एल बी .टी चा तिढा कसा सुटणार??
लोक त्रस्त आहेत...
दुकानदार - व्यापारी माजलेत ...! अशी भावना बळावत आहे
तर एल बीटी कर द्यायला व्यापारांचा नकार नाहि..पण व्ह्याट खाली तो वसुल करावा व सरकारने ति रक्कम नगर पालिकेस द्यावी असा आग्रह आहे व सरकार हि जबाब दारी घेण्यास नकार देत आहे..हा कळीचा मुद्दा आहे..
सरकार जबाब दारी झटकत ति व्यापारावर टाकत आहे त्याला मुळ आक्षेप आहे.
आता कामगार हि ह्या लढाइत उतरत आहेत..व त्यांनी हि बंद ची हाक दिली आहे.
भाजप ने उघड पणे ्संपास पाठिंबा दिला आहे.तर मन्से व सेना तळ्यात मळ्यात आहेत..
जाचक अटी मुळे व्यवसाय करणे कठिण होत आहे अशी व्यावसायिकांची ओरड आहे..
सामान्य जनता हैराण आहे ..
दुध नाहि किराणा माल संपत आला आहे ..
काल मॉल मधुन ५ किलो साखर ५ मिनिटात घेतली पण बिल देण्या साठी अर्धा तास लायनित उभे रहावे लागले..
ताटी उघडा....
वाचने
2620
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
दारू जुनीच
विनंती
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
एल बी टी..कायदा व तर्तुदी....
धन्यवाद
In reply to एल बी टी..कायदा व तर्तुदी.... by अविनाशकुलकर्णी
एल बीटी कर द्यायला
In reply to धन्यवाद by प्रसाद गोडबोले
नगरपालिकांची जकात बंद केली
In reply to एल बीटी कर द्यायला by अविनाशकुलकर्णी
शिवाय एलबीटी हा केवळ व्यापार्
In reply to नगरपालिकांची जकात बंद केली by नितिन थत्ते
शिवाय व्हॅटबरोबर वसुली म्हणजे माल बाहेरून घेतला की शहरातून