एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे
एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे
२०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे .
ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील .
आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे .
मोदींचा उदय व दाभोलकर यांची हत्या यांची सांगड घालणाऱ्या ह्या थोर विचारवंतास आमचा साष्टांग नमस्कार .
राजकीय मतभेद कितीही असोत पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय आखाड्यात रुपांतरीत होताना बरे नाही दिसत.
(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )
वाचने
10910
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
.
In reply to हाहाहा! by पैसा
सेम टू सेम.
In reply to सेम टू सेम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं तर मला प्रश्न पडला की
In reply to सेम टू सेम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> धाग्याचे नाव बघून मी
>>> धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला.हो ना. मिपाच्या कोणा जेष्ठ संपादकाबद्दल धागा आहे कोणास ठाऊक असं वाटलं.हो ना ! "कोण तो मिपाचा जेष्ठ संपादक?" आणि "आता त्रिशतकी रणधुमाळी वाचायला वेळ राखून ठेवायला पाहिजे" असे म्हणत धागा उघडला, तर हे ! (निवडणूकांची रणधुमाळी अंगवळणी पडल्याने मिपावरची रणधुमाळी जास्त मनोरंजक वाटणारा) इए :)माथेफीरु नथुराम गोडशेच्या
In reply to माथेफीरु नथुराम गोडशेच्या by दर्यावर्दी
आँ.....
In reply to माथेफीरु नथुराम गोडशेच्या by दर्यावर्दी
नथुराम गोडसे अमर रहे
In reply to नथुराम गोडसे अमर रहे by मंदार दिलीप जोशी
महात्मा गांधी यांचे विचार
कल्टी
जाऊनद्या हो ...
जावु द्या हो.....
....कुकेची मुक्ताफळे...!
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by हुप्प्या
त्यांचे
वड्याचे तेल वांग्यावर
हे लोक कोणतयातरी पक्षात का
छान ,केतकर परखड लिहितात
बरं झालं मी संपादक नाहीये!
!
हा माणुस साहित्य संमेलनात
इतके दिवस आणि इतक्या वेळा
फरक करता येत नाही
In reply to ज्यांना महात्मा गांधींऐवजी by दर्यावर्दी
Gandhi: Naked Ambition हे
In reply to Gandhi: Naked Ambition हे by मंदार दिलीप जोशी
अहो तो अर्धनग्न होता ,देशातले
केतकर सरां सारखा विचारवंत
केतकर आणि विचारवंत
In reply to केतकर आणि विचारवंत by मंदार दिलीप जोशी
का आपल्या विरुद्ध विचारांचा
बघा साधर्म्य... (मिपावर आणि मिपा बाहेरही)
In reply to बघा साधर्म्य... (मिपावर आणि मिपा बाहेरही) by नाखु
नाद खुला
In reply to नाद खुला by सचीन
हेच कु.के. मोदींबद्दल पण करु
केतकरी चरफडाट(च) तो..
सचीन, तुम्ही सुद्धा नळावरचे
नाद खुळा अगदी, अगदी
केतकरांचा पुतळा मुद्दा पटला.
कुमार केतकर
काय दुर्दैव आहे.
In reply to काय दुर्दैव आहे. by अर्धवटराव
काय राव...
In reply to काय राव... by भुमन्यु
कुठुन आले म्हणजे ?
In reply to काय दुर्दैव आहे. by अर्धवटराव
कर्तुत्ववान ओबीस माणुस >>
मि.पा.च्या
१. एका पुणेकराने गांधीजींची
In reply to १. एका पुणेकराने गांधीजींची by इस्पिक राजा
कुमार केतकर सर
सोडा हो, भगवान जब लेता है
केतकरांच्या ओशट चेहर्यावरून
माझ्या मते कुमार केतकर काही
In reply to माझ्या मते कुमार केतकर काही by प्रकाश घाटपांडे
काका बाकीचं ठीके ओ पण
In reply to माझ्या मते कुमार केतकर काही by प्रकाश घाटपांडे
विच-हंटींग?
(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या
(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )नक्की थण्डगार पाणीच की दुसरे काही? इकडची मारामारी बघून आता मलाही मद्यमन्दिरात प्रवेश करावासा वाटू लागला आहे ! ;)In reply to (धाग्याची भाषा हि दोन बाटल्या by Rahul Bhuskute
राहुलजी..
United States of Indiaतुमच्या सहीला माझा आक्षेप आहे .. भारत हा United States of India नाही ! ते एक संपूर्ण एकसंध राष्ट्र आहे !! आणि अनादी अनंत कालापासून जेव्हा " राज्य" ही संकल्पना देखील अस्तित्वात नव्हती, भारत हे एक "राष्ट्र" म्हणूनच जगाला परिचित आहे. संघराज्य असायला हे काही अमेरिकेसारखे अनेक राज्याचे, अनेक देशातून स्थलांतरीत झालेल्या लोकांचे आणि विविध संस्कृती आणि उपासना पंथ असणार्या लोकांचे 'कडबोळे' नाही की जे मुद्दामहून "युनायटेड" करावे. ते मूलत: समान श्रद्धामूल्ये असणार्या आणि एकच जीवनपध्द्ती असणार्या एकसंघ समाजाचे सनातन भौगोलिक स्थान आहे. काही संकल्पना मूळातूनच तपासण्याची आवश्यकता आहे. आमची अवस्था बदकात सापडलेल्या राजहंसासारखी आहे , आमची ओरिजनॅलिटी आम्हाला माहीतच नाही !आणि मग आमचे तारु ही उधार पाश्चिमात्य संकल्पनावर भरकटते !आणि बदकांच्या गर्दीत राजहंस "कुरुप-वेडे" ठरतात ! मला या संधीसाधु पण त्यामानाने तात्कालिक प्रिणाम करणार्या राज कारणापेक्षा स्वत्व हरवलेल्या भारतीय समाजाची चिंता वाट्ते .. हे असली आतविसमृती सार्वकालीक विनाशाकडे नेणारी आहे. राजकारणाने केलेला विनाश कालौघात भरुन निघेल , निघतो ही ! मोदी आत्ता सत्तेवर आले नाहीत म्हणून फारसे बिघड्णार नाही.. पुन्हा एखादा मोदी सत्तेवर आज नाही तर उद्या जन्माला येईलच ! राज कारणाने फारसे बिघडत नाही .. पण समाजकारणाचा कणा मोडला तर येणारी १०० वर्षे केवळ विनाशाकडे नेतील.. ही शोकांतिका समजून घ्यायला हवी. राजकारणाचे काय हो , पापी औरंग्या , शक , हूण आणि धूर्त इंग्रज ही शासन करुन गेले पण समाजाचा कणा इतक्या आक्रमणापुढे देखील अभेद्य राहीला. पण सध्या मात्र जे सांस्कृतिक आक्रमण होते आहे त्यापुढे आपण अक्षरशः गुडघे टेकले आहेत !!! असो लेखनाच्या भरात खूपच लिहिले गेले. धाग्याचा हा विषय नव्हे तेव्हा भरकट्ल्याबद्दल क्षमस्व ! काही गोष्टी जागीच दुरुस्त केलेल्या बर्या म्हणून हा प्रपंच ! जमल्यास सुयोग्य बदल करावा ही विनंती !:(
In reply to :( by प्रसाद गोडबोले
आणखी १०-२० वर्षांनी शाळेतुनच
येत्या काही
काहीही असो केतकर सरांचे लेखन
In reply to सचीनभौ, कशाला मतिमंदाच्या by दर्यावर्दी
अरेरे
बॅटमॅन, हे दोघे इतक्या
In reply to बॅटमॅन, हे दोघे इतक्या by मंदार दिलीप जोशी
सहमत आहे, गटार-दगड-चिखल
In reply to सहमत आहे, गटार-दगड-चिखल by बॅटमॅन
बॅटजी वैयक्तीक शेर्यांबद्दल
In reply to बॅटजी वैयक्तीक शेर्यांबद्दल by दर्यावर्दी
प्र का टा आ
दर्यावर्दी, तुम्हाला उद्देशून
कहर म्हणजे आयबीएन लोकमत वर