फेसबुकवरची संस्कृती ही स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी आहे. कुठलेही गंभीर प्रश्न इथे हाताळले जात नाहीत. इथल्या सुमारे ९८ टक्के लोकांना चांगलं वाचावं , संगीताचा आस्वाद घ्यावा , चर्चा करावी असे वाटत नाही. इथे ज्ञानाचं थिल्लरीकरण चालतं , अशा शब्दांत प्रख्यात आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी फेसबुक संस्कृतीवर टीका केली आहे.
अधिक माहिती - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14420186.cms
१) वरील आक्षेप तसेच सदर लेखात आलेले मुद्दे तुम्हाला मान्य आहेत का? असल्यास तुम्ही काय उपाय सुचवता? नसल्यास का नाही?
२) वरील सर्व आक्षेपवजा मुद्दे मिपा अथवा तत्सम संकेतस्थळाला लागु पडतात का? असल्यास उपाय काय? नसल्यास का नाही?
ढिसक्लेमर - माझे फेसबुकावर अकाउंट नाही. मिपावर आहे. माझे या संबंधी मत प्रतिसादातुन मांडण्याचा प्रयत्न करेन.
वाचने
14396
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेळ हा खूप महत्त्वाचा आहे.
सर्व समाजच थिल्लर
:)
In reply to सर्व समाजच थिल्लर by मनोहर काकडे
चालायच
नानाभाऊ … तुम्ही एखाद्या
अच्युत गोडबोलेंना लाईक्स मिळत