Skip to main content

मिपा दुपारी 1 ते 4 मध्ये का बंद पडते ?

लेखक वाल्मिक
Published on बुधवार, 21/09/2016
ह्या आठवड्यात 3 वेळा झाले ,सादर संकेत स्थळ दुपारीच बंद पडते ह्यावर आमच्या CID टीम काढून आलेल्या शक्यतेची यादी 1) चितळे हे मिपा चालविण्यास घेणार आहेत त्यामुळे 2) चितळे बंधू दुकानात मिसळ पाव मिळणार आहे म्हणून 3) संपादक मंडळ दुपारी वाक कुक्षी घेण्यासाठी सर्वर बंद करून ठेवतात 4) सगळे IT वाले मिपाकर जेवण करून इकडेच पडीक असतात 5) सूर्य नारायणाची कृपा तुमचे काय मत आहे ?

याद्या 3475
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by यशोधरा

बोल की तोंडावर यशोमैय्या. मी बोलतो. ओ वाल्मिक राव, बास करा भुरटेपणा. लोक उगी खरडताहेत म्हणून तुम्ही पण ताळतंत्र सोडल्यासारखे करु नका. जरा विचार करा, काय लिहितोय ते. उगी जिल्ब्या आन प्रतिसाद वाढवायचे एवढाच हेतू असेल तर फेस्बुक हाय ते चिताडा.

In reply to by जव्हेरगंज

का हो भाऊ, काड्या घालताय का? तुम्ही जेव्हा काही चांगले लिहिता तेव्हा हेच मिपाकर तुमचे कौतुक करतात ना? ज्या संस्थळावर आपल्या चांगल्या लिखाणाची उचित दाखल घेतली जातेय, तिथे ट्रोलिंग, फालतू धागे असू नयेत असे वाटत नाही का आपल्याला?

In reply to by जव्हेरगंज

काका, समजून घ्यायलाच विचारले हो काड्या घालताय की काय, असे. घालता आहात असे म्हटले नाही. ये पॉइंट नोट किया जाय.

In reply to by यशोधरा

काका तुम्ही "प्रतिसाद लिहिताना माझ्या मनात आले होते की मुद्दा लक्षात न घेता आणि प्रतिसाद नीट न वाचता तूम्ही पुढचा प्रतिसाद टाकणार, तसेच झाले अगदी. :) असो. अगदीच अर्थ नाही रे तुमच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करण्यात." असे लिहू शकता इथे =))

In reply to by टवाळ कार्टा

अहो अंकल, आणि अहो मावशी, स्वारी बर्का! तुमच्या जाळ्यात मी हकनाक अडकलो. असो अडकलोच आहे तर सांगतो, वाल्मिक बेटा ऑन द फायर आहे, त्याच्या टुकार फुसक्या जिलब्या तुम्हाला आवडत नसतील पण मला आवडतात. सो & सो . असो. आवड आपली आपली !!!

अगदी मोजुन चार ओळींचे नसले तरी हे असले धागे का उडवत नाही संपादक मंडळ? १८-१९-२०-२१ सप्टेंबर, रोज एक टाईमपास धागा येतोय. पैकी तो मराठा मोर्चाचा धागा पेटलाय. लोक दुर्लक्ष करतील, धागे खाली जातील, पण एक धोरण असायला हवे काय ते असल्या धाग्यांना.