उद्धव-राजने एकत्र का यावे ?
एकाच घरातील दोन व्यक्ती महाराष्ट्राचे 'राज'कारण अन स'माज'कारण ढवळुन काढ्त आहेत.
वेगवेगळ्या माध्यमातुन एकमेकांवर शरसंधान करण्याची संधी शोधत असतात.
कुणी रक्तदानाचे महात्म्य वर्णन करतो........कुणी खादाडांवर टिका करतो.
कुणी पाणीचोरांवर टिका करतो......
ह्या सर्व गोष्टीची सवय झालेलो आम्ही मात्र अस्वस्थ होतो यांच्या एकत्र येण्याच्या बातमीने..... आपणाला काय वाटते?
वाचने
2109
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
धागा रिपिट
मुळीच नाही..
In reply to धागा रिपिट by अविनाशकुलकर्णी
आले तर
वेताळ
करुणानिधी
In reply to वेताळ by वेताळ