राजकपूरचा '' अनाडी '' आज आठवला
आठवण्याचे कारण खालील बातमी [THE TIMES OF INDIA 25/11/2013]
The state's crisis hit relief & rehabilitation department led by senior congress leader Patangrao Kadam has paid a compensation of Rs. 3,000 to chief minister Prithviraj Chavan's wife ,Satwasheela,for loss of crop in the wake of the worst ever drought in western Maharashtra in 2011-12.
पानशेत धरण फुटल्यामुळे ज्यांची घरे गेली त्यांना सरकारने जागा दिली
धरण फुटण्याने ज्या भागात पाणी गेले होते आणि जागेचे नुकसान झाले होते त्या भागात आमचा वाडा होता . सरकारी कागदोपत्री हे सारे स्पष्ट होते
पण वडिलांनी जागा मिळावी म्हणून अर्ज केला नाही . कारण झालेले नुकसान त्यांना '' परवडणारे '' होते
अरे हो ! अनाडीचा याच्याशी संबंध म्हणजे अनाडीतील मोतीलालच्या तोंडी असलेले एक वाक्य
'' ये वो लोग है जिन्हे रास्तोपर बटवे मिले मगर उन्होने लौटाये नही ''
वाचने
2951
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
तसंच असतंय हो!
श्रीमंती ही वस्तूत अथवा पैशात