माननिय शिवसेना प्रमुखांची मुलाखत वाचताना या हे मुद्दे लक्ष वेधुन घेतात ....
प्रश्णास उत्तर देताना ते म्हणतात...
दूषित? दूषित हवेमुळे सगळेच त्रस्त आहेत.
- इतर सगळे त्रस्त आहेत. पण मी त्रस्त नाही, तर व्यस्त आहे. या सगळ्यांचं काय
होणार? शेवट काय होणार? इतका हा देश नासवलाय सगळ्यांनी. विशेष करून कॉंग्रेसने.
भयानक केलंय. म्हणजे त्याला काही अर्थच नाही. म्हणून मी नेहमीच सांगत असतो
की, आपण अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. केव्हाही काही तोंड फुटेल. मग हे
सारं निस्तरणार कोण? हा प्रश्न तुमच्यासमोर येईल.
- असं का वाटतं?
- का वाटतं म्हणजे? तुम्हीच पहा काय चाललंय. लष्करप्रमुखाच्या वयावरून वाद
होतोय आणि कोर्टामध्ये जावं लागतं देशाला त्यासाठी. काय हा देश आहे? कोणाची
अब्रू जातेय? सोनिया गांधींच्या तर अब्रूचा प्रश्नच नाहीय. कारण ती परदेशी
बाई आहे. तिला काय या देशाबद्दल प्रेम असणार? पण तिला जे सगळे हुजरे आणि मुजरे
करताहेत त्याची लाज-शरम कुणालाच नाहीय. काय, त्या बाईचं कर्तृत्व काय? त्यात
तिचं ते दिवटं कार्टं ते? राहुल गांधी. काल नाही जन्मला तर आज पंतप्रधानकी
मागतंय. पंतप्रधानकी म्हणजे काय खेळ वाटतेय यांना? लिलावातली खुर्ची आहे का
ती? सगळंच विचित्र आहे..
लोकसभेतला गोंधळ...अनेक घोटाळे महगाई यानी माणुस त्रस्त आहे..
आपणास हि वाटते का?
आपण अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. केव्हाही काही तोंड फुटेल
वाचने
3770
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अकुकाका आम्हाला कामाला लावून
मुफ्त हुवे बदनाम हम.. मिपा
परीस्थीति सुधारतेय
अविकाका रिटर्न्स !!!
??
+१
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
.
ठळक वैशिष्ट्ये येऊ द्या.
शिवसेना स्वतःच्याच भूमिका
अरा