१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
नमस्कार
आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.)
१ अ) समजा तुम्ही एक सामान्य भारतीय नागरीक आहात. समजा एक पाकीस्तान अथवा बांग्लादेशातील एक लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष तुम्हाला मीत्र मानतो त्याला पाकीस्तान आणि बांग्लादेश या दोन्ही देशांना भारतात सामील होण्याच महत्व प्रतिपादन करत आवाहन करावयाच आहे ते तुम्ही कोणत्या शब्दात कराल ?
१ ब) तुम्ही भारतातील मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहात तर हे आवाहन तुम्ही कोणत्या शब्दात कराल
२ अ) समजा तुम्ही पाकीस्तान अथवा बांग्लादेशातील एक लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष आहात आणि तुम्हाला तुमच्या पाकीस्तानी बांधवांना भारतात सामील होण्याच आवाहन करायच आहे ते तुम्ही कसे (कोणत्या शब्दात) कराल ?
२ ब) समजा तुम्ही पाकीस्तान अथवा बांग्लादेशाचे राष्ट्राध्यक्ष आहात आणि आपला देश भारतात विलीन करण्याच महत्व तुम्हाला पटलेल आहे आणि ते मह्त्व तुम्ही तुमच्या पाकीस्तानी बांग्लादेशी बांधवांना महत्व समजावून देत आवाहनाच राष्ट्रास उद्देशून भाषण देत आहात ते तुम्ही कोणत्या शब्दा लिहाल ?
३) पाकीस्तान आणि बांग्लादेश भारतात सामील होण्यास आपखुषीने राजी झाले आहेत हा सुवर्णक्षणाचे स्वागत करण्याची जबाबदारी भारताचे राष्ट्रपती म्हणून तुमच्यावर येऊन पार पडते तुम्ही त्यांचे पाकीस्तान आणि बांग्लादेशाच्या विलिनीकरणाचे भाषण कोणत्या शब्दात कराल ? किंवा १५ ऑगस्ट इ.स.२९४७ च्या आधीच विलिनीकरण होऊन गेल आहे आणि १५ ऑगस्ट इ.स.२९४७ ला या सुवर्ण क्षणांच्या स्मृतीस उजाळा तुम्ही कोणत्या शब्दात द्याल ?
विषयांतर टाळण्याकरता धन्यवाद
वाचने
16805
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
ता.क.: लांगूलचालन अटी तह करारनामे अभिप्रेत नाहीत
In reply to ता.क.: लांगूलचालन अटी तह करारनामे अभिप्रेत नाहीत by माहितगार
ता.क. २
ज्यांना वंदे मातरम म्हणायला
In reply to ज्यांना वंदे मातरम म्हणायला by टवाळ कार्टा
आणि
In reply to आणि by माहितगार
तरीही
In reply to तरीही by प्रसाद गोडबोले
सहमत आहे
In reply to सहमत आहे by क्लिंटन
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्यारे१
सहमत आहे..
In reply to सहमत आहे.. by शैलेन्द्र
आपणा सर्वांची काळजी
In reply to आपणा सर्वांची काळजी by माहितगार
भारताला ५००० वर वर्षांचा
In reply to भारताला ५००० वर वर्षांचा by टवाळ कार्टा
+१
In reply to भारताला ५००० वर वर्षांचा by टवाळ कार्टा
५००० वर्षांची परंपरा
In reply to ५००० वर्षांची परंपरा by माहितगार
आर यु किडिंग ?
In reply to आर यु किडिंग ? by प्रसाद गोडबोले
तसा तो आहे :)
In reply to आर यु किडिंग ? by प्रसाद गोडबोले
जेव्हा आदिशंकराचार्य ,
In reply to ज्यांना वंदे मातरम म्हणायला by टवाळ कार्टा
अनुमोदन
In reply to अनुमोदन by मंदार दिलीप जोशी
अनुमोदन नेमके कशाचे
चर्चा पूर्ण करायची असेल तर...
In reply to चर्चा पूर्ण करायची असेल तर... by पिवळा डांबिस
-१००० नामंजूर
In reply to -१००० नामंजूर by माहितगार
समजा उद्द्या एखाद्या
In reply to समजा उद्द्या एखाद्या by टवाळ कार्टा
:)
In reply to -१००० नामंजूर by माहितगार
गैरसमज होतोय
In reply to गैरसमज होतोय by पिवळा डांबिस
गोबीच्या वाळवंटात कोबीची शेती
In reply to गैरसमज होतोय by पिवळा डांबिस
अहो हा गंमतीचा धागा आहे हे
माहितगारजी
In reply to माहितगारजी by अनिरुद्ध प
पास स्विकारला
कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला
In reply to कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला by पैसा
मिपा हजारवर्षे जगो
एक हजार वर्षात भारत देखील खुप बदललेला असेल.
Pratap Bhanu Mehta यांचा