्देशीयांमध्ये ज्या लढाया झाल्या त्यांचा इतिहास त्यांनी दगडावरती कोरला आणि त्या लढाईमध्ये त्यांच्या बाजूने जे सहभागी आणि हुतात्मा झालेल्यांच्या नावाने स्मारक उभे केले. असेच एक स्मारक सध्या ‘भीमा कोरेगाव या नावाने ओळखले जाते. महार समाजातील मंडळी याला हा आपला गौरवशाली इतिहास आहे असे संबोधतात. याचे कारण, कोरेगावाला पेशवाईने सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या माथी गाडगे आणि मडक्याच्या प्रथेचा अंत केला.इति प्रकाश आंबेडकर. https://rightangles.in/2017/12/31/battle-of-koregaon/ या वर कोणीतरी दिलेल्या लिंकेतून. =============== युद्धातल्या विजयामुळं एक सामाजिक प्रथा संपली?????????नक्की????????? असंच असतं तर या विजयामुळं अस्पृश्यता अख्ख्या ब्रिटिश भारतात संपली असती. शेवटी महार जिंकले म्हणून त्यांच्या विरुद्धच्या मडक्याच्याच प्रथेचा अंत झाला? मडक्याच्या प्रथेपेक्षा देखील जाचक अशी सामाजिक बंधनं तशीच राहिली? याला काय अर्थ आहे? घरी अन्न बनवायचं नाही, सवर्णांचे निरोप देत बसायचं, सवर्णांच्या कडे खाली बसायचं, शेती करायची नाही, उद्योग करायचा नाही, ढोर ओढायचं, गावकुसाबाहेर राहायचं, इ इ हे सगळं तसंच नि फक्त मडकं त्यागलं?
पेशवाईचा झेंडा उतरून ब्रिटीशांचा युनियन जॅक (झेंडा) हा शनिवार वाड्यावर फडकवला आणि यानंतर भारतामध्ये एकही स्वतंत्र राज्य राहिले नाही, तर सर्वजण ब्रिटीशांचे मांडलिक झाले.शीख सार्वभौम होते १८५६ पर्यंत. ===============
या समूहातील भावूक व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला कोरेगावाला भेट देत असत असे म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेब एकदाच या ठिकाणी येवून गेले.तरीच. थोरले आंबेडकर असली प्रथा चालू नाही करणार. =================
कोरेगावाच्या लढाईमध्ये ब्रिटीशांना आपली मदत होईल आणि ब्रिटीशांचे राज्य भारतावरती पूर्ण होवून जाईल याची जाणीव अस्पृश्य, महार समाजाला होती की नाही हे संशोधन झाल्याशिवाय कळणार नाही.आणी
आज जशी अस्पृश्य आणि महार समूहाची मानसिकता आहे, तीच त्याच वेळीसुद्धा असेल असे मला वाटते. पेशवाईच्या विरोधात लढतांना ब्रिटीशांना मदत होईल आणि त्याबदल्यात ब्रिटिशांकडून आपल्या सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्याची हमी करारनाम्यामार्फत करून घेतली पाहिजे अशी जाणीव तत्कालीन अस्पृश्य समाजात दिसत नाही.आज तरी ब्रिटिशांचे राज्य देखील आल्याचा विशाद करायला हरकत नाही. ---------- तत्त्कालीन समाजात ही हमी इ नव्हती म्हणता तर मग आज कशाचं कौतुक साजरं करताय? मंजे ते सैनिक म्हणून लढले. तुमच्या सामाजिक स्टफची त्यांना त्यावेळी काही माहिती नव्हती. पण इष्टापत्ती म्हणून त्याचा चांगला सामाजिक (नि वाईट राजकीय ) परिणाम झाला. मग त्या सैनिकांचं सामाजिक बदलासाठी काहीही योगदान नव्हतं असं झालं ना हो? फार तर फार शौर्याचं कौतुक आज करता येईल. पण हे कौतुक पोरसच्या विरोधात अंभीचं केल्यासारखं होइल. जाणिवपूर्वक सामाजिक बदलासाठी काई केलं असतं तर ठिक होतं. =============================
कोरेगावाची लढाई सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारी एक लढाई आहे. या धार्मिक गुलामगिरीला/मनुवादी व्यवस्था, राजेशाहीचा वरदहस्त असणारी ही व्यवस्था कायमस्वरूपी संपवली ही या लढ्यातील सर्वात जमेची बाजू आहे.१. त्या ब्रिटिशांकडे आजही राजेशाही आहे. तेव्हा तर होतीच. २. ब्रिटिश दलित आणि सर्वण यांना एकसमान प्रकारे अस्पृश्य/दलित/नीच/खालचे इ इ मानत. याचा तांत्रिक अर्थ ते दलितांत आणि सवर्णांत भेद करत नसत असा होत असला तरी ते दलितांना त्यांच्या समान मानत हा नविनच इतिहास होईल. ३. इतिहासात ज्या प्रकारे जिथे जिथे भारतीय संस्कृतीचा स्पर्श नव्हता तिथे तिथे ब्रिटिशांनी वंशविच्छेद केला. अन्यत्र वंशांना गुलाम केलं. भारताची संस्कृती अन्य देशांप्रमाणे असती तर इथेही हेच झालं असतं.
१९९० पर्यंत कोरेगाव स्तंभाला फार कमी लोक भेट देत. १९९० साली कार्यक्रमाला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या वर्षापासून लष्कराने येवून सकाळी मानवंदना द्यायला सुरुवात केली.कि निवृत्त अधिकार्यांनी? =================
नंतरच्या दोन वर्षातच कोरेगावाचा स्तंभ १ जानेवारी हा सर्व फुटीरवादी, विभक्तवादी, व्यक्तिवादी दलालांचा राजकीय परवाने नूतनीकरण करण्याचा अड्डा झाला.हे प्रकाशजींना देखील मान्य दिसतं. मला ज्या कारणांनी हा अड्डा आवडला नाही, अंशतः त्याच कारणांनी प्रकाशजींना पण आवडत नाही हि सुखाची बाजू आहे. ======================
ज्या बेबंदशाहीने, निर्लज्जपणाने स्वतःच्या राजकीय व्यभिचाराचे समर्थन तिथे येऊन केले जाते त्यातून भीमा कोरेगावातल्या शूरवीरांना त्यागाबद्दल आम्ही बक्षीस देत नाही.आंबेडकर या लेखात या उत्सवाला विरोध करणारांबद्दल काहीच बोलले नाहीत. ज्यांनी हा उत्सव घाणेरडा बनवला आहे, त्यांच्यावर टिका केली आहे. त्यांचा हा लेख आणि त्यांची टीवीवरची भाषणं, मुलाखती दोन ध्रुव दूर आहेत. काय म्हणावं काय कळत नाही.
In reply to १९९० पर्यंत कोरेगाव स्तंभाला by arunjoshi123
त्यांचा हा लेख आणि त्यांची टीवीवरची भाषणं, मुलाखती दोन ध्रुव दूर आहेत. काय म्हणावं काय कळत नाही.लिहून देणारे वेगळे असतील.
In reply to १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी by घाशीराम कोतवाल १.२
In reply to १९९८ मध्ये भारताने अणुचाचणी by घाशीराम कोतवाल १.२
In reply to http://www.esakalglobal.com by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,