काही महिन्यांपूर्वी टाइम्स ग्रूप आणि पाकिस्तानी 'जंग ग्रूप' तर्फे दोन्ही देशांतले संबंध सुधारावेत म्हणून 'अमन की आशा' हा संयुक्त प्रकल्प चालु झाला.दोन्ही देशांत व्यापार उदीम वाढीस लागावा व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत हा हेतु.दोन्ही ग्रूप्स तर्फे काही कार्यक्रमही राबवण्यात आले.
२६/११ नंतर संबंध किती सुधारले हा वादाचा मुद्दा आहे.पण दोन्ही देशांच्या प्रतिनिधींकडून्/काही उद्योजकांकडून मात्र अजुनही संबंध वाढवावेत अशी मागणी होते तेव्हा आश्चर्य वाटते.काल दिल्लीत झालेल्या सोहळ्याला प्रणव मुखर्जी(व काही पाकिस्तानी मंत्री) सकट अनेक उद्योजक उपस्थित होते.
(http://www.thenews.com.pk/daily_detail.asp?id=24004 )
आजच्या टाइम्स मधल्या बातमीतली त्यांची काही वाक्ये पहा-
regional cooperation is a win-win and positive-sum situation that is beneficial to the entire region There is no reason why SAARC nations cannot replicate such a modelप्रणव मुखर्जी हेच मुखर्जी परराष्ट्र मंत्री असताना पाकिस्तानला दहशतवाद थांबवा म्हणत ईशारे देण्याचे काम करत होते.!आता असे काय घडले की त्यांचे मतपरिवर्तन झाले?
Rohan Murty, Infosys Technologies’ founder-chairman N R Narayana Murthys’ son has a dream That the Pakistani friend he made while studying engineering at Cornell University in the US and he be free to explore and experience each other’ countries which they are unable to do at present.नारायण मूर्ती वा!!.एकमेकांची मातृभूमी बघता येत नाही म्हणून हे दोघे अमेरिकेत दु:खी आहेत!! खरोखर रोहन मूर्ती पाकिस्तानच्या स्वात खोर्यात भटकंती करतील?
India will develop state-of-the-art facilities in Attari, near Amritsar, by May 2011 to help exporters ship goods to Pakistan. Responding to issues related to infrastructural bottlenecks raised by exporters at the business session on the synergies of bilateralism, a commerce ministry official, P K Choudhary, said that government will set up modern integrated facilities at the India-Pakistan border in Attariआणि समजा नजिकच्या का़ळात पाकने काही दहशतवादी परत घुसवले तर ह्या मॉडर्न फॅसिलिटीचे काय करणार?
“If Eu rope can overcome the diffi culties of history, war and genocide to achieve develop ment and economic prosper ity, surely we can as well.नारायण मूर्ती दोन देशांमध्ये मुख्य वादाचा मुद्दा काश्मीर हाच आहे्. हा मूळ प्रश्न सोडवल्याशिवाय वर जी काही उद्योजक्/राजकारणी स्वप्ने रंगवत आहेत त्याला काही अर्थ उरतो का? आपले मत काय? खरोखरच आर्थिक सहकार्याने,सांस्कृतिक देवाण-घेवाणीने काश्मीर प्रश्न सुटेल?
वाचने
4537
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजिबात
बेन्झीर
In reply to आजिबात by Dhananjay Borgaonkar
हसके लिया...
लढके लेंगे
In reply to हसके लिया... by विकास
पाकिस्तान
पाकडे
In reply to पाकिस्तान by शिल्पा ब
खरोखर रोहन मूर्ती पाकिस्तानच्या स्वात खोर्यात भटकंती करतील?
सहमत आहे
(विषय दिलेला नाही)
+१६७
In reply to (विषय दिलेला नाही) by Pain
'अमन की आशा'
पाकिस्तान-
शिळ्या
भटकंती
स्वप्नं
In reply to भटकंती by चिंतातुर जंतू
ऑ?
In reply to भटकंती by चिंतातुर जंतू
भारतीय संस्कृतीचा आद्य आविष्कार
In reply to ऑ? by विकास
ईथे कितीही चर्चा झडोत .............
कुत्रा
In reply to ईथे कितीही चर्चा झडोत ............. by jaypal