काय चाललेय हे?
नमस्कार मित्रांनो,मी या मिसळपावाच्या गाडीवर आजच आलो आहे.
मला एक विषय तुमच्या पुढे ठेवयचा आहे.मी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहतो. हल्ली लोकांचा अओढा देवाधर्माकदे खुप वाधला आहे.याचे कारण काय असेल?असुरक्षितता की फॅशन?की श्रद्धा?या युगात हे योग्य आहे का?नारायण नागबळी सारखे विधी करण्यासाठी जी झुंबड उडते याचे कारण काय असावे?
वाचने
2308
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
ते तिर्थक्षेत्र त्र्यबकेश्वर तर नाही ना?
माझ्या मते